Advertisement

Saturday, May 20, 2023

‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

१. ‘हिंदु मुली स्‍वतःहून मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे प्रेमकथांमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न !

‘सध्‍या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांना उधाण आले असून ते भयंकर चिंतेत आहेत. त्‍यांची समस्‍या वेगळी आहे. ती समस्‍या इतकी निष्‍पाप आहे की, तिची निरागसता बाहेर दिसून येते. तिचे वास्‍तव सामान्‍य लोकांना समजत आहे, हे पुष्‍कळ मनोरंजक आहे. किंबहुना आतापर्यंत प्रत्‍येक कुकर्म हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या आडून सांगणारे लोक त्‍याच्‍या मर्यादा ठरवायला लागले आहेत. सध्‍या त्‍यांची निरागसता त्‍या सत्‍यतेविषयी आहे, जी त्‍यांनी त्‍यांच्‍या धोरणांमुळे बाहेर येऊ दिली नाही. आतापर्यंत या लोकांनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमकथांमधून हिंदु कुटुंबाची मानहानी करण्‍याचे षड्‌यंत्र रचले. एवढेच नाही, तर त्‍यांनी ‘हिंदु मुली या स्‍वतःहूनच मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे त्‍यांच्‍या कथा, कविता इत्‍यादींमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न केला आहे.

२. ‘भारतात मुसलमान शोषित आणि हिंदु त्‍यांचे शोषण करणारे’, असा भ्रम पसरवण्‍यात निधर्मीवादी यशस्‍वी !
‘भारतात मुसलमान घाबरले आहेत’, हे आंतरराष्‍ट्रीय चर्चांमधून समोर येते, तेव्‍हा त्‍यात चित्रपटांचे योगदान मोठे असते. यातून वारंवार एक खोटी बाजू समोर आणली जाते. ती म्‍हणजे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेम प्रकरणात केवळ मुलीचे कुटुंबीयच दोषी असतात. ‘पीके’ या हिंदी चित्रपटामध्‍ये हिंदु मुलगी आणि पाकिस्‍तानी मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमाची गोष्‍ट दाखवण्‍यात आली होती. त्‍यात हिंदु कुटुंब कट्टर आणि प्रेमाचे शत्रू असल्‍याचे दाखवण्‍यात आले. अशाच प्रकारे ‘केदारनाथ’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्‍यातही हिंदु मुलीच्‍या आई-वडिलांना कट्टर विरोधक दाखवण्‍यात आले होते. नुकत्‍याच आलेल्‍या ‘अंतरंगी रे’ या चित्रपटामध्‍ये अक्षयकुमार अभिनय करत असलेल्‍या पात्राची त्‍याच्‍या हिंदु पत्नीच्‍या घरचेच हत्‍या करतात, असे दाखवले आहे. जेव्‍हापासून भारतातील लोकांनी चित्रपट बघण्‍यास प्रारंभ केला आहे, तेव्‍हापासून ते हाच दृष्‍टीकोन बघत आले आहेत, ज्‍यात शोषण करणारे हिंदु आणि मुसलमान मात्र पीडित असल्‍याचे दाखवण्‍यात आले. याचा अर्थ ‘राजकीय अल्‍पसंख्‍यांक’ ही संकल्‍पना चित्रपटांमध्‍ये तंतोतंत उतरली आहे. प्रत्‍यक्षात अल्‍पसंख्‍यांकांची व्‍याख्‍या अद्याप पूर्णपणे स्‍पष्‍ट झालेली नाही, हेही तेवढेच सत्‍य आहे. जर हे संख्‍यात्‍मकदृष्‍ट्या निश्‍चित केले, तर असे म्‍हटले जाईल का की, भारतावर शतकानुशतके अल्‍पसंख्‍यांकांचे राज्‍य होते ? आणि तसे असेल, तर मग हे लोक पीडित कसे ? देशात भ्रमाचे जाळे इतके घट्ट विणले गेले आहे की, त्‍यात स्‍वातंत्र्यापूर्वी आणि नंतर हिंदूंचे शोषण अन् उदारमतवादी मुसलमानांचा आवाज यांची प्रत्‍येक वेदना दडपली गेली अन् ती पुढेही येऊ शकली नाही.

३. स्‍वत:वर वेळ आल्‍यावर निधर्मीवाद्यांकडून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर अंकुश ठेवण्‍याची भाषा !
अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांनी चित्रपटांच्‍या ‘सॉफ्‍ट पॉवर’चा (सौम्‍य शक्‍तीचा) पुरेपूर वापर केला. गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍यांची कुचंबणा होत आहे. त्‍यामुळे ‘या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर काहीतरी अंकुश असला पाहिजे’, असे सूत्र ते मांडत आहेत. आता ते अंकुश ठेवण्‍याची गोष्‍ट का करत आहेत ?; कारण त्‍यांनी संपूर्ण कथानकामध्‍ये (‘नॅरेटिव्‍ह’मध्‍ये) काश्‍मिरी हिंदूंची अनेक हत्‍याकांडे आणि जीव वाचवण्‍यासाठी त्‍यांनी केलेले विस्‍थापन वर्षानुवर्षे समोर येऊच दिले नाही.

चित्रपट आणि साहित्‍य यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनाच (हिंदूंनाच) दोषी बनवून समोर ठेवण्‍यात आले. प्रत्‍यक्षात ते सर्वांत मोठे पीडित होते. आता चर्चेच्‍या पातळीवर सातत्‍याने नाकारण्‍यात येणार्‍या विषयांवर चित्रपट सिद्ध होत आहेत, तर अभिव्‍यक्‍तीच्‍या नावाने त्‍यावर परत अंकुश लावण्‍याची गोष्‍ट केली जात आहे. हे प्रकरण हिंदु महिलांचे बलपूर्वक धर्मांतर होत असल्‍याचे आणि त्‍यांना प्‍यादी बनवून ‘इसिस’मध्‍ये सहभागी करून घेण्‍याचे आहे. आकडे पुष्‍कळ काही सांगतात आणि अजेंडा (कार्यसूची) काही दुसराच ! ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटात ते सत्‍य दाखवण्‍यात येत आहे. जे आजवर सर्वांनाच ठाऊक होते; पण ते समोर आणू शकले नाहीत. याचे कारण या विषयावर लिहिणे किंवा त्‍यावर चित्रपट बनवणे, म्‍हणजे त्‍यांचे वैचारिक ‘लिंचिंग’ (हत्‍या) होणार, हे ठरलेले होते आणि ही सामान्‍य गोष्‍ट होती. असे लिखाण केल्‍यावर अनेक प्रकारचे शिक्‍के (लेबल) बसवले जातात, संबंधित व्‍यक्‍तीला विविध प्रकारे त्रास दिला जातो आणि त्‍याला समाजात ‘विष पसरवणारा’ असे म्‍हटले जाते.

४. जगभर ‘ग्रूमिंग गँग’ची चर्चा होत असतांना ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन !
हिंदु मुलींना नाव पालटून इतर अनेक पद्धतींनी प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवले जाते. त्‍यानंतर त्‍यांचा अन्‍य प्रयोगासाठी वापर केला जातो. हे प्रयोग केवळ भारतातच होत आहेत, असे नाही, तर विदेशातही होत आहेत. नुकतीच ब्रिटनमध्‍ये ‘ग्रूमिंग गँग’ (अल्‍पवयीन मुलींना फसवून किंवा त्‍यांना प्रेमपाशात ओढून त्‍यांच्‍यावर अत्‍याचार करणारी टोळी) कार्यरत असल्‍याची चर्चा झाली. त्‍यात पाकिस्‍तानी नागरिक तेथील मुलींना कसे अडकवतात आणि सरकार कशी पावले उचलणार आहे ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला. त्‍यात पाकिस्‍तानचे नावही पुढे आले होते. धर्मांध तरुणांंकडून होणारे बलपूर्वक ‘ग्रूमिंग’ आणि कट्टरतेवर आधारित ‘ग्रूमिंग’ यांची जगभर चर्चा होत आहे. त्‍याच काळात या समस्‍येवर ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट बनवण्‍यात आला.

या चित्रपटामध्‍ये केरळमध्‍ये कसे धर्मावर आधारित प्रेमाच्‍या जाळ्‍यात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींना फसवण्‍यात येत आहे, हे दाखवण्‍यात आले आहे. जेव्‍हा या चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्‍त भाग) प्रदर्शित झाला, तेव्‍हापासून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा पुरस्‍कार करणारी ‘लॉबी’ (वैचारिक गट) या चित्रपटाच्‍या विरोधात समोर आली होती आणि हा चित्रपट थांबवण्‍यासाठी कायदेशीर पावले उचलणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते; पण प्रत्‍यक्षात ही लॉबी सत्‍याला इतकी का घाबरते ? त्‍यांना असे वाटते का की, ‘ज्‍या प्रकारे ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ या चित्रपटाने काश्‍मीर प्रकरणात त्‍यांना उघडे पाडले, तसेच काहीसे याही वेळी होईल ? ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट केरळसह संपूर्ण देशात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींच्‍या विरोधात चालू असलेले षड्‍यंत्र लोकांसमोर उघडे करील ? कथित प्रेमाचा संदर्भ देऊन ज्‍यांना गायब केले जाते, त्‍या मुलींविषयी ही ‘लॉबी’ का बोलू इच्‍छित नाही ?’, हा एक मोठा प्रश्‍न आहे.

५. ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटामुळे छुपे धोरण उघड होत असल्‍यानेे त्‍यावर बंदी घालण्‍याचे धर्मनिरपेक्षतावाद्यांचे प्रयत्न !
‘सुदीप्‍तो सेन या चित्रपटाचे दिग्‍दर्शक आहेत. त्‍यांनी वर्ष २०१८ मध्‍ये केरळमधील ‘लव्‍ह जिहाद’वर एक माहितीपट (डॉक्‍युमेंट्री) बनवला होता. त्‍याचे नाव ‘प्रेमाच्‍या नावावर’ असे होते. हा माहितीपट तेव्‍हा मोठा प्रभाव टाकू शकला नाही. त्‍यामुळे आता विपुल अमृत शहा यांच्‍या ‘बॅनर’खाली सुदीप्‍तो सेन यांनी त्‍या हरवलेल्‍या मुलींची कथा समोर आणली आहे. त्‍यामध्‍ये ‘हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍यातील पवित्र प्रेम अन् क्रूर हिंदु पालक’ या अजेंडाला छेद देण्‍यात येत आहे. आता धर्मनिरपेक्षतावादी लॉबी अजेंडा उद़्‍ध्‍वस्‍त होत असल्‍याने हताश झाली आहे. ‘खोट्याला पाय नसतात’, हे लक्षात घ्‍यायला हवे. त्‍यामुळे जसा ‘काश्‍मीर अजेंडा’चे सत्‍य दाखवणारा चित्रपट आला, तेव्‍हा त्‍यांचा ‘अजेंडा’ उद़्‍ध्‍वस्‍त झाला. आता अनेक वर्षे चालू असणार्‍या ‘एका हिंदु मुलीचे कसाई पालक आणि निरागस प्रेम’ या कथानकाचे खरे वास्‍तव समोर आणणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट प्रसारित झाला आहे. त्‍यामुळे ही लॉबी पुन्‍हा कांगावा करत आहे. अशा परिस्‍थितीत एक अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न उपस्‍थित होतो की, एकतर्फी अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची आवश्‍यकता यांना का हवी असते ? जेणेकरून भारत आणि भारताचा आत्‍मा यांच्‍या विरोधात चर्चा उभी केली जाऊ शकेल.’

– सोनाली मिश्रा

(साभार : साप्‍ताहिक ‘पांचजन्‍य’, ३०.४.२०२३)

Thursday, May 18, 2023

देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे का ?

 

प्रश्न : गावातील देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे कि प्रथा ?


उत्तर : कौल लावणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. देवळातली सात्त्विकता, मूर्तीतील सात्त्विकता, तसेच कौल लावणारे सात्त्विक आहते का, देवळात येणारे, प्रतिदिन पूजा करणारे सात्त्विक आहेत का ? एकंदर त्या मूर्तीत सात्त्विकता किती आहे यावर सगळं अवलंबून असते. कौल लावतांना बर्‍याचदा नातेवाईक, प्रश्न विचारणारे सर्व बाजूला गर्दी करून बसलेले असतात. त्यांना जर आतमध्ये न घेता त्यांची प्रश्नांची सूची घेऊन केवळ सात्त्विक लोक जर आत गेले, तर मूर्तीची सात्त्विकता, देवळातले, गाभार्‍यातले सात्त्विक वातावरण, कौल लावणारे सात्त्विक आहेत, अशा वेळेला उत्तर अचूक येण्याची शक्यता पुष्कळ जास्त असते. सात्त्विकता जेवढ्या प्रमाणात न्यून होत जाईल, तितके उत्तर अचूक येण्याचे प्रमाणही अल्प होत जाईल. देवस्थान सात्त्विक असणे, उदा. गोव्यातील शांतादुर्गा, शेगाव येथील गजानन महाराजांचे समाधीस्थान इत्यादी आणि बाकी कौल लावणारे सात्त्विक असले की, उत्तरे अचूक येतात अन् मग बुद्धीच्या पलीकडच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला निश्चित मिळू शकतात.

(अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !)

साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ Sanatan.org (सनातन डॉट ऑर्ग)

कृत्रिम बुद्धीमत्ता शेवटी कृत्रिमच !


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्‍वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे. चॅट म्हणजे मराठीत चर्चा ! येथे एका कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या यंत्रसदृश्य रोबोट, संगणक अथवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूशी संवाद साधला जाईल. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संबंधित रोबोट अथवा यंत्र तुम्हाला हव्या त्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे काही सेकंदांमध्ये देऊ शकणार आहे. तंत्रज्ञानातील पुढच्या आवृत्त्यांमध्ये अचूकतेने अधिकाधिक प्रश्‍नांची उत्तरे न्यूनतम अल्प कालावधीत देण्याचा प्रयत्न राहील.

तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांकडूनच धोक्याची सूचना

चॅट जीपीटी यातील एक वेगळे तंत्रज्ञान म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाच्या साहाय्याने पुढे आले, तरी काही वर्षांपासून आपण ते वेगवेगळ्या प्रकारे वापरत आहोत. ‘अ‍ॅमेझॉन अलेक्सा’, ‘अ‍ॅपल सीरी’, ‘गूगल असिस्टंट’ या सर्व कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून बनवलेल्या संगणकीय प्रणाली आहेत. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरील ‘आस्क दिशा’ ही सुविधाही त्याचाच प्रकार आहे. चॅट जीपीटीमुळे याला एक चांगले प्रारूप प्राप्त होऊन विविध क्षेत्रांतील आस्थापनांना त्याचा लाभ झाला असला, तरी त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचीच चर्चा अधिक झाल्याने एक प्रकारे त्याच्या भविष्याविषयी भय निर्माण झाले आहे. ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे अध्यक्ष इलॉन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक असतात. काही मासांपूर्वी त्यांनी एका माकडाच्या मेंदूत चीप बसवून माकडही त्याद्वारे संगणक हाताळू शकतो, असे जगाला दाखवले. हीच चीप ‘मानवी मेंदूत बसवल्यास मानवाची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढू शकेल’, असे त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ मानवाच्या नैसर्गिक क्रियांमध्ये हस्तक्षेप करून ‘प्रोग्रॅम’ला हवे तसे करू देणे, असा होतो. मस्क यांच्या या संशोधनावर टीका झाली, तरी मस्क यांनी त्याकडे लक्ष न देता संशोधन चालूच ठेवले. हेच मस्क महाशय आता चॅट जीपीटीच्या विरोधात आहेत. ‘ओपन एआय’ने चॅट जीपीटी शोधले त्याचे मस्क पूर्वी सहसंस्थापक होते. इलॉन मस्क यांनी नुकतेच ‘भविष्यात मानवी जीवनासाठी एआय धोका आहे. तरी त्याचे अनेक लाभ असले, तरी तो मोठा धोका आहे. एआयवरील संशोधनावर कुणीतरी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे’, असे सांगितले. इटलीने चॅट जीपीटीवर बंदी घातली असून युरोपातील देश बंदी घालण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सांगितले की, ‘एआय’मुळे संपूर्ण मानवी जीवनाला धोका आहे, दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान अधिक भयानक होत चालले आहे आणि मानवाच्याही पुढे जाईल. स्वत:च सिद्ध केलेल्या तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त करत हिंटन यांनी गूगलची नोकरीही सोडली आहे. या तंत्रज्ञानाची दाहकता त्याच्या निर्माणकर्त्यांनीच सांगितली असली, तरी अन्य आस्थापने, व्यावसायिक संस्था ‘एआय’चा त्यांच्या लाभासाठी उपयोग करत आहेत.

अमेरिकेकडून दक्षता !

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या देशातील सर्व मोठ्या तंत्रज्ञान आस्थापनांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अमेरिकेच्या प्रशासनाने आस्थापनांना ‘एआय ही धोक्याची घंटा ठरू नये. वापरकर्त्याची गोपनीयता हेच प्राधान्य असेल. देशविघातक गोष्टींना खतपाणी घालू नये’, असे बजावले आहे. चीन याच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर भारताशी युद्ध करण्याची सिद्धता करत आहे. कृत्रिम बुद्धीमता असलेले ‘कृत्रिम सैनिक (रोबोट)’ भारताच्या सीमेवर तैनात केले असल्याचे वृत्त आहे. ‘एआय’चा धोका हा कर्मचारी कपात होईल, बेरोजगारी वाढेल, यादृष्टीने घेतला जात आहे. याला पुष्कळ अवकाश आहे.

विवेक जागृत हवा !

कृत्रिम बुद्धीमत्तेत मुख्य अडचण अशी आहे की, सर्वसाधारण मनुष्याला एखादा प्रश्‍न विचारला, तर तो प्रश्‍नकर्त्याच्या हेतूविषयी विश्‍लेषण करून त्याला तेच उत्तर वेगळ्या प्रकारे देऊ शकतो, उत्तर टाळू शकतो; मात्र कृत्रिम बुद्धीमत्ता असलेले यंत्र असे विश्‍लेषण कसे करू शकेल ? त्यामुळे कोणत्या हेतूने प्रश्‍न विचारला आहे, यापेक्षा उत्तर जेवढ्या जलद शक्य आहे, तेवढ्या जलद देण्याकडे यंत्राचा कल राहील. येथेच धोका असू शकतो. जगातील कोणतीही माहिती गूगल आपल्याला संबंधित लिंक्स शोधून देते. त्या लिंक्समधून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी आपल्याला वाचनासाठी वेळ द्यावा लागतो. ‘एआय’मध्ये तीच माहिती नेमकेपणाने आणि अचूक मिळते. एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती अगदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह मिळवणे, काही धोकादायक वस्तू सिद्ध करण्याची माहिती उदा. बाँब बनवणे; महाविद्यालय, विद्यालय यांच्या परीक्षांच्या वेळी प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे मिळवणे, मुलाखतीच्या वेळी प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे, औषधे देणे, एखाद्यावर वैयक्तिक आक्रमण करणे, देशातील गोपनीय माहिती उघड करणे इत्यादी कृतींसाठी वापर झाल्यास ‘एआय’ अधिक धोकादायक होऊ शकतो. आपल्याला ‘तुझा विवेक जागृत आहे का ? विवेकाला स्मरून बोल, वाग, असे बोलण्याची पद्धत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंत्राचा विचार केल्यास त्याचा असा विवेक जागृत करता येईल का ? तात्पर्य कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी संशोधन करतांना ते मर्यादित क्षेत्रांसाठी विचार करून आणि तेही सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून करणे आवश्यक आहे; यासाठी प्रथम विवेक जागृत करणारी साधनाच करणे आवश्यक आहे.

Wednesday, May 17, 2023

… तरच धार्मिक दंगली थांबतील !


अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. कुणी कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असेल, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. प्रसारित केलेली पोस्ट वादग्रस्त असेल, तर ती प्रसारित करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी; मात्र ती कारवाई कायद्यानुसार व्हावी. भावना मुसलमानांच्या असोत किंवा हिंदूंच्या कुणाला कायदा हातात घेण्याची अनुमती राज्यघटनेने दिलेली नाही. म.फि. हुसेन या मुसलमान चित्रकाराने हिंदूंच्या देवतांची अनेक नग्न चित्रे काढली. त्या वेळी ‘हुसेन मुसलमान आहे’ म्हणून हिंदूंनी सर्व मुसलमानांना दोषी धरून त्यांच्यावर आक्रमण केले नाही. हुसेन यांच्या विरोधात हिंदूंनी कायदेशीर पद्धतीने देशभरात विविध ठिकाणी १ सहस्रहून अधिक तक्रारी प्रविष्ट केल्या. हिंदूंच्या देवतांवर उपहासात्मक विनोद करणारा हास्यकलाकार मुनव्वर फारूकी असो, वा हिंदूंच्या देवतांना ‘वेश्या’ म्हणण्यापर्यंत अवमान उघडपणे करणारा झाकीर नाईक असो, ‘हे सर्व मुसलमान आहेत’ म्हणून हिंदूंनी कधीही दंगली घडवल्या नाहीत, ना त्यासाठी सर्व मुसलमान समाजाला दोषी धरले. हिंदूंनी नेहमीच कायदेशीर मार्गाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुसलमान मात्र कुणा हिंदूकडून त्यांची कथित धार्मिक भावना दुखावली गेली, तर विनाकारण सर्वसामान्य हिंदु समाजाला लक्ष्य करतात. हिंदूंच्या हत्या करतात आणि दंगली घडवतात. मुसलमानांच्या या दंगलखोरीला आवरण्यास पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते कुचकामी ठरत आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात वारंवार होत असलेल्या या दंगली या सर्वांच्या नाकर्तेपणाचा परिणाम होय.

अकोला येथील दंगलीचा हा काही पहिलाच प्रकार नाही. काही मासांपूर्वी अमरावती येथेही ‘धार्मिक भावना दुखावल्या’ म्हणून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदूंच्या दुकानांची जाळपोळ केली. म्यानमार येथे मुसलमानांवर अन्याय झाला; म्हणून वर्ष २०१२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी महाराष्ट्रातील आझाद मैदान येथे दंगल करून पोलिसांवरही आक्रमण केले होते. ही आहे त्यांची दंगलखोर वृत्ती ! येनकेन प्रकारेण कुठला तरी धार्मिक वाद उकरून काढायचा आणि हिंदूंना लक्ष्य करायचे, ही धर्मांध मुसलमानांची वृत्ती यातून लक्षात येते. यामध्ये मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कुणीही समर्थन करून शकत नाही; मात्र त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. हे कारण पुढे करून धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवणे हे आक्षेपार्ह आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते कायदेशीर मार्ग अवलंबतात, मग मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखवल्यास त्यांना दंगल घडवण्याचा परवाना कुणी दिला ? उगाचच ‘धार्मिक भावना’ हा शब्द वापरून मुसलमानांचा हा दंगलखोरपणा पोलिसांनी खपवून घेऊ नये.

योगींचा आदर्श घ्यावा !

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी उत्तरप्रदेशमध्येही धर्मांध मुसलमान अशाच प्रकारे दंगली करत होते; मात्र दंगली घडवणार्‍यांकडून सरकारने हानीभरपाई वसूल करण्याची पद्धत अवलंबली. वसुली होण्यासाठी दंगलखोरांच्या मालमत्तेचा लिलाव करून हानीभरपाई वसूल केली जाते. दंगलखोरांना अशा प्रकारे पोलिसी खाक्या दाखवला जातो की, ते पुन्हा समाजात दंगल माजवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत. ‘अल्पसंख्यांक आहेत, म्हणून मुसलमानांचे फाजील लाड चालणार नाहीत’, हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. कुणाही मुसलमानावर तो ‘मुसलमान’ आहे म्हणून अन्याय होऊ नये; मात्र तो समाजकंटक असेल, तर ‘मुसलमान’ आहे म्हणून त्याला सोडूही नये. ही भूमिका स्पष्ट असेल, तर समाजकंटकांना शिक्षा करण्यामध्ये त्यांचा धर्म आड येणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन ‘मुसलमान’ म्हटले की, कचखाऊ भूमिका घेतात. हे फाजील लाड बंद होतील, तेव्हाच या दंगली थांबतील. यासाठी योगी आदित्यनाथ यांचा आदर्श महाराष्ट्राच्या नेतृत्वाने घ्यायला हवा.

मुसलमानांच्या धार्मिक भावना आहेत, तशा त्या हिंदूंच्याही आहेत. मुसलमान मात्र त्यांच्या धार्मिक भावनांचा बागुलबुवा निर्माण करत आहेत. हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका मशिदीजवळून जातांना वाद्ये वाजवल्यास मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. काही ठिकाणी मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करतात. अनेक ठिकाणी मशिदी, मदरसे यांवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करतात. हे सर्व अवडंबर धर्माच्या नावाखाली चालू आहे. याला कुणी विरोध केला, तर मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. पोलीस आणि प्रशासन ‘धार्मिक भावना दुखावल्यास मुसलमान दंगल घडवतील’, या भीतीने कारवाई करण्यास कचरतात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केला जातो. हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी जर ‘डीजे’चा आवाज वाढला, तर पोलीस लगेच संबंधित गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करतात.

गळचेपी मात्र हिंदूंची !

दंगल होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी पोलीस आणि प्रशासन यांनी घ्यायलाच हवी. असे करतांना जे दंगलखोर आहेत त्यांना वचक बसेल, अशी त्यांची कारवाई हवी; मात्र असे करण्याऐवजी पोलीस हिंदूंची गळचेपी करतात. त्यामुळे धर्मांध मुसलमानांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, पोलीस आणि प्रशासन उद्दाम धर्मांधांसमोर नांगी टाकतात, तर निरपराध हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवतात, हे चित्र आहे. ‘मुसलमान’ म्हटले की, राजकीय नेत्यांची भूमिकाही गुळमुळीत होते. मुसलमानांच्या या धर्मांधतेला भीक घालणे पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते थांबवतील, तेव्हा धार्मिक कारणामुळे होणार्‍या दंगलीही थांबतील.

Monday, May 8, 2023

भारतविरोधी धोरण चालवणार्‍या विदेशी शक्तींना अर्थमंत्री सीतारामन् यांचे सडेतोड प्रत्युत्तर !


१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी देशातील कथित निधर्मी नेत्यांना विदेशी माध्यमांचे साहाय्य

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्‍या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार आणि चुकीची वागणूक यांविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये खोट्या गोष्टींवर बनवण्यात येणार्‍या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे स्वाभाविकच भारतविरोधी सर्व शक्ती आणि देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी यांच्या घड्यावर पाणी पडले अन् ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रदूषित विचारांचे प्रदूषण पसरवण्याच्या कामाला लागले. भारतात बसलेले कथित धर्मनिरपेक्षतावादी नेते इतके उघडपणे खोटे बोलत आहेत की, केवळ स्वार्थासाठी भारताला कमकुवत बघायचे स्वप्न पहाणार्‍या विदेशी शक्तींच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कुणीही विश्वास करणार नाही.

वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर त्यांची भारतासह जगभरात सतत लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे देशातील कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांची झोप उडाली असून आता ते विदेशात भारतातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या खोट्या गोष्टी प्रसारित करवून मोदी सरकार आणि भाजप यांची प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना पाश्चात्त्य माध्यमांचेही सहकार्य आहे.

२. अर्थमंत्री सीतारामन् यांचे मुसलमानांवरील कथित अत्याचारांच्या अपप्रचाराला ठोस प्रत्युत्तर

अमेरिकेमध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांच्या वक्तव्यांकडे जाण्यापूर्वी काही आकडेवारी पहावी लागेल. त्यानुसार ‘जगभरातील ५० हून अधिक मुसलमान देशांची लोकसंख्या एकत्र करूनही भारताची मुसलमान लोकसंख्या दुसर्‍या स्थानावर आहे. ज्या जलदगतीने भारतात मुसलमान लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाकिस्तानही तिसर्‍या स्थानावर आला आहे. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५१ मध्ये भारतात मुसलमानांची लोकसंख्या ९.८ टक्के (३ कोटी ५४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये वाढून १४.२३ टक्के (१७ कोटी २२ लाख) झाली. वर्ष १९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८४.१० टक्के (३० कोटी ४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये घटून केवळ ७९.८० टक्के (९६ कोटी ६३ लाख) राहिली आहे. मागील एका दशकात मुसलमान लोकसंख्या जलदगतीने वाढत आहे. एवढे अत्याचार होत असतील, तर कोणताही समाज एवढ्या जलदपणे त्याची लोकसंख्या कशी वाढवू शकेल ?’
अमेरिकेच्या एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांनी पाकिस्तान आणि काँग्रेस प्रायोजित धोरणाची हवा काढतांना स्पष्टपणे म्हटले, ‘‘भारत मुसलमान लोकसंख्येचे जगातील दुसरे सर्वांत मोठे घर आहे आणि अल्पसंख्यांक सूत्रांवर भारताला दोष देणार्‍यांना वास्तविक स्थितीची कोणतीही माहिती नाही.’’ त्यांनी म्हटले की, जे लोक असे विचार पसरवत आहेत, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, वर्ष २०१४ ते २०२३ या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या घटली नसून वाढली आहे.

भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून मुसलमानांच्या लोकसंख्येत कधीच न्यूनता आली नाही. याउलट पाकिस्तान ज्याची स्थापना वर्ष १९४७ मध्ये झाली, तेथे धर्माच्या रूपात अल्पसंख्यांकांना नष्ट करण्यात आले. सीतारामन् यांनी भारतात अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसाचाराविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये प्रकाशित होणार्‍या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतांना म्हटले की, जे अशा प्रकारचे माहिती अहवाल बनवतात, त्यांना सत्यता जाणून घेण्यासाठी भारतात आले पाहिजे आणि वास्तविक स्थिती पाहिली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीवरून त्यांचा अहवाल सिद्ध करू नये. यासाठी मी त्यांना भारतात आमंत्रित करते. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर भारतात मुसलमानांचे जीवन कठीण असते, तर त्यांची संख्या वाढली नसती. ते केवळ वाढतच नाहीत, तर भारतात व्यवसायही करत आहेत. त्यांची मुले शिकत असून त्यांना सुविधाही मिळत आहेत.

३. अर्थमंत्र्यांनी खलिस्तानी षड्यंत्राला प्रत्युत्तर दिल्याने देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त

परकीय भूमीवरून चालवल्या जात असलेल्या खलिस्तानी षड्यंत्रालाही अर्थमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त झाला आणि सामाजिक माध्यमांतील विषारी ‘लिखाणा’चा पूर आला. सर्वप्रथम ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (ए.आय.एम्.आय.एम्.)चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एका मागून एक २७ ‘ट्वीट’ केले आणि रा.स्व. संघ ते सोमालियापर्यंतच्या गोष्टींविषयी बोलले. त्यांनी येथपर्यंत म्हटले की, सत्ताधारी पक्षाकडे एकही मुसलमान खासदार नाही. अशा प्रकारे अनेक खोटी विधाने केली; पण आता त्यांच्या विधानाकडे कुणी लक्ष देत नाही; कारण लोकांना ओवैसींचे सत्य चांगलेच समजले आहे. वास्तविक गोष्ट अशी आहे की, ओवैसी यांना देशातील एकमेव मुसलमान नेते बनायचे आहे; परंतु सध्या ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि ते कधीही तसे होऊ शकणार नाहीत.

४. केंद्र सरकारकडून मुसलमानांवर अनेक योजनांचा वर्षाव होत असतांना कट्टरतावादी मुसलमानांचा मोदी यांना विरोध

आज धर्मनिरपेक्षतावाद्यांचा खोटारडेपणाही फोल ठरत आहे; कारण भारतात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून सरकारच्या सर्व योजनांचा ३० टक्के लाभ मुसलमान समाजाला मिळत आहे. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, विनामूल्य रेशन, उज्ज्वल गॅस योजना, मुद्रा योजना, प्रत्येक घरी शौचालय, कर्ज योजना यांसह मोदी सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ मुसलमानांना मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये हजचा कोटा २ लाख रुपये करण्यात आला आहे. गृहनिर्माण योजनेमध्ये मुसलमान समाजाचा वाटा सातत्याने २४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ मुसलमान महिलांना मिळत असल्याने त्यांना आरोग्य सुरक्षा मिळत आहे. मुसलमान समाजाचा देशाच्या मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांची सरकारे मुसलमान समाजातील महिलांना सशक्त अन् सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना तिहेरी तलाकच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मुसलमान महिलांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली आहे. आज लक्षावधी मुसलमान महिलांना नरेंद्र मोदींचा अभिमान आहे. आज त्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरक्षित आणि तणावमुक्त जीवन जगू शकत आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकार राज्यातील तिहेरी तलाक पीडित महिलांना आर्थिक आणि सामाजिक साहाय्यही करत आहे. मुसलमान समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी देशातील आणि राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्याची मोहीम राबवत आहे; परंतु दुर्दैवाने मुसलमान कट्टरतावादी याच्या विरोधात आहेत.

५. भारतीय मुसलमानांवरील अत्याचाराच्या कथित कथा सिद्ध करणारे काश्मिरी, पाकिस्तानी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांविषयी गप्प !

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना पसमांदा (दलित आणि मागास मुसलमान) मुसलमानांमध्ये जाण्याचे आवाहन केले, तेव्हापासून धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पोटात दुखू लागले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही १०० मदरशांमध्ये सांगितला गेला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये भीती पसरली आहे की, जे भारतातील मुसलमानांवरील अत्याचाराच्या खोट्या कथा सिद्ध करतात आणि माध्यमांमध्ये प्रसारित करतात. काश्मिरी हिंदूंच्या हत्या आणि पलायन यांवर मौन बाळगणारे हे लोक पाकिस्तान अन् बांगलादेश येथील हिंदु अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगून आहेत. हे तेच लोक आहेत, जे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला निरर्थक आणि मूर्खपणा म्हणतात. हे लोक पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारावर एकही प्रश्न विचारत नाहीत; कारण त्यांना त्यांची मुसलमान मतपेढी चिडण्याची भीती आहे. अमेरिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सांगितले, ‘‘आता भारत पालटत आहे आणि प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.’’
– श्री. मृत्यूंजय दीक्षित (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी; एप्रिल २०२३)

Saturday, May 6, 2023

Funding for terrorists should be stopped! - Foreign Minister of India Dr. S. Jaishankar

 

Panaji (Goa) – India continues to face the threat of cross-border terrorism. Financing of terrorists should be stopped. One of the basic objectives of this organization is to combat terrorism. Turning a blind eye to terrorism will be detrimental to our security. We firmly believe that there can be no justification for terrorism. Ways of fueling cross-border terrorism should be stopped. India's Foreign Minister Dr. S. Jaishankar lashed out at the Shanghai Cooperation Council, which began here on May 4, for not naming Pakistan. After meeting Pakistan's Foreign Minister Bilawal Bhutto in this conference meeting, Foreign Minister S. Jaishankar presented the above formula. Apart from Pakistan, foreign ministers of all member countries including China, Russia have participated in this meeting.

1. Jaishankar held a bilateral meeting with foreign ministers of China, Russia and Uzbekistan on May 4. In a discussion with Russian Foreign Minister Sergey Lavrov, the two leaders reviewed multilateral cooperation between the two countries.

2. Jaishankar also held a meeting with Chinese Foreign Affairs Minister Qin Gang. The talks focused on resolving pending issues and ensuring peace and tranquility in the border areas.

3. Jaishankar also met Uzbekistan's Foreign Affairs Minister Saidov. Jaishankar expressed the belief that 'bilateral partnership will grow in different fields'.

No handshake from Jaishankar, just a hello!

Jaishankar welcomed Bilawal Bhutto. When the representatives of the two countries come together, they shake hands. Jaishankar, however, avoided shaking hands with Bhutto, and there was no interaction between them. Jaishankar warned Bhutto to go to the venue of the meeting.

The movie 'The Kerala Story' is the story of terrorists' conspiracy! – Prime Minister Narendra Modi

 

The Kerala Story
BENGALURU (Karnataka) – In the last few years, another terrifying form of terrorism has emerged. Bombs, guns and pistols could be heard; However, the sound of the terrorists' conspiracy to destroy the society does not come to the fore. The movie 'The Kerala Story', which gives information about one such conspiracy, is in discussion. It is said that 'The Kerala Story' is based on the tactics of terrorists in just one state; However, Prime Minister Narendra Modi asserted that this film is not the story of a single state, but the story of the entire terrorist conspiracy, which has been exposed through this film. He was speaking at a campaign rally for the Karnataka Assembly elections.

Congress is trying to ban 'The Kerala Story'!

Prime Minister Modi further said that it is unfortunate for this country that Congress seems to be standing behind the terrorist tendencies that are destroying the society. Not only this, but the Congress is making a back door political bargain with people of such terrorist tendencies. This is why the people of Karnataka need to be wary of Congress. These people are trying to ban the movie 'The Kerala Story'.

Thursday, May 4, 2023

‘The Kerala Story’ Controversy

The film ' The Kerala Story' which exposes the gruesome reality of love jihad in kerala will be released on May 5 in all state of India.

 ‘The Kerala Story’ Controversy 

1. Did 32,000 women in Kerala were converted to Islam ?

2. Is it  a"propaganda" by "the Sangh parivar" 

3. Is this film based on true events.

Film is directed by Sudipto Sen and produced by Vipul Amrutlal Shah.
'The Kerala Story' stars Adah Sharma, Yogita Bihani, Sonia Balani and Siddhi Idnani,

I think we have to watch this movie, and later come to conclusion.


Wednesday, May 3, 2023

Why women should not chant Gayatri Mantra? : Know the scientific reason

 Rituals are a primary but integral part of Sadhana. Most people are aware of the various rules to be observed in rituals, how to behave; But we are ignorant about the reason and science behind it. Realizing the scriptures behind every action helps increase faith in God. In this regard, the inspiration of Sanatan Sanstha is Dr. Satchidananda Parabraham. Athawale is giving answers to general questions of the society here.

Question: What is the reason behind women not reading Guru Charitra, not chanting Gayatri Mantra?

Answer : Nowadays women try to behave like men. We are also seen fighting for the same rights as men. Both bodies are different. Male genitalia are external, while female genitalia are internal, e.g. the uterus Any sadhana is penance, austerity, it generates heat. It has no effect on male genitalia; Because they are outside. It takes air. Hence their temperature is low; But because the female genital organs are inside, they cannot function for a long time at higher temperatures. Therefore, if someone does intense Sadhana like Gayatri or Omkara, Surya Upasana, almost 2 percent of women develop uterine disorders. Disorders of the glands that produce sperm are triggered. There are some problems during menstruation. If the Guru tells someone this kind of sadhana, there is no question; Because Guru knows everything, what one needs to do. If there is a disorder in the body due to some reason, it can be cured by taking antibiotics; But if any trouble arises from these forces, the physician cannot help; Therefore, instead of doing this, we should do what our tradition has said, i.e. avoid placing Om before the name of the deity. Instead of 'Om Namah Shivaya', just say 'Namah Shivaya'. Avoid worshiping Gayatri.

 (No matter how much one studies the theoretical part of spirituality, if the doubts in the mind are not removed, sadhana is not done properly. In this regard, the doubts of the theoretical and experimental part of spiritual science that generally arise in the minds of the curious and sadhaks of villages have been canceled by Dr. Jayant Athawale, the inspiration of Sanatan Sanstha. After studying, more and more inquisitive people should start the right Sadhana and make life meaningful in the true sense, this is the prayer at the feet of Shri Krishna!)

Tuesday, May 2, 2023

'The Kerala Story' never happened in Kerala'

Hindu and Christian girls in Kerala were caught in the net of 'Love Jihad' and converted into Muslims. This movie is based on this true story. "Disappearance of thousands of girls from one state is a 'global agenda' to turn the respective state into an Islamic state," is mentioned in the trailer (a video that summarizes the film's content before its release).

Congratulation to the director and producers for proving this film which shows the horrible reality of Hindu girls by putting a jingle in everyone's eyes! This 'Trailer' is number one on social media.

Those who claim that the events in 'The Kerala Story' never happened in Kerala' should answer the following questions.

How can a film proven by 4 years of research and hard work be fake? Will you discredit the self-narrated pain of the girls who were harmed by terrorism there?  

If this never happened, then how come the number of Hindus in Kerala is decreasing day by day and the number of Muslims is increasing by 10 to 12 percent? These questions should be answered with evidence. 

True happiness

True happiness can be obtained only through spiritual practice, not through money that has been earned from corrupt practices.

– Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale, Founder-editor of ʻSanatan Prabhatʼ group of Periodicals

Sunday, April 30, 2023

Yes, the Population explosion is a threat to the Constitution

 The pre-Independence British rule in India has a definite influence on the Constitution of India. Nevertheless, India has adopted a Sovereign Socialist Secular Democratic Republic system of governance. Madras High Court Justice GR Swaminathan recently said in a private programme – ‘If the Constitution has to remain the same, the demographic profile which existed at the time of the formation of the Constitution has to be maintained. Only when the demographic profile remains the same, the Constitution will remain the same. If the demographic profile changes, the Constitution will perish’. Having said this, in the capacity of a sitting Judge, he also expressed his limitation on saying more on this issue.

Many in the Judiciary may be having similar views; however, only Justice Swaminathan has shown the courage to express himself, fractionally though ! His words just cannot be ignored. The black coat he wears, places limitations on his assessments alright; but forget not, the survival of the coat is subject to the survival of the Constitution. All said and done, the issue of the existence of the Constitution raised by him calls for serious discussion.

The culture and traditions of a country have a definite impact on the laws, system of governance and Constitution of that country. Indian culture gives supreme value to the modesty of a woman, and hence, extramarital affairs are considered immoral in India. A chaste woman in India will embrace death; but will not compromise her modesty. However, in the western world, in the name of freedom of expression, extramarital affairs are the norm and are given State recognition too. This is an example of the influence of a Nation’s culture on its system. Hence, Britain as well as India have democratic systems alright; but the concepts followed in day-to-day life are different according to their prevalent culture. When culture changes, the system changes. This clearly means that if the population of the Nation which believes in the Indian traditions and culture reduces, or rulers who do not believe in it come to power, the Constitution can be harmed. In fact, the followers of Indian culture and tradition are none other than Hindus. This is not a question of hurting someone’s religious sentiments, but the naked truth – the culture going on since the days of Ramayan, Mahabharat is the culture of Hindus. Burdened with the yoke of so-called secularism, Justice Swaminathan will be branded a fundamentalist, should he even utter the word Hindu; however, this should not stop Hindus from reading between the lines.

The demographics of the population definitely matters

Halal certification is mandatory for establishments in India if they want to export goods to Islamic countries. While exports from the country require approval from the Food Safety and Standards Authority (FSSAI) under the Ministry of Health and Family Welfare, Government of India, as well as the Food and Drug Administration (FDA) in Maharashtra, Muslims started their parallel economy. Halal certification has not yet been made mandatory in India; because, our Constitution does not recognise it. However, Muslims started Halal certification in a manner that evades the existing laws. If the demographics of India’s population changes, it won’t take long for Halal certification to become mandatory in our country. Halal certification is just one example. If India sees a demographic change, the threat of Islamisation will arise in every field in our country. This is exactly the danger Justice Swaminathan wants to convey. Earlier, some Muslim organisations had sought permission from the Reserve Bank of India to start Sharia Banking services in Kerala. Therefore, in the future, only when the majority population adheres to Indian culture, will it be possible to reject the demands of Islamic Bank or Halal certification.

… will India remain Secular then ?

Justice Swaminathan wants to convey that if Muslims become a majority, the secular system will not exist; however, he cannot openly express this truth. For those who wear the garb of a secular system, speaking in this manner amounts to crossing the limits of the Constitution; but then one should not forget that the Constitution is for the survival of the Nation. Those who think that Muslims will accept the secular system even after becoming a majority should contemplate on the examples of the Islamic Bank and Halal certification. It needs no expertise of an astrologer to predict that India will be an Islamic Nation if Muslims become a majority. Some feel that those who say India should be an Islamic, Christian, Buddhist or Hindu Nation are insulting the Constitution; however, the so-called intellectuals should note that the concept of ‘वसुधैव कुटुम्बकम्’ for the welfare of the entire Earth has existed in our Nation when the concept of secularism had not even been conceived !

Friday, August 12, 2016

स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा ! - विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !

वस्तूविदेशी उत्पादकस्वदेशी उत्पादक
दंतमंजनकोलगेट, पेप्सोडेंट, क्लोज-अपबबूल, मिसवाक
दाढीचे क्रीमपामोलिव्ह, ओल्ड स्पाईस, जिलेटगोदरेज, इमामी, विको
दाढीचे पातेसेव्हन-ओ-क्लॉक, जिलेटसुपरमॅक्स, टोपाझ, लेझर, अशोक
केशरक्षकहॅलो, ऑल क्लीयर, नाईल, सनसील्क, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स, पॅन्टीनहर्बल, वाटिका, (शॅम्पू) शिकेकाई, केशकांती,
हिना, सनातन शिकेकाई (चूर्ण स्वरूपात)
सौंदर्यप्रसाधनेलक्स, डव्ह, लॅक्मे, रेव्हेलॉन, डेनीमडाबर, विको, इमामी, आयुर, पतंजली
शीतपेयेकोका कोला, पेप्सी, लिम्का, स्प्राईटअमूल, हल्दीराम,

२. विदेशी वस्तूंच्या वापरामुळे भारताची होत असलेली हानी

२ अ. परदेशी आस्थापनांकडून भारत प्रतिदिन लुबाडला जाणे

भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. ही आस्थापने भारतियांची अक्षरशः लूट करत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे, प्रतिलिटर केवळ २.१० रुपये उत्पादनमूल्य असणारी परदेशी शीतपेये भारतात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांना विकली जातात ! हा पैसा परदेशी आस्थापनांना मिळतो, म्हणजेच परदेशात जातो.
अशा प्रकारे परदेशी कंपन्यांद्वारे येथे कृत्रिम शीतपेये, साबण, केशरक्षक (शँम्पू), ‘टूथपेस्ट’, ‘क्रीम’, ‘फेस पावडर’, ‘चिप्स’ इत्यादी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !

२ आ. पारतंत्र्यात जाण्याचा धोका उद्भवणे

१. ‘भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी मोठे क्षेत्र व्यापले आहे आणि स्वदेशाभिमानाच्या अभावी त्या वस्तू भारतीय जनता विकतही घेत आहे. चीन एकीकडे आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात अतिक्रमण करत आहे आणि दुसरीकडे भारतीय बाजारपेठ हस्तगत करत आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने याच पद्धतीने भारताला पारतंत्र्यात ढकलले आणि पुढे भारतावर दीडशे वर्षे राज्य केले.’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई. (दैनिक ‘सनातन प्रभात’, पौष कृ. त्रयोदशी, कलियुगवर्ष ५१११ (१२.१.२०१०)
२. भारत चीनची सर्वांत मोठी बाजारपेठ आणि कच्चा माल पुरवण्याचे साधन बनत आहे. चीन शासन भारताकडून ४०,००० कोटी रुपयांची वसुली त्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून मिळवत आहे. ही रक्कम भारताला वेढा घालण्यास पुरेशी आहे. (मासिक ‘गीता स्वाध्याय’, ऑक्टोबर २०११)

३. स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवा !

३ अ. स्वराज्यासाठी नाणी बनवून देऊ इच्छिणार्‍या लबाड इंग्रजाला नकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘वर्ष १६७४ मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवराय राजसिंहासनावर बसले. परकीय राज्यांचे प्रतिनिधी एकापाठोपाठ एक येऊन राजांना नमस्कार करून भेटवस्तू (नजराणे) देत होते अन् राजसभेत आसनस्थ होत होते.
इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडनची पाळी आली. त्याने राजांना नमस्कार करून भेटवस्तूचे तबक पुढे केले. राजांनी तबकाला हात लावला. हेन्रीने पुढे सरकून तबकावरील वस्त्र सरकवले. झगमगाट झाला. ताटात इंग्रजांच्या टांकसाळीत बनलेली चकचकीत आणि सुबक नाणी दिसली. महाराजांना कौतुक वाटले अन् त्यांच्या मुखावर स्मितरेषा उमटली.
हेन्री वाटच पहात होता. त्या क्षणी तो मोडक्यातोडक्या मराठीत म्हणाला, ‘‘अ‍ॅपन म्हॅणॅलात थर टुमच्या स्वहराझ्याच्छी नॅणी अ‍ॅम्ही टयार खरून डेवू.’’
राजांच्या मुखावरील स्मित ओसरले. कठोर स्वरात राजे गर्जले, ‘‘पुन्हा अशी आगाऊपणाची सूचना करू नका ! आमची स्वराज्याची नाणी असतील ओबडधोबड, सुधारू आम्ही ती ! देणार असाल, तर आम्हाला टांकसाळीचे तंत्रज्ञान द्या ! दिले नाहीत, तरी आम्ही ते विकसित करू !’’
ही होती शिवरायांची स्वदेशी अन् स्वावलंबनाची दृष्टी !’
– श्री. सु.ह. जोशी आणि श्री. दिलीप केळकर (‘कथारूप स्वदेशी’)

३ आ. ‘स्वदेशी’चा शत्रू तो ‘स्वदेशा’चाही शत्रू’, असे सांगणारे लोकमान्य टिळक !

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध मोठी जनजागृती करणारे लोकमान्य टिळक एके ठिकाणी म्हणतात, ‘अमुक वस्तू परदेशी असल्याने घेऊ नयेत, असे एकदा ठरल्यावर फाजील शहाणपणाने किंवा डौलाने त्याच्याविरुद्ध जो जाईल, त्याच्यावरच बहिष्कार टाकून त्याच्याशी सर्व व्यवहार बंद केला पाहिजे. ‘स्वदेशी’चा शत्रू आणि ‘स्वदेशा’चा शत्रू यांत काही भेद नाही !’

३ इ. क्रांतीकारकांचे मुकुटमणी : स्वा. विनायक सावरकर

१. बालपणी स्वदेशीविषयक स्फूर्तीगीत रचणे
बालपणीच सावरकरांच्या मनात स्वदेशीच्या अभिमानाचा उदय झाला होता. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘स्वदेशीचा फटका’ (‘फटका’ म्हणजे एक प्रकारचे आवेशयुक्त गाणे) रचला होता.
२. परदेशी कपड्यांची प्रचंड सार्वजनिक होळी करणे
बंगालच्या फाळणीच्या विरोधात ७.१०.१९०५ या दिवशी पुणे येथे गाडाभर विदेशी कपड्यांची पहिली होळी करण्यात आली. लोकमान्य टिळक आणि शि.म. परांजपे यांच्या साक्षीने पुण्यात सार्वजनिक रितीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे सावरकर हेच पहिले भारतीय पुढारी होत. या तथाकथित अपराधासाठी त्यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकण्यात आले आणि १० रु. दंडही करण्यात आला.
३. स्थानबद्ध असतांनाच्या काळातही स्वदेशीविषयी जागृती करणारे हिंदूंचे पुढारी !
‘अंदमान येथे कारावास भोगून आल्यावर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांनाही सावरकरांनी ग्रंथलेखनाव्यतिरिक्त अस्पृश्यता निवारण, भाषाशुद्धी आदी चळवळींसह ‘स्वदेशी’वरही लक्ष केंद्रित केले होते. एक प्रश्नावली करून आणि स्वयंसेवक पाठवून (आजच्या भाषेत ‘मार्केट सर्व्हे’) घरोघरी कोणत्या परदेशी वस्तू वापरल्या जातात, याची माहिती त्यांनी गोळा केली. इच्छा असूनही ‘स्वदेशी वस्तू कोठे उपलब्ध आहेत’, हे कळल्यावाचून त्या वस्तू विकत घेतल्या जाणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. रत्नागिरी नगरात (शहरात) कोणत्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, या सामान्य वाटणार्‍या विषयावर त्यांनी एक लेखच लिहिला होता. ‘तरुणपणी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहिणारा अन् ‘जयोस्तुते…’ हे स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र रचणारा मी, असले लेख कुठे लिहित बसू’, असा विचार त्यांनी केला नाही.
रत्नागिरीत असतांना स्वा. सावरकर स्वदेशी वस्तूंची हातगाडी फिरवीत, तसेच स्वदेशी वस्तू दुकानांत ठेवण्यासाठी दुकानदारांचे मनही वळवीत.’
– डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले (‘मला उमजलेले स्वा. सावरकर’)

४. स्वदेशीविषयी अभिमानी असणार्‍या जपानी नागरिकांचा आदर्श ठेवा !

४ अ. अमेरिकेचे एकही चारचाकी वाहन खरेदी न करणारे जपानी लोक !

‘अमेरिकेतील एका आस्थापनाने चारचाकी वाहनांच्या विक्रीसाठी जपानमध्ये एक कार्यालय उघडले; मात्र जपानमध्ये अमेरिकेतील आस्थापनाचे एकही चारचाकी वाहन विकले गेले नाही.
स्वदेशी मालाचाच वापर करण्यामध्ये जपानी माणूस नेहमी अग्रेसर कसा असतो, हे लक्षात आले ना ? अशा देशभक्तीच्या बळावर काही वर्षांतच जपान पुन्हा ‘समर्थ देश’ म्हणून उभा राहिला.

५. स्वदेशी वस्तूंचा अवलंब तुम्ही कसा कराल ?

स्वदेशी वस्तू वापरा अन् परदेशी वस्तू टाळा !

एखाद्या देशातून (उदा. चीनमधून) येणार्‍या वस्तू तुलनेने स्वस्त असल्या किंवा अधिक आकर्षक असल्या, तरी त्या विकत घेऊ नका. त्या वस्तू घेतल्याने संबंधित वस्तूंचे भारतीय उद्योजक आणि कामगार देशोधडीला लागतात. स्वदेशीचे महत्त्व ओळखून स्वदेशी वस्तू वापरा अन् परदेशी वस्तू टाळा.
परदेशी कपडे, खाद्यपदार्थ (उदा. कृत्रिम शीतपेये, बर्गर, पिझ्झा), लेखण्या (पेन), खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करू नका !
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !



विदेशी वस्तूंच्या खरेदीने राष्ट्राचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे ! स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज आहे. याविषयी थोर राष्ट्रपुरुषांचे उद्बोधक विचार प्रस्तुत लेखात आपल्याला वाचावयास मिळतील. यांतून स्वदेशीचे महत्त्वही लक्षात येईल.

१. वस्तू विदेशी आस्थापनाची (कंपनीची) आहे, हे कसे ओळखाल ?

विदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूच वापरणे म्हणजे, स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती विदेशी कि स्वदेशी आहे, याची विक्रेत्याकडून माहिती करून घ्या. त्याला ठाऊक नसल्यास उत्पादनाच्या वेष्टनावरून ते उत्पादन विदेशी आहे का, ते ओळखता येते. भारतात सध्या ३ प्रकारच्या विदेशी आस्थापनांच्या वस्तू विक्रीस येतात.
अ. परदेशी आस्थापनाने थेट भारतात निर्यात केलेली वस्तू, उदा. निव्हिया क्रीम, नोकिया भ्रमणभाष (मोबाईल).
आ. परदेशी आस्थापनाने भारतात आस्थापन उभारून उत्पादिलेल्या वस्तू, उदा. बाटा इंडिया, नेस्ले इंडिया, पॉन्ड्स इंडिया.
इ. परदेशी आस्थापनाने भारतातील आस्थापनाशी करार करून भागीदारी तत्त्वावर उत्पादिलेल्या वस्तू, उदा. किर्लोस्कर कमिन्स, मारुति सुझुकी.

स्वदेशी वस्तू वापरा आणि देशाभिमान जागवा !

१. दाढीचे क्रीम
विदेशी आस्थापनांची उत्पादने : पामोलिव्ह, ओल्ड स्पाईस, जिलेट, डेनीम, पार्कृ एव्हन्यू
भारतीय आस्थापनांची उत्पादने : गोदरेज, इमामी, विको
२. दाढीचे पाते
विदेशी आस्थापनांची उत्पादने : जिलेट, ब्रिस्टल, एम् 3, सेव्हन-ओ-क्लॉक
भारतीय आस्थापनांची उत्पादने : सुपरमॅक्स, टोपाझ, लेझर, अशोक, गॅलंट
३. शॅम्पू
विदेशी आस्थापनांची उत्पादने : ऑल क्लीअर, नाईल, पॅन्टीन, हेड अ‍ॅन्ड शोल्डर्स, सनसिल्क
भारतीय आस्थापनांची उत्पादने : हिना, हर्बल, वाटिका, शिकेकाई
४. शीतपेये
विदेशी आस्थापनांची उत्पादने : कोकाकोला, लिम्का, थम्स अप
भारतीय आस्थापनांची उत्पादने : लस्सी, लिंबू सरबत, उसाचा रस

Thursday, August 11, 2016

15th August : INDEPENDENCE DAY

     (31st August according to Tithi [Shravan Krushna Paksha 14])
  • Hoist the National Flag at a height in a suitable manner 
  • Do not let small children use the National Flag as a toy
  • Do not use the National Flag as a banner, bunting or for decoration
  • Take care that the National Flag is not trampled upon or torn or 
  • Does not fall to the ground
  • Do not buy plastic National Flags
  • Do not use paper Flags to pin up on shirt pockets etc.
  • Do not join cloth pieces to resemble the National Flag
  • Do not paint your face to resemble the National Flag 

Wednesday, August 10, 2016

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! - उच्च न्यायालय

धाराशिव - तुळजापूर देवस्थान भूमी आणि दानपेटी घोटाळ्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांचे काम समाधानकारक नाही. या संदर्भात पुढे काय पावले उचलली, याचा अहवाल ८ आठवड्यांत गृह, महसूल आणि न्याय विभागाचे सचिव, तसेच धाराशिव येथील जिल्हाधिकारी यांनी सादर करावा, असे कडक ताशेरे उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांवर ओढले आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ९ ऑगस्ट या दिवशी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
     या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, महंत मावजीनाथ महाराज, शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अर्जुन साळुंखे आणि हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर समन्वयक श्री. राजन बुणगे उपस्थित होते.
     हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद या दोन संघटनांच्या संयुक्त लढ्याचा परिणाम म्हणून तुळजाभवानी देवस्थान घोटाळ्याच्या प्रकरणी एक जनहित याचिका गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि सदस्य अधिवक्ता श्री. उमेश भडगावकर हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असूनही अन्वेषण मात्र असमाधानकारक आहे, असे माहितीच्या अधिकारान्वये हे प्रकरण उघडकीस आणणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या वेळी सांगितले. या वेळी तुळजाभवानी संरक्षक कृती समितीची स्थापना आणि ती देणार असलेला लढा या विषयीची माहिती देण्यात आली.
काय आहे तुळजापूर देवस्थान घोटाळा ?
१. तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते. या भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते; परंतु ७ वर्षे कोणतीही कारवाई न करता चौकशीचा अहवाल दाबून ठेवण्यात आला होता.
२. देवस्थानच्या दानपेट्यांच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघड झाले आहे. वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत झालेल्या लिलावाची रक्कम आणि भाविकांनी प्रत्यक्षात अर्पण केलेल्या वस्तूंची एकूण रक्कम यांत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आढळून आले. या संदर्भात वर्ष २०१० मध्ये तुळजापूर येथील पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी धर्मादाय सहआयुक्तांकडे तक्रार केली होती. तत्कालीन धर्मादाय सहआयुक्तांनी या दानपेटीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून चौकशी व्हायला हवी, असे आदेश दिले; मात्र सर्व पुरावे असतांनाही जाणीवपूर्वक त्यात कोणतीही हालचाल होत नव्हती. हे प्रकरण पुढे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. या प्रकरणात २३ जिल्हाधिकारी गुंतलेले आहेत.

जाहीर आवाहन : श्री तुळजाभवानी देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार, तसेच अन्य कोणतीही माहिती कोणाला असल्यास नागरिकांनी ती श्री. सुनील घनवट यांना ९४०४९५६५३४ या भ्रमणभाष क्रमांकावर कळवावी, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. 

श्री तुळजाभवानी संरक्षक कृती समितीची स्थापना !
     ८ ऑगस्ट या दिवशी येथील महंत मावजीनाथ महाराज यांच्या मठात हिंदुत्ववादी संघटनांची बैठक पार पडली. त्या वेळी तुळजापूर मंदिरातील घोटाळ्याच्या प्रकरणी निर्णायक लढा देण्यासाठी श्री तुळजाभवानी संरक्षक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत श्री. सुनील घनवट यांची कृती समितीचे प्रवक्ता म्हणून आणि अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांची कृती समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तसेच या समितीत महंत इच्छागिरी महाराज यांच्यासह सनातनचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांचा सहभाग असेल. ही कृती समिती सध्या मंदिराचे पावित्र्यरक्षण, मंदिरसुरक्षा, भ्रष्टाचार निर्मूलन, परंपरांचे रक्षण आणि भक्तांची सुविधा यांवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करून वैध मार्गाने लढा देणार आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाची वाट न पहाता राज्यशासनाने स्वत:हून कृती करावी आणि देवस्थानाच्या पैशावर कोणी डल्ला मारला, हे नागरिकांसमोर उघड करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी महंत मावजीनाथ महाराज यांनी भ्रष्टाचार्‍यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत देवीचे भक्त शांत रहाणार नाहीत, अशी चेतावणीही दिली. या वेळी शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन साळुंखे आणि श्री. राजन बुणगे हे उपस्थित होते. कायदेविषयक कृतीची सूत्रे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मांडली.

Saturday, July 20, 2013

राजकीय नेत्यांचा उदय आणि अस्त !

        रॉयटर या परदेशी वृत्तसंस्थेला गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत मी हिंदु राष्ट्रवादी असे म्हटल्यानंतर सगळे राजकीय पक्ष गोंधळून गेले. धर्मनिरपेक्षता आधारभूत धरून नेते प्रतिक्रिया देऊ लागले. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले, मोदी यांचे खरे स्वरूप उघड झाले. म्हणजे या प्रवक्त्यांच्या मते हिंदूने स्वतःला हिंदु म्हणायचे नाही. बिहारच्या जनता दल (संयुक्त)च्या शासनाचे प्रवक्ते म्हणाले, मोदी सांप्रदायिक वृत्तीचे असल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांना जवळ करत नव्हते. भाजपच्या साहाय्याने नितीशकुमार यांनी बिहारमध्ये सात-आठ वर्षे शासन स्थापन केले, हा भाग ते विसरले. एवढेच नव्हे, तर भाजपने श्री. मोदी यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केल्यावर नितीशकुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली आणि काँग्रेसच्या साहाय्याने नवे शासन स्थापन केले. सध्या श्री. मोदी यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही; कारण बिहार राज्यातील एका शाळेत माध्यान्ह आहारातून झालेल्या विषबाधेमुळे २२ निरपराध मुलांवर मृत्यू ओढवला, त्या प्रकरणाच्या टीकेला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. श्री. मोदी यांनी स्वतःला हिंदु राष्ट्रवादी म्हटले; त्यातील हिंदु हा शब्द विरोधकांना आणि निधर्म्यांना दिसला. मोदींचा राष्ट्रवाद कोणाला दिसला नाही. त्या शब्दाकडे या मंडळीचा दुर्लक्ष का ? राष्ट्रवादाची धमक त्यांच्यात नाही का ? कि त्याचा अर्थच त्यांना कळला नाही ? देशाला वैभवाच्या शिखरावर पोहोचवू शकणार्‍या शेकडो गोष्टी श्री. मोदी विशद करतात. शेजारी देशांकडून आपल्या देशाच्या होणार्‍या अपमानाविषयी ते दुःख व्यक्त करतात. उत्तराखंडात महाप्रलय आल्यावर योग्य अशी दूरदृष्टी वापरून श्री. मोदी स्वतः तेथे गेले आणि तीर्थयात्रेवर गेलेल्या शेकडो गुजराती लोकांना सुखरूप घेऊन आले. हेलिकॉप्टरमध्ये बसून हवेतून केलेली ती पाहणी नव्हती. राजाने जनतेप्रती दाखवलेली ती आत्मियता होती. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि देशातील जनतेचे कल्याण साधणे, या दोन महत्त्वाच्या गोष्टी करणारा नेता लोकप्रिय ठरतो. केंद्रशासनातील एकाही नेत्याकडे हे गुण असल्याचे जनतेला वाटत नाही. श्री. मोदी त्यांच्यातील या गुणांचे प्रदर्शन आजपासूनच करायला लागले आहेत. त्यामुळे राजकीय स्तरावरील त्यांचा विरोध बळावत गेला, तरी तो निष्प्रभ ठरणारा आहे. 
 धर्मशिक्षणाचे महत्त्व ! 
      श्री. मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी गर्जना केली, मी हिंदु असून माझ्या घरात ९ मंदिरे आहेत. श्री. मोदी यांनी स्वतः हिंदु असल्याचे सांगतांना घरातील देवांचे वर्णन केले नव्हते. दिग्विजय सिंह मात्र घरातील मंदिरांची संख्या घोषित करून श्री. मोदी यांच्यावर आघाडी घेण्याचा प्रयत्न करतात. घरात जेवढी मंदिरे अधिक तेवढी त्या व्यक्तीच्या हिंदुत्वाची प्रखरता अधिक, अशी काहीशी त्यांची समजूत झालेली दिसते. त्यामुळेच ते अशा पद्धतीने स्वतःचे वर्चस्व गाजवू पहात आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावी दिग्विजय सिंह यांचा येथे वैचारिक गोंधळ उडाला आहे. त्यांचे लक्ष केवळ मताधिक्याकडे असल्यामुळे मंदिरांची वाढती संख्या त्यांना अभिमानाची गोष्ट वाटते. स्वतःचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी ते अनेक पुरावे दाखवत आहेत. एकादशीला उपवास करणे, द्वारकापिठाच्या शंकराचार्यांकडून दीक्षा घेणे, अर्धा घंटा पूजा करणे, इत्यादी... इत्यादी. एवढे सगळे असतांना धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन आणि त्याच्या संपूर्ण आहारी जाऊन हिंदूंचा दुस्वास केला त्याचे काय ? हिंदूंचा भगवा आतंकवाद म्हणतांना जीभ कशी काय अडखळली नाही ? दिग्विजय सिंह यांच्याप्रमाणे कित्येक काँग्रेसी असतील की, जे त्यांच्या घरात हिंदु वातावरण असते, असे सांगायला पुढे येणारे असतील. श्री. मोदी यांना हिंदूंची संख्या मोजायची नाही, त्यांना कर्महिंदू जवळचे वाटतात. धर्मपालन करणारे त्यांना जवळचे वाटतात. घरात अनेक देवता असणे म्हणजे आशीर्वादांचा वर्षाव, असे समीकरण होत नाही. उलट अनेक देवतांची अनेक स्पंदने एकत्र आल्यामुळे वेगळ्याच प्रकारची स्पंदने सिद्ध होतात आणि घरातील लोकांना ती त्रासदायक ठरतात. घरात सततचे आजारपण, कोणालाच मनःस्वास्थ्य नसणे, मानसिक आजार, बोलण्यात सुसूत्रता नसणे, असे त्रास उद्भवतात. हे सर्व जाणून घेण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले पाहिजे. असो. मोदींचा प्रचाराचा ऐरावत चालतच आहे. त्यांचे विरोधक बचावात्मक प्रतिक्रिया देत आहेत, काही जण स्वतः मोदींपेक्षा वरचढ असल्याचे भासवत आहेत, काही जण गोंधळलेल्या स्थितीत आहेत, तर काही जणांची बोलती बंद पडली आहे. देशभरातील वातावरण पहाता लक्षात येणारी गोष्ट म्हणजे देशपातळीवरील एका नेत्याचा उदय होत असतांना अनेक नेत्यांचा अस्त होत आहे.

Saturday, January 8, 2011

काळ्या पैशाचा भस्मासुर !

देशात समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, असे म्हटले जाते. ही समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काळ्या पैशाचे साम्राज्य ! प्रतिवर्षी केंद्रशासन उत्पन्न आणि व्यय यांचे विविध मार्ग अर्थसंकल्पातून मांडते. सुयोग्य प्रशासन, शांतता आणि भरभराट यांसाठी संरक्षणसिद्धता, सामाजिक विकास, आर्थिक विकास या गोष्टी आवश्यक आहेत. तो साधण्यासाठी व्ययाची (खर्चाची) आखणी करावी लागते. अर्थातच यासाठी शासनाकडे निधीचा पुरेसा स्रोत उपलब्ध असावा लागतो. शासनाच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे प्राप्तीकर! देशाच्या खर्चातील ठराविक वाटा उचलण्याचे नैतिक दायित्व प्रत्येक नागरिकाचे आहे आणि ते दायित्व पार पाडण्यासाठी प्राप्तीकर हे एक माध्यम आहे. देशात दारिद्र्यरेषेखाली रहाणारे, तसेच दारिद्र्यरेषेच्या किंचित वर रहाणारे नागरिक आहेत. त्यांच्याकडून करभरणा अपेक्षित नाही.
परिणामी ज्यांचे आर्थिक उत्पन्न दैनंदिन निकड भागवूनही शिल्लक रहाण्याएवढे आहे, त्यांच्यावर प्रत्यक्ष कर भरण्याचे दायित्व येते. आपल्या देशात बहुसंख्य लोकसंख्या ही कर न भरणार्‍या गटात मोडते आणि जे अल्प प्रमाणातील लोक कर भरतात, त्यांपैकी काही जण करचुकवेगिरी करतात. हा चुकवलेला कर म्हणजे काळा पैसा ! ‘काळा पैसा' या शब्दांमधूनच गोपनीयता आणि अवैधपणाची छटा लक्षात येते. काळा पैसा म्हणजे नेमके काय ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘ज्या उत्पन्नावर एखाद्याने कर भरला पाहिजे; मात्र तो भरला जात नाही’, असे उत्पन्न म्हणजे काळा पैसा ! कायदेशीर मार्गाने पैसा कमवायचा; मात्र त्यावर कर भरायचा नाही. या काळ्या पैशामुळे सर्वाधिक हानी कशाची होते ? अर्थातच, शासनाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. प्राप्तीकरातून मिळणारे शासनाचे उत्पन्न बुडते. दुसरे म्हणजे काळ्या पैशामुळे प्रामाणिक करदात्यांवरचा दबाव वाढतो. शिवाय, आर्थिक असमतोल निर्माण होतो आणि देशातील मूठभरांच्या हाती संपत्ती एकवटू लागते. करचुकवेगिरीचे प्रमाण जितके वाढते, तितकाच काळा पैसा वाढतो. कर चुकवणारे काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करतात. वस्तू-मालाचा साठा करतात. त्यातून खुल्या बाजारात टंचाई वाढून महागाई वाढते. काळ्या पैशाचे अस्तित्वच बर्‍याच प्रमाणात महागाईला उत्तरदायी असते. टंचाई, भाववाढ आणि जमाखर्चाचा ताळमेळ बिघडण्यातही काळ्या पैशाचा वाटा असतो. राजू चेलिया गटाच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक रुपयाच्या व्यवहारातील एक पंचमांश भाग हा काळ्या व्यवहारात होतो. १९८३-८४ या एकाच आर्थिक वर्षात तब्बल ३६ सहस्र कोटी किंवा तेव्हाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल २१ टक्के भाग काळा पैसा होता, असे या गटाने म्हटले आहे. याचा अर्थ प्रतिदिनचा आर्थिक गैरव्यवहार होता शंभर कोटी रुपयांचा ! ही काही अंतिम आकडेवारी नव्हे. कारण परकीय व्यापारातील लाचखोरी, तस्करी आणि परकीय चलन व्यवहारासह अमली पदार्थ अन् इतर गुन्हेगारी व्यवहारांतून जन्मणार्‍या काळ्या पैशाची मोजदाद करता आली नसल्याचे गटानेच मान्य केले आहे. काही अर्थतज्ञ तर असा दावा करतात की, भारतीय ढोबळ उत्पान्नाच्या ९८ टक्के काळा पैसा आहे !
काळा पैसा आणि शासन !
काळ्या पैशातील खोट त्या पैशात नाही; तर तो ज्या पद्धतीने जमवला जातो, त्यामध्ये आहे. लाचखोरी, तस्करी, बनावट कागदपत्रांसारखी गुन्हेगारी यांसारख्या माध्यमातून काळा पैसा साठवला जातो. हा पैसा परदेशात पाठवणे आणि साठेबाजीसाठी वापरणे, अशा पद्धतीने अस्तित्वात रहातो. काळा पैसा हे देशातील भ्रष्टाचाराचे एक स्वरूप आहे. देशातील भ्रष्टाचाराची वेगळी उदाहरणे द्यायची आवश्यकता सध्यातरी वाटत नाही. महाराष्ट्र म्हटला म्हणजे ‘आदर्श’ घोटाळा डोळ्यांसमोर येतो. गोवा म्हटले, तर अमली पदार्थाचा व्यापार दिसायला लागतो. दिल्ली म्हटले, तर २-जी स्प्रेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा दिसायला लागतात. कर्नाटक म्हटले, तर भूखंड घोटाळा, बिहार म्हटले, तर चारा घोटाळा, वगैरे वगैरे ! देशात ७३ लक्ष कोटी रुपये एवढा काळा पैसा आहे. यातील मोठा हिस्सा स्विस बँकेत गेला आहे. ही रक्कम एवढी मोठी आहे की, काही जणांच्या मते देशाचे चार अर्थसंकल्प यातून भरून निघतील, काही जणांच्या मते सर्व प्रकारची करवसुली थांबवली, तरी तीस वर्षांपर्यंत काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही, तर काही अर्थतज्ञ म्हणतात, ‘देशाच्या माथी असलेले सर्व कर्ज फेडले जाऊन पैसा शिल्लक उरेल ! योगतज्ञ प.पू. रामदेवबाबा देशभर भ्रमंती करून देशातील काळ्या पैशाच्या अस्तित्वाविषयी जनजागृती करत आहेत. राजकीय क्षेत्रात प्रवेश करून देशाला या आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्याचा त्यांचा निश्चय आहे. स्विस बँकेने भारतीय खातेदारांची नावे उघड करायची सिद्धता दाखवली, जर्मनीने त्यात साहाय्य करण्याची सिद्धता दाखवली, तरी देशातील काँग्रेसप्रणीत शासन काहीच कृती करण्यास सिद्ध नाही. स्विस बँकेने कळवल्याप्रमाणे भारतियांचा एकूण काळा पैसा जगभरातील इतर देशांतील लोकांच्या पैशांच्या बेरजेहून अधिक आहे. हा पैसा भारतात आला, तर देशाला महासत्ता बनण्यासाठी २०२० पर्यंत वाट पहावी लागेल का ? भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करण्यासाठी उत्तम प्रशासनच हवे. ते कोणत्याही विद्यमान राजकीय पक्षाला शक्य नाही. त्यासाठी ईश्वरी राज्यच हवे.

काँगे्रस शासन जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवत आहे - रा.स्व. संघ

स्वामी असीमानंद यांनी समझौता एक्स्प्रेस स्फोटातील सहभागाची कबुली दिल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा
नवी दिल्ली, ७ जानेवारी (वृत्तसस्था) - स्वामी असीमानंद यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधील बाँबस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचे मान्य केल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना संघाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले, ‘‘केंद्रशासन खूप पूर्वीपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक अडकवत आहे.’’
(केंद्रातील काँग्रेसचे राज्यकर्ते आयएस्आयच्या हस्तकाप्रमाणे कार्य करत आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनांना जाणीवपूर्वक आतंकवादी ठरवत आहेत, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिक जाणून आहे, तेच सत्य पुन्हा सांगून राम माधव काय साध्य करू इच्छित आहेत ? राम माधव यांनी केवळ लोकांना माहिती असणार्‍या गोष्टीच पुन्हा सांगत बसण्याऐवजी राज्यकर्त्यांना जरब बसून ते हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार नाहीत, अशी कृती करणे हिंदूंना अपेक्षित आहे. संघाचे नेतृत्व हिंदूंच्या भावना समजून त्याप्रमाणे कृती करणार का ? - संपादक)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार असीमानंद यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांसमोर समझौता एक्स्प्रेस स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे, असे मान्य केले आहे. (काँग्रेसचे राज्यकर्ते केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विकाऊ प्रसारमाध्यमे यांना हाताशी धरून िंहदुत्ववादी संघटना आणि नेते यांना संपवण्यासाठी किती नियोजनबद्धरीत्या त्यांची मानहानी करत आहेत, त्याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदू संघटित नसल्यानेच काँग्रेसचे राज्यकर्ते असे साहस करू धजावत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी त्यांचे व्यापक संघटन निर्माण करून राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता सोपवायला हवी ! - संपादक)
स्वामी असीमानंद यांनी मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या स्फोटांत संघाचे नेते इंद्रेशकुमार यांच्या कथित संबंधांविषयीही माहिती दिली आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंग, सुनील जोशी, इंद्रेशकुमार आणि इतर यांनी देशभर आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचला होता, याचीही माहिती दिली आहे, असे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. (एखाद्या खटल्याचे कामकाज चालू असतांना त्याविषयीची अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून कोणताही अधिकृत हवाला न देता प्रसारित केली जाते, हा हिंदुत्ववादी संघटनांच्या मानहानीच्या व्यापक कटाचाच भाग आहे, असेच म्हणावे लागेल. या प्रसारमाध्यमांनी कधीच जिहादी संघटनांच्या संदर्भात असे वृत्त दिलेले नाही. हिंदूंची अशी जाणीवपूर्वक मानहानी करणार्‍या प्रसारमाध्यमांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंची त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा ! - संपादक)

Friday, January 7, 2011

द्रौपदीचे अश्लाघ्य विडंबन असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे विज्ञापन मागे !

हिंदु जनजागृती समितीच्या सनदशीर विरोधाचा परिणाम !
हिंदूंनो, या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
हिंदु जनजागृती समितीचे यश !
मुंबई, ६ जानेवारी (वार्ता.) - ‘अमूल बॉडीवेअर’च्या विज्ञापनात हिंदूंचा धर्मग्रंथ असणार्‍या ‘महाभारता’तील द्रौपदीचे अत्यंत हीन पातळीला जाऊन विडंबन केले होते. ते दूरचित्रवाहिन्या आणि ‘यूट्यूब’ यांवर दाखवण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सनदशीर विरोध आणि समितीचे मुंबई, ठाणे अन् रायगड जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यांमुळे सदर विज्ञापन मागे घेण्यात आले आहे. (छोट्याशा हिंदु जनजागृती समितीला असणार्‍या ईश्वरी अधिष्ठानामुळेच धर्महानी रोखली जाऊ शकते. यातून बोध घेऊन अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते साधना करतील का ? - संपादक) या विज्ञापनात प्रथम थंडीमुळे रग गुंडाळलेली एक व्यक्ती दुसर्‍या रग गुंडाळलेल्या व्यक्तीचे वस्त्रहरण करत आहे. बारबालाही रग गुंडाळूनच अश्लील हावभाव करत नृत्य करत आहेत; मात्र ‘अमूल बॉडीवेअर’ अंगात घातल्यानंतर द्रौपदी अत्यंत अल्प वस्त्रांत उपस्थितांवर चुंबनांचा वर्षाव करत वस्त्रहरणाचा आनंद लुटत आहे,
असे दाखवण्यात आले होते. या संदर्भात श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’शी संपर्क साधून निषेध नोंदवला; मात्र नाताळच्या सुटीचे कारण सांगून त्यांना कुणी दाद दिली नाही. त्यानंतर सदर विडंबनाचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ जानेवारीच्या अंकात आणि समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदु धर्माभिमान्यांनी निषेध नोंदवला. श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’चे वितरण व्यवस्थापक श्री. रमेश यांचा सतत पाठपुरावा केला. श्री. वटकर म्हणाले, ‘‘या विडंबनामुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. हिंदू तुमच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकतीलच, शिवाय हा धर्मभावनांचा प्रश्न असल्याने तुम्ही ईश्वरी कोपासही पात्र व्हाल.’’ श्री. रमेश यांनी विदेशात असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे मुख्य अधिकारी श्री. नवीन यांना संपर्क करून समस्त माहिती कळवली. त्यानंतर श्री. रमेश यांनी श्री. वटकर यांना कळवले की, सदर विज्ञापन दूरचित्रवाहिन्या आणि ‘यू-ट्यूब’वरून मागे घेण्यासाठी आम्ही विज्ञापन एजन्सीला कळवले आहे. ४८ तासातच ते मागे घेण्यात येईल. श्री. वटकर यांनी या संदर्भात लेखी क्षमायाचनेच्या पत्राची मागणी केल्यानंतर श्री. रमेश यांनी ते देण्याचे मान्य केले.