<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783</id><updated>2011-12-27T10:24:32.169-08:00</updated><category term='BR Chopra'/><category term='bharat'/><category term='H.H.Asaramji Bapu'/><category term='tista setalvad'/><category term='Shri. Arvind Vitthal Kulkarni'/><category term='russia'/><category term='Great varkari&apos;s'/><category term='‘The Hindu Rate Of Wrath’'/><category term='politics'/><category term='Narendra Modi'/><category term='congress'/><category term='hindujanjagruti'/><category term='yaghya'/><category term='musalman'/><category term='HJS Sabha'/><category term='sanatan prabhat'/><category term='hindu'/><category term='Micheal Jackson'/><category term='swami Vivekanand'/><category term='himani savarkar'/><category term='moocca'/><category term='rss'/><category term='भाषाशुद्धीचे व्रत'/><category term='Lal Krushna Advani'/><category term='Obama'/><category term='ganga'/><category term='kill the congress or congress will kill you'/><category term='sharad pawar'/><category term='Mayavati'/><category term='madan sawant'/><category term='dainik sanatan prabhat'/><category term='Raj thakare'/><category term='sanatan sanstha'/><category term='Bhashashudi'/><title type='text'>SATYAVANI</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>57</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-5186005760222956519</id><published>2011-01-08T06:59:00.001-08:00</published><updated>2011-01-08T06:59:46.447-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>काळ्या पैशाचा भस्मासुर !</title><content type='html'>देशात समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, असे म्हटले जाते. ही समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काळ्या पैशाचे साम्राज्य ! प्रतिवर्षी केंद्रशासन उत्पन्न आणि व्यय यांचे विविध मार्ग अर्थसंकल्पातून मांडते. सुयोग्य प्रशासन, शांतता आणि भरभराट यांसाठी संरक्षणसिद्धता, सामाजिक विकास, आर्थिक विकास या गोष्टी आवश्यक आहेत. तो साधण्यासाठी व्ययाची (खर्चाची) आखणी करावी लागते. अर्थातच यासाठी शासनाकडे निधीचा पुरेसा स्रोत उपलब्ध असावा लागतो. शासनाच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे प्राप्तीकर! देशाच्या खर्चातील ठराविक वाटा उचलण्याचे नैतिक दायित्व प्रत्येक नागरिकाचे आहे आणि ते दायित्व पार पाडण्यासाठी प्राप्तीकर हे एक माध्यम आहे. देशात दारिद्र्यरेषेखाली रहाणारे, तसेच दारिद्र्यरेषेच्या किंचित वर रहाणारे नागरिक आहेत. त्यांच्याकडून करभरणा अपेक्षित नाही.&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt; परिणामी ज्यांचे आर्थिक उत्पन्न दैनंदिन निकड भागवूनही शिल्लक रहाण्याएवढे आहे, त्यांच्यावर प्रत्यक्ष कर भरण्याचे दायित्व येते. आपल्या देशात बहुसंख्य लोकसंख्या ही कर न भरणार्‍या गटात मोडते आणि जे अल्प प्रमाणातील लोक कर भरतात, त्यांपैकी काही जण करचुकवेगिरी करतात. हा चुकवलेला कर म्हणजे काळा पैसा ! ‘काळा पैसा' या शब्दांमधूनच गोपनीयता आणि अवैधपणाची छटा लक्षात येते. काळा पैसा म्हणजे नेमके काय ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘ज्या उत्पन्नावर एखाद्याने कर भरला पाहिजे; मात्र तो भरला जात नाही’, असे उत्पन्न म्हणजे काळा पैसा ! कायदेशीर मार्गाने पैसा कमवायचा; मात्र त्यावर कर भरायचा नाही. या काळ्या पैशामुळे सर्वाधिक हानी कशाची होते ? अर्थातच, शासनाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. प्राप्तीकरातून मिळणारे शासनाचे उत्पन्न बुडते. दुसरे म्हणजे काळ्या पैशामुळे प्रामाणिक करदात्यांवरचा दबाव वाढतो. शिवाय, आर्थिक असमतोल निर्माण होतो आणि देशातील मूठभरांच्या हाती संपत्ती एकवटू लागते. करचुकवेगिरीचे प्रमाण जितके वाढते, तितकाच काळा पैसा वाढतो. कर चुकवणारे काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करतात. वस्तू-मालाचा साठा करतात. त्यातून खुल्या बाजारात टंचाई वाढून महागाई वाढते. काळ्या पैशाचे अस्तित्वच बर्‍याच प्रमाणात महागाईला उत्तरदायी असते. टंचाई, भाववाढ आणि जमाखर्चाचा ताळमेळ बिघडण्यातही काळ्या पैशाचा वाटा असतो. राजू चेलिया गटाच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक रुपयाच्या व्यवहारातील एक पंचमांश भाग हा काळ्या व्यवहारात होतो. १९८३-८४ या एकाच आर्थिक वर्षात तब्बल ३६ सहस्र कोटी किंवा तेव्हाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल २१ टक्के भाग काळा पैसा होता, असे या गटाने म्हटले आहे. याचा अर्थ प्रतिदिनचा आर्थिक गैरव्यवहार होता शंभर कोटी रुपयांचा ! ही काही अंतिम आकडेवारी नव्हे. कारण परकीय व्यापारातील लाचखोरी, तस्करी आणि परकीय चलन व्यवहारासह अमली पदार्थ अन् इतर गुन्हेगारी व्यवहारांतून जन्मणार्‍या काळ्या पैशाची मोजदाद करता आली नसल्याचे गटानेच मान्य केले आहे. काही अर्थतज्ञ तर असा दावा करतात की, भारतीय ढोबळ उत्पान्नाच्या ९८ टक्के काळा पैसा आहे !&lt;br /&gt;&lt;b&gt;काळा पैसा आणि शासन ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;     काळ्या पैशातील खोट त्या पैशात नाही; तर तो ज्या पद्धतीने जमवला जातो, त्यामध्ये आहे. लाचखोरी, तस्करी, बनावट कागदपत्रांसारखी गुन्हेगारी यांसारख्या माध्यमातून काळा पैसा साठवला जातो. हा पैसा परदेशात पाठवणे आणि साठेबाजीसाठी वापरणे, अशा पद्धतीने अस्तित्वात रहातो. काळा पैसा हे देशातील भ्रष्टाचाराचे एक स्वरूप आहे. देशातील भ्रष्टाचाराची वेगळी उदाहरणे द्यायची आवश्यकता सध्यातरी वाटत नाही. महाराष्ट्र म्हटला म्हणजे ‘आदर्श’ घोटाळा डोळ्यांसमोर येतो. गोवा म्हटले, तर अमली पदार्थाचा व्यापार दिसायला लागतो. दिल्ली म्हटले, तर २-जी स्प्रेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा दिसायला लागतात. कर्नाटक म्हटले, तर भूखंड घोटाळा, बिहार म्हटले, तर चारा घोटाळा, वगैरे वगैरे ! देशात ७३ लक्ष कोटी रुपये एवढा काळा पैसा आहे. यातील मोठा हिस्सा स्विस बँकेत गेला आहे. ही रक्कम एवढी मोठी आहे की, काही जणांच्या मते देशाचे चार अर्थसंकल्प यातून भरून निघतील, काही जणांच्या मते सर्व प्रकारची करवसुली थांबवली, तरी तीस वर्षांपर्यंत काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही, तर काही अर्थतज्ञ म्हणतात, ‘देशाच्या माथी असलेले सर्व कर्ज फेडले जाऊन पैसा शिल्लक उरेल ! योगतज्ञ प.पू. रामदेवबाबा देशभर भ्रमंती करून देशातील काळ्या पैशाच्या अस्तित्वाविषयी जनजागृती करत आहेत. राजकीय क्षेत्रात प्रवेश करून देशाला या आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्याचा त्यांचा निश्चय आहे. स्विस बँकेने भारतीय खातेदारांची नावे उघड करायची सिद्धता दाखवली, जर्मनीने त्यात साहाय्य करण्याची सिद्धता दाखवली, तरी देशातील काँग्रेसप्रणीत शासन काहीच कृती करण्यास सिद्ध नाही. स्विस बँकेने कळवल्याप्रमाणे भारतियांचा एकूण काळा पैसा जगभरातील इतर देशांतील लोकांच्या पैशांच्या  बेरजेहून अधिक आहे. हा पैसा भारतात आला, तर देशाला महासत्ता बनण्यासाठी २०२० पर्यंत वाट पहावी लागेल का ? भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करण्यासाठी उत्तम प्रशासनच हवे. ते कोणत्याही विद्यमान राजकीय पक्षाला शक्य नाही. त्यासाठी ईश्वरी राज्यच हवे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-5186005760222956519?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/5186005760222956519/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_1374.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5186005760222956519'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5186005760222956519'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_1374.html' title='काळ्या पैशाचा भस्मासुर !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-8783084002054151045</id><published>2011-01-08T06:57:00.000-08:00</published><updated>2011-01-08T06:58:19.559-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>काँगे्रस शासन जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवत आहे - रा.स्व. संघ</title><content type='html'>&lt;b&gt;स्वामी असीमानंद यांनी समझौता एक्स्प्रेस स्फोटातील सहभागाची कबुली दिल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा &lt;/b&gt;&lt;br /&gt;    नवी दिल्ली, ७ जानेवारी (वृत्तसस्था) - स्वामी असीमानंद यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधील बाँबस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचे मान्य केल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना संघाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले, ‘‘केंद्रशासन खूप पूर्वीपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक अडकवत आहे.’’&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt; &lt;b&gt;(केंद्रातील काँग्रेसचे राज्यकर्ते आयएस्आयच्या हस्तकाप्रमाणे कार्य करत आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनांना जाणीवपूर्वक आतंकवादी ठरवत आहेत, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिक जाणून आहे, तेच सत्य पुन्हा सांगून राम माधव काय साध्य करू इच्छित आहेत ? राम माधव यांनी केवळ लोकांना माहिती असणार्‍या गोष्टीच पुन्हा सांगत बसण्याऐवजी राज्यकर्त्यांना जरब बसून ते हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार नाहीत, अशी कृती करणे हिंदूंना अपेक्षित आहे. संघाचे नेतृत्व हिंदूंच्या भावना समजून त्याप्रमाणे कृती करणार का ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;    प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार असीमानंद यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांसमोर समझौता एक्स्प्रेस स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे, असे मान्य केले आहे. &lt;b&gt;(काँग्रेसचे राज्यकर्ते केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विकाऊ प्रसारमाध्यमे यांना हाताशी धरून िंहदुत्ववादी संघटना आणि नेते यांना संपवण्यासाठी किती नियोजनबद्धरीत्या त्यांची मानहानी करत आहेत, त्याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदू संघटित नसल्यानेच  काँग्रेसचे राज्यकर्ते असे साहस करू धजावत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी त्यांचे व्यापक संघटन निर्माण करून राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता सोपवायला हवी ! - संपादक) &lt;/b&gt;&lt;br /&gt;स्वामी असीमानंद यांनी मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या स्फोटांत संघाचे नेते इंद्रेशकुमार यांच्या कथित संबंधांविषयीही माहिती दिली आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंग, सुनील जोशी, इंद्रेशकुमार आणि इतर यांनी देशभर आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचला होता, याचीही माहिती दिली आहे, असे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.&lt;b&gt; (एखाद्या खटल्याचे कामकाज चालू असतांना त्याविषयीची अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून कोणताही अधिकृत हवाला न देता प्रसारित केली जाते, हा हिंदुत्ववादी संघटनांच्या मानहानीच्या व्यापक कटाचाच भाग आहे, असेच म्हणावे लागेल. या प्रसारमाध्यमांनी कधीच जिहादी संघटनांच्या संदर्भात असे वृत्त दिलेले नाही. हिंदूंची अशी जाणीवपूर्वक मानहानी करणार्‍या प्रसारमाध्यमांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंची त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा ! - संपादक)&lt;/b&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-8783084002054151045?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/8783084002054151045/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_08.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/8783084002054151045'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/8783084002054151045'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_08.html' title='काँगे्रस शासन जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवत आहे - रा.स्व. संघ'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4588693930573888030</id><published>2011-01-07T06:12:00.000-08:00</published><updated>2011-01-07T06:13:42.711-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>द्रौपदीचे अश्लाघ्य विडंबन असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे विज्ञापन मागे !</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt; &lt;b&gt;हिंदु जनजागृती समितीच्या सनदशीर विरोधाचा परिणाम !&lt;/b&gt;&lt;/div&gt;  &lt;div style="text-align: justify;"&gt; &lt;b&gt;हिंदूंनो, या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !&lt;/b&gt;&lt;/div&gt;  &lt;div style="text-align: justify;"&gt; &lt;b&gt;हिंदु जनजागृती समितीचे यश !&lt;/b&gt;&lt;/div&gt; &lt;div style="text-align: justify;"&gt; मुंबई, ६ जानेवारी (वार्ता.) - ‘अमूल बॉडीवेअर’च्या विज्ञापनात हिंदूंचा धर्मग्रंथ असणार्‍या ‘महाभारता’तील द्रौपदीचे अत्यंत हीन पातळीला जाऊन विडंबन केले होते. &lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;ते दूरचित्रवाहिन्या आणि ‘यूट्यूब’ यांवर दाखवण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सनदशीर विरोध आणि समितीचे मुंबई, ठाणे अन् रायगड जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यांमुळे सदर विज्ञापन मागे घेण्यात आले आहे. &lt;b&gt;(छोट्याशा हिंदु जनजागृती समितीला असणार्‍या ईश्वरी अधिष्ठानामुळेच धर्महानी रोखली जाऊ शकते. यातून बोध घेऊन अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते साधना करतील का ? - संपादक)&lt;/b&gt; या विज्ञापनात प्रथम थंडीमुळे रग गुंडाळलेली एक व्यक्ती दुसर्‍या रग गुंडाळलेल्या व्यक्तीचे वस्त्रहरण करत आहे. बारबालाही रग गुंडाळूनच अश्लील हावभाव करत नृत्य करत आहेत; मात्र ‘अमूल बॉडीवेअर’ अंगात घातल्यानंतर द्रौपदी अत्यंत अल्प वस्त्रांत उपस्थितांवर चुंबनांचा वर्षाव करत वस्त्रहरणाचा आनंद लुटत आहे,&lt;br /&gt;&lt;/div&gt;असे दाखवण्यात आले होते. या संदर्भात श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’शी संपर्क साधून निषेध नोंदवला; मात्र नाताळच्या सुटीचे कारण सांगून त्यांना कुणी दाद दिली नाही. त्यानंतर सदर विडंबनाचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ जानेवारीच्या अंकात आणि समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदु धर्माभिमान्यांनी निषेध नोंदवला. श्री. वटकर यांनी ‘अमूल बॉडीवेअर’चे वितरण व्यवस्थापक श्री. रमेश यांचा सतत पाठपुरावा केला. श्री. वटकर म्हणाले, ‘‘या विडंबनामुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. हिंदू तुमच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकतीलच, शिवाय हा धर्मभावनांचा प्रश्न असल्याने तुम्ही ईश्वरी कोपासही पात्र व्हाल.’’ श्री. रमेश यांनी विदेशात असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे मुख्य अधिकारी श्री. नवीन यांना संपर्क करून समस्त माहिती कळवली. त्यानंतर श्री. रमेश यांनी श्री. वटकर यांना कळवले की, सदर विज्ञापन दूरचित्रवाहिन्या आणि ‘यू-ट्यूब’वरून मागे घेण्यासाठी आम्ही विज्ञापन एजन्सीला कळवले आहे. ४८ तासातच ते मागे घेण्यात येईल. श्री. वटकर यांनी या संदर्भात लेखी क्षमायाचनेच्या पत्राची मागणी केल्यानंतर श्री. रमेश यांनी ते देण्याचे मान्य केले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4588693930573888030?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4588693930573888030/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_07.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4588693930573888030'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4588693930573888030'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post_07.html' title='द्रौपदीचे अश्लाघ्य विडंबन असणारे ‘अमूल बॉडीवेअर’चे विज्ञापन मागे !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1959362514039752686</id><published>2011-01-07T06:08:00.000-08:00</published><updated>2011-01-07T06:10:56.743-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>भ्रष्टाचार्‍यांच्या मुळावर उठलेला ‘माहिती अधिकार’ !</title><content type='html'>&lt;span id="goog_999756212"&gt;&lt;/span&gt;&lt;span id="goog_999756213"&gt;&lt;/span&gt;नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या लहानशा एका गावातून  आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे ‘माहिती अधिकारा’चे शस्त्र समाजाला प्राप्त झाले आहे. अण्णा हजारे यांनी सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. शासनाला त्यांच्या आवाजाची दखल घ्यावी लागली आणि त्यातून ‘माहिती अधिकार’, हा कायदा अस्तित्वात आला. अर्थात त्यांच्या प्रयत्नांना सहजासहजी यश आले, असे कधी झाले नाही. उपोषणे आणि आंदोलने अशा सनदशीर मार्गांचा त्यांना अवलंब करावा लागला होता. तेथे कधी रक्तपात नव्हता किंवा िंहसाचार नव्हता. अण्णांनी त्यांचे आंदोलन चालू करायचे आणि त्या तथ्यपूर्ण आंदोलनाची राज्यशासनाने दखल घ्यायची, असे कित्येक दिवस चालू होते. राज्यातील राजकारण्यांना कोणतेही काम करतांना दोनदा विचार करावा लागत होता. हजारे यांचे एकसुद्धा आंदोलन अयशस्वी झाले, असे म्हणता येत नाही. त्यांचा त्या प्रकरणाचा अभ्यास आणि त्या प्रकरणाच्या संदर्भात शासनापुढे ओढवली जाणारी नामुष्की यांमुळे यशस्वी होण्यात संबंधित प्रकरणाला कधी आडकाठी आली नाही.&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही मंत्र्यांना घरी बसावे लागले. त्या पार्श्वभूमीवर हजारे यांच्या विरोधातही तक्रारी दाखल झाल्या आणि काही प्रसंग हजारे यांच्या जिवावरही बेतले होते. ज्या कोणी घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे पाप केले होते, ते हजारे यांच्या विरोधात जात होते; पण म्हणून ते कधीही थांबले नाहीत आणि स्वतःची भ्रष्टाचारविरोधी चळवळ त्यांनी चालूच ठेवली. अण्णा हजारे समाजकल्याणाच्या ध्येयाने पे्ररित झालेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. त्यांच्या प्रयत्नांतून अस्तित्वात आलेल्या ‘माहिती अधिकार’ या कायद्यातून जनसामान्यांना हवी ती माहिती उपलब्ध होईल, भ्रष्टाचार्‍यांना जरब बसेल, शासकीय कारभारात पारदर्शकता येईल, अशा काही ठळक अपेक्षा होत्या. आता दिवस जसे पुढे पुढे जात आहेत, तसे या कायद्याच्या उपयुक्ततेविषयी किंवा लाभाविषयी प्रश्न निर्माण व्हायला आरंभ झाला आहे. भ्रष्टाचार आणि गैरकृत्ये यांना आळा घालून राज्याचा आणि पुढे देशाचा कारभार पूर्ण पारदर्शकतेतून पार पडण्यासाठी आणि त्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी हा कायदा म्हणजे प्राथमिक निकड आहे. त्याच्या कार्यवाहीच्या आड येणारे जर कोणी असतील, तर ते समाजहिताचे नाही; किंबहुना अशा प्रसंगी काहीतरी काळेबेरे आहे, असे गृहित धरायला हरकत नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;जनतेचा निश्चय महत्त्वाचा ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;    पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी ‘माहिती अधिकार’ कायद्याच्या साहाय्याने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली. त्यांनी जिल्ह्यातील भूमीची खरेदी-विक्री आणि वनभूमीचे व्यवहार यांसंबंधी माहिती मागवली होती. त्यांच्या या अर्जानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली. ही हत्या कोणी केली, हे जनतेला आता सहजपणे कळते; पण कायद्याच्या बंधनात अडकलेली जनता पुढाकार घेऊन अपराध्याला शिक्षा करू शकत नाही. आपल्या लोकराज्यातील (लोकशाहीतील) जनता प्रातिनिधिक शासनाएवढीच उत्तरदायी आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करता कामा नये. देशातील भूखंड म्हणजे आजच्या भ्रष्ट राजकारण्यांसाठी सापडलेली सोन्याची खाण आहे. राजकीय अधिकारांचा वापर करून भूखंडांतील गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचे काम विद्यमान राजकारणी करत आहेत, ही गोष्ट दिवसागणिक उघड होत आहे. मुंबई शहरातील ‘आदर्श’ घोटाळ्यानंतर राज्यभरात होऊन गेलेली आणि शक्याशक्यता असलेली अनेक ‘भूखंड प्रकरणे’ वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. अशा प्रकरणांतून वाढत गेलेली भ्रष्टाचाराची कीड ‘माहिती अधिकार’च्या माध्यमातून नष्ट करायची आहे. कायद्याने दिलेला अधिकार वापरणार्‍यांचेच जर खून पडायला लागले, तर हे सुराज्य कसे होणार ? सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाने वेग घेतला नाही, म्हणून अरुण माने नावाच्या व्यक्तीने विचारणा करणारा अर्ज केला आणि त्यांच्यावरही प्राणघातक आक्रमण झाले. हे कायद्याचे राज्य आहे का ? यातील खरा अपराधी कोण ? हा समाजकंटकांतील भ्रष्टाचार आहे कि राजकीय वर्तुळातील भ्रष्टाचार आहे कि या दोहोंचा मिळून एकत्र भ्रष्टाचार आहे ? ‘माहिती अधिकार’ या कायद्याने जनतेला एक प्रकारचा आत्मविश्वास दिला होता. पारदर्शक राजकीय कारभार आणि त्यातून सुराज्याची स्थापना साध्य करण्यासाठी हा कायदा उपयुक्त आहे, याची शासनाला जाणीव व्हायला हवी. अर्थात विद्यमान शासनाकडून ती अपेक्षा करणे योग्य नाही; कारण त्यांची विश्वासार्हता संशयातीत नाही. त्यासाठी धर्माधिष्ठित राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1959362514039752686?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1959362514039752686/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1959362514039752686'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1959362514039752686'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='भ्रष्टाचार्‍यांच्या मुळावर उठलेला ‘माहिती अधिकार’ !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-7244939573707511733</id><published>2010-07-23T15:07:00.001-07:00</published><updated>2010-07-23T15:07:57.455-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sanatan sanstha'/><title type='text'>धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर</title><content type='html'>&lt;h3 class="post-title entry-title"&gt; &lt;a href="http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2010/07/blog-post_9374.html"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt; &lt;/h3&gt;   &lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt; &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEn2ImviZ9I/AAAAAAAAEw8/MWfr00wK6wU/s1600/scan0004.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEn2ImviZ9I/AAAAAAAAEw8/MWfr00wK6wU/s320/scan0004.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी १९९७ साली घेतलेल्या `साधना  आणि क्षात्रधर्म' या विषयांवरील १००हून अधिक जाहीर सभांचा काळ म्हणजे  प.पू. डॉक्टरांची विविध रूपे पहाण्याचा, त्यांचा सहवास अनुभवण्याचा एक  सुवर्णयोग होता. विविध घटनांतून अनुभवता आलेले प.पू. डॉक्टरांचे साधकांवरील  निस्सीम प्रेम, साधकांची सेवा चुकांविरहित होण्यासाठीची त्यांची तळमळ,  त्यांची दूरदृष्टी, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांच्या प्रवचनामुळे भारावून  कृतीसिद्ध होणारा समाज असे अनेकविध अनुभूतींचे भांडार या सभांच्या स्मरणात  साठून राहिले आहे  आज कालच्या लेखाचा पुढील भाग पाहू&lt;br /&gt;&lt;b&gt;संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;उत्तरार्ध &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ. साधकांच्या बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेणारे पितृतुल्य प.पू. डॉक्टर ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ १.&lt;/b&gt;  सभेच्या व्यासपिठाच्या साहित्याच्या टेम्पोसोबत ५-६ साधक नियमितपणे अनेक  दिवस होते. या साधकांची प.पू. डॉक्टर आवर्जून विचारपूस करत. सभेच्या नवीन  ठिकाणी गेल्यावर तेथील स्थानिक साधकांना `व्यासपिठाच्या गाडीसोबत असणार्‍या  साधकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था झाली आहे का', याविषयी विचारत.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ २. &lt;/b&gt;प.पू.  डॉक्टरांना अनेक साधक फळे, मिठाई देत. प.पू. डॉक्टर ही सर्व मिठाई आणि फळे  गाडीसोबत असणार्‍या साधकांना भूक लागल्यावर काहीतरी खायला हवे; म्हणून देत  असत.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ ३. &lt;/b&gt;रत्‍नागिरी येथील सभा झाल्यानंतर पुढच्या सभेला  दोन दिवसांचा अवधी होता. लागोपाठ सभा होत असल्यामुळे व्यासपिठाच्या सेवेतील  साधकांना विश्रांती म्हणून प.पू. डॉक्टरांनी त्यांना गणपतीपुळयातील  स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी आणि समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी पाठवले.  यासाठी त्यांनी स्वत:ची गाडी साधकांना दिली. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ ४.&lt;/b&gt; कारवार  येथील मुक्कामात व्यासपिठाच्या सेवेतील एक साधक ताप आल्यामुळे गाडीत झोपला  होता. बाकीचे साधक प.पू. डॉक्टरांसमवेत थोड्या अंतरावर उभे राहून बोलत  होते. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी `गाडीत कोण झोपले आहे ?', `का ?', अशी  चौकशी केली. आजारी असल्यामुळे साधक झोपल्याचे समजल्यावर ते तात्काळ गाडीकडे  चालत गेले. त्यांनी त्या साधकाची चौकशी केली आणि पुढील सेवा थांबवून  त्यांनी त्या साधकासाठी त्यांचा मुक्काम असलेल्या घरातून औषधे आणून दिली.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ ५.&lt;/b&gt;  सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका हा एक अतीदुर्गम भाग. रहदारीच्या  साधनांची न्यूनता असूनही देवगडच्या मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या  गावातील साधक देवगड येथील सभेसाठी आले होते. ही सभा संपल्यानंतर ते घरी  जाण्यास निघाले. प.पू. डॉक्टरही त्याच मुख्य रस्त्यावरून पुढील सभेच्या  ठिकाणी जात होते. रस्त्यात प.पू. डॉक्टरांना हे साधक दिसल्यानंतर त्यांनी  स्वत:ची गाडी थांबवली आणि या सर्व साधकांना त्यांनी गाडीत घेतले. त्या सर्व  साधकांना गाडीत बसता यावे, यासाठी प.पू. डॉक्टर स्वत: अत्यंत दाटीवाटीने  गाडीत बसले. त्या साधकांना त्यांच्या गावानजीक सोडल्यानंतर प.पू. डॉक्टर  पुढील प्रवासाला निघाले.&lt;br /&gt;    साधकांना जोडून ठेवण्यात किंबहुना सनातन  हे विशाल कुटुंब होण्यास प्रेमभाव हे मुख्य सूत्र आहे. हा प्रेमभाव प.पू.  डॉक्टरांनी साधकांना कसा शिकवला, हे स्पष्ट करणारी ही वरील उदाहरणे आहेत. &lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई. साधकांच्या सेवा त्रुटीविरहित व्हाव्यात, यासाठी प.पू. डॉक्टरांचे प्रयत्‍न ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई १ सभेची पूर्वसिद्धता प.पू. डॉक्टरांनी जातीने पहाणे :&lt;/b&gt; सभा असलेल्या शहरातील साधकांकडे&lt;br /&gt;प.पू.  डॉक्टर थांबत आणि सभा चालू होण्याच्या वेळेपूर्वी १५-२० मिनिटे सभास्थळी  येत. काही ठिकाणी सभेची सिद्धता चालू असतांना प.पू. डॉक्टर स्वत: सिद्धता  पहाण्यासाठी येत आणि त्यामधे सुधारणा सुचवून रहाण्याच्या ठिकाणी परत जात  असत. सभा संपल्यानंतर कोणी जिज्ञासू भेटण्यास आल्यास त्याला ते भेटत.  त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देत आणि निवासाच्या ठिकाणी निघून जात.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई २. सभेच्या आरंभापासूनच प.पू. डॉक्टरांकडून त्रुटींविषयी लिखाण होणे : &lt;/b&gt;प.पू.  डॉक्टर सभास्थळी व्यासपिठावर आसनस्थ झाल्यानंतर सूत्रसंचालक कार्यक्रमाचा  आरंभ करत असे. त्यानंतर प.पू. डॉक्टरांचा परिचय करून दिला जाई आणि प.पू.  डॉक्टरांचे औक्षण करून त्यांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ होत असे. या १०-१५  मिनिटांच्या अवधीत प.पू. डॉक्टर प्रदर्शन कक्ष, सभास्थळाची मांडणी  इत्यादीच्या संदर्भात झालेल्या त्रुटी कागदावर लिहित असत आणि या त्रुटी  प्रवचन संपवून निवासव्यवस्थेकडे जातांना व्यासपिठाच्या व्यवस्थापनाचे  दायित्व असणार्‍या साधकाकडे देऊन जात. `या त्रुटी पुढच्या सभेत होणार  नाहीत, याची काळजी घेतली जावी', हा त्यामागील उद्देश होता.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई ३. सभेपूर्वी प.पू. डॉक्टरांकडून प्रदर्शन कक्षाची आवर्जून पहाणी ! :&lt;/b&gt;  साधारणत: सर्व ठिकाणच्या प्रदर्शनाचे स्वरूप एकच होते. तरीही प.पू. डॉक्टर  प्रत्येक ठिकाणचे प्रदर्शन पहात असत आणि त्यात काही त्रुटी राहिल्या  असल्यास साधकांना त्या लिहून देत असत.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई ४. सेवा परिपूर्ण व्हावी, यासाठी सभेनंतर साधकांच्या चुकांची होणारी बैठक ! :&lt;/b&gt;  सभा झाल्यानंतर साधकांकडून सभेची सिद्धता करतांना झालेल्या चुकांची बैठक  घेत आणि पुढच्या सभेत त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता  घेण्यासाठी त्या चुकांची माहिती पुढील सभेच्या ठिकाणी पाठवून देत. साधकांची  सेवा परिपूर्ण व्हावी, याची तळमळ प.पू. डॉक्टरांनाच असे. ज्या ठिकाणी ते  बैठकीसाठी उपस्थित राहू शकत, तेथे ते उपस्थित रहात अन्यथा तेथील दायित्व  असणार्‍या साधकांना बैठक घ्यायला सांगत.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई ५. सोसाट्याच्या वार्‍यात प्रदर्शनाची हानी होणार नाही, असे प्रदर्शन लावण्याविषयी प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शन करणे : &lt;/b&gt;साधकांना  व्यासपिठाचे व्यवस्थापन शिकवण्याच्या दृष्टीने व्यासपिठाची सिद्धता चालू  असतांनाच प.पू. डॉक्टर सभास्थळी आल्याची घटना गणपतीपुळे येथील सभेच्या वेळी  घडली होती. सभास्थळ समुद्रकिनार्‍यावर असल्यामुळे सोसाट्याच्या वार्‍यात  प्रदर्शनाचे तक्‍ते, व्यासपिठाच्या मागील पडदा उडत होता. अशा परिस्थितीत  व्यासपीठ आणि प्रदर्शन कक्ष उभारण्याचा अनुभव कोणालाच नव्हता. सोसाट्याच्या  वार्‍यामुळे प्रसारसाहित्याची नासधूस होण्याची शक्यता होती; मात्र प.पू.  डॉक्टरांनी स्वत: तिथे येऊन `अशा परिस्थितीत प्रदर्शन कसे लावावे', याविषयी  आणि व्यासपिठाच्या उभारणीविषयी काही मौलिक सूचना दिल्या. त्यामुळे कोणतेही  विघ्न न येता किंवा प्रसारसाहित्याची कोणतीही हानी न होता ती सभा झाली.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ उ. शंभर सभांसाठी एक सदरा, एक विजार (पँट) परिधान करणे, हा प.पू. डॉक्टरांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय ! :&lt;/b&gt;  या शंभर सभांसाठी प.पू. डॉक्टरांनी अवघा एक सदरा आणि एक विजार (पँट)  वापरली. सभा संपल्यानंतर त्यांचा सदरा आणि विजार धुऊन सुकत घातली जात असे  आणि दुसर्‍या दिवशी सभेपूर्वी तो इस्त्री करून परिधान केला जात असे. असे  करण्यामागे प.पू. डॉक्टरांची दूरदृष्टी होती. प.पू. डॉक्टरांच्या सर्व  ठिकाणच्या सभांचे ध्वनीचित्रीकरण होत असे. या सर्व सभांमधील चांगला भाग  निवडून एक ध्वनीचित्रफीत सिद्ध करायची होती. प.पू. डॉक्टरांनी वेगवेगळे  कपडे परिधान केले असते, तर अंतिम होणारी ध्वनीचित्रफीत चांगली वाटली नसती.  म्हणून त्यांनी सर्वच्या सर्व सभा एक सदरा आणि एक विजार याच्यावरच केल्या.&lt;br /&gt;&lt;b&gt;४. जाहीर सभांच्या संदर्भातील अनुभूती&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;४ अ. `जेवढी कनात तितके लोक !' - प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वचनाची प्रचीती ! : &lt;/b&gt;जाहीर  सभांचे व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने चर्चा करत असतांना प.पू. डॉक्टर  एकदा म्हणाले `जेवढी कनात बांधाल, तितके लोक येतील.' म्हणजे `साधक जितकी  अपेक्षा ठेवतील, तितके लोक येतील', हा प.पू. डॉक्टरांच्या म्हणण्याचा  भावार्थ होता.प.पू. डॉक्टरांच्या या आशीर्वचनाची प्रचीती पुढे सर्वच  सभांमध्ये आली. बहुतांश सभांमध्ये जिज्ञासू मोठ्या संख्येने आल्यामुळे  कनाती सोडून मैदान उघडे ठेवावे लागले. मात्र `अपेक्षेपेक्षा अल्प लोक आले',  असे कधी झाले नाही.&lt;br /&gt;    रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या छोट्या शहरात  प.पू. डॉक्टरांच्या सभेचे आयोजन केले होते. या शहराची लोकसंख्या, तेथे  चालू असलेले त्या वेळचे सनातनचे प्रसारकार्य या सर्वांचा विचार करता प.पू.  डॉक्टर म्हणाले `येथे व्यासपीठ आणि काही उभारायला नको. शंभर जिज्ञासू बसू  शकतील, अशा एखाद्या ठिकाणी सभा घेऊया.' स्थूलमानाने विचार करता `प.पू.  डॉक्टर सांगतात, ते बरोबर ! येथे शंभरपेक्षा अधिक लोक येणार नाहीत', असेच  वाटत होते. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टरांनी पुन्हा नेहमीप्रमाणे व्यासपीठ  उभारण्यास सांगितले. विशेष म्हणजे शंभर लोकांचीही अपेक्षा नसलेल्या या  सभेला पाचशेहून अधिक जिज्ञासूंनी उपस्थिती लावली.&lt;br /&gt;&lt;b&gt;४ आ. १२ तासांच्या प्रयत्‍नांनंतर उभे रहाणारे व्यासपीठ एके ठिकाणी अवघ्या तीन घंट्यांत उभे राहिले ! : &lt;/b&gt;सभेसाठी  व्यासपीठ, प्रदर्शन उभारण्याची सेवा करण्यास एरव्ही १२ घंटे लागत. सकाळी ५  वाजता चालू झालेली सेवा सभा सुरू होण्याच्या क्षणापर्यंत चालूच असे; मात्र  आणीबाणीच्या परिस्थितीत हीच सेवा अवघ्या तीन घंट्यांतही पूर्ण करण्याचे बळ  साधकांमध्ये निर्माण होत असे. याचीही प्रचीती आली. काही अडचणींमुळे उडुपी  (कर्नाटक) येथील सभास्थळी पोहोचण्यास व्यासपिठाचे साहित्य नेणार्‍या गाडीला  विलंब झाला. सभेची वेळ सायंकाळी पाच वाजता आणि वाहन पोहोचले दुपारी एक  वाजता. सभेच्या ठिकाणाची पाहणी, साधकांची जुळवाजुळव आदी करता-करता  प्रत्यक्ष सेवा चालू व्हायला दुपारचे दोन वाजले. आश्चर्य म्हणजे ही सेवा  सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णही झाली. (एरव्हीच्या सभांमध्ये व्यासपीठ  उभारावे लागत असे. येथे व्यासपीठ उभारावे लागले नाही; मात्र इतर सेवा  इतक्या अल्पावधीत होणे, ही व्यासपीठ व्यवस्थेतील साधकांसाठी अनुभूती होती.) &lt;br /&gt;&lt;b&gt;४ इ. प.पू. डॉक्टरांच्या सभांवर वरुणराजाचीही कृपादृष्टी ! :&lt;/b&gt;  रत्‍नागिरी जिल्ह्यात पाचल या आडवळणाच्या गावात प.पू. डॉक्टरांची सभा चालू  होती. त्या वेळी व्यासपिठाच्या सेवेतील काही साधक सुमारे ५०० मीटर अंतरावर  काही सेवेनिमित्त गेले होते. काही वेळ गेल्यानंतर तिथे पाऊस चालू  झाल्यामुळे सभास्थळीचे प्रसारसाहित्य भिजून खराब होऊ नये, म्हणून ते साधक  धावत-पळत सभेच्या ठिकाणी आले. सभास्थळी पोहोचल्यावर त्यांना आढळले की, तेथे  पावसाचा एक थेंबही पडलेला नाही !&lt;br /&gt;&lt;b&gt;४ ई. साधकांना अनुभूती देणार्‍या जाहीर सभा ! :&lt;/b&gt;  सभेत `साधना', हा विषय चालू असतांना बर्‍याच जणांना `नामजप चांगला होणे,  ध्यान लागणे, प्रवचन ऐकून साधना करावीशी वाटणे', अशा अनुभूती येत. प.पू.  डॉक्टरांच्या प्रवचनाच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूतींचे प्रमाण  इतके मोठे होते की, सनातन-निर्मित `साधकांच्या अनुभूती' या ग्रंथातील पाचवे  प्रकरण या अनुभूतींनीच व्यापले आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;५. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे काही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;५ अ. सनातनच्या पुढील प्रसारकार्यासाठी उपयुक्‍त ठरणार्‍या निरनिराळया संकल्पनांचा उगम ! :&lt;/b&gt;  प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा म्हणजे सनातनच्या पुढील काळात होणार्‍या  व्यापक प्रसारकार्याची एक रंगीत तालीम होती. या सभांमध्ये प्रसाराच्या  दृष्टीने उपयुक्‍त ठरणार्‍या अनेक संकल्पनांचा उगम झाला. या संकल्पना पुढील  काळात सनातनची ओळख बनून राहिल्या. `साधना आणि क्षात्रधर्म' असे लिहिलेला  पिवळया रंगाचा झेंडा, सध्या सनातनचे साधक घालत असलेली पिवळी टोपी यांची  निर्मिती या सभांच्या काळातच झाली. क्षात्रधर्म केलेल्या अवतारांच्या  (श्रीराम, परशुराम, श्रीकृष्ण आणि मारुति यांच्या) चित्रांची निर्मिती याच  सभांच्या निमित्ताने झाली आणि ती सभास्थानी लावली जात. व्यासपिठावर  लावण्यात येणारे श्रीकृष्ण-अर्जुन असलेल्या रथाचे चित्रही त्या काळापासून  वापरण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे ही सर्व चित्रे प.पू. डॉक्टरांच्या  मार्गदर्शनाखाली साधकांनी साधना म्हणून काढली होती.&lt;br /&gt;&lt;b&gt;५ आ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर उच्चभ्रूंनी त्वरित शारीरिक सेवेला प्रारंभ केला ! : &lt;/b&gt;मंगळुरू  (कर्नाटक) येथील सभेला उच्चभ्रू जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प.पू. डॉक्टरांनी तेथील प्रवचनात साधनेअंतर्गन सत्सेवेचे महत्त्व सांगितले  होते. या विषयाच्या अनुषंगाने सभेला उपस्थित असलेल्या बहुतांश उच्चभ्रू  जिज्ञासूंनी स्वत:च्या मुलाबाळांसह सभेनंतरचे साहित्य `सत्सेवा' म्हणून  आवरले.&lt;br /&gt;&lt;b&gt;६. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची प्रसिद्धीमाध्यमांकडून दखल नाही !&lt;/b&gt;&lt;br /&gt;     एरव्ही एखाद्या राजकारण्याने काहीही दायित्वशून्य वक्‍तव्य केले किंवा  राजकीय कागाळया काढल्या की, त्याचे भले मोठे वृत्त देणार्‍या  प्रसिद्धीमाध्यमांनी प.पू. डॉक्टरांनी जाहीर सभांच्या माध्यमातून केलेल्या  राष्ट्र आणि धर्म हिताच्या या कार्याची दखलही घेतली नाही. प.पू.  डॉक्टरांच्या सभांना सहस्रावधी जिज्ञासू येत. तरीही काही अपवाद वगळता  प्रसिद्धीमाध्यमांना `या कार्यक्रमांची दखल घ्यावी', असे वाटले नाही.  `वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळा' या मारुतिरायाच्या वर्णनाप्रमाणे  सनातनही मोठी होईल, याचे भय प्रसिद्धीमाध्यमांना तेव्हापासूनच वाटायला  लागले होते आणि त्याबरोबर त्यांचा सनातनद्वेषही वाढत गेला, असे म्हणायला  आता हरकत नाही.&lt;br /&gt;    (या लेखाच्या संकलनासाठी प.पू. डॉक्टरांच्या  सभांच्या व्यासपिठाच्या नियोजनात सहभागी झालेले श्री. दिनेश शिंदे आणि  श्री. श्याम गोवेकर यांचे अमोल सहकार्य लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञता !)&lt;br /&gt;&lt;br /&gt;प.पू.डॉक्टरांच्या  सभांच्या संदर्भात अशा प्रकारचे उद्बोधक अनुभव अजून कोणाला आले असतील, तर  त्यांनी ते panveldainik@gmail.com या  पत्त्यावर पाठवणे &lt;input id="gwProxy" type="hidden"&gt;&lt;!--Session data--&gt;&lt;input onclick="if(typeof(jsCall)=='function'){jsCall();}else{setTimeout('jsCall()',500);}" id="jsProxy" type="hidden"&gt;&lt;div id="refHTML"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-7244939573707511733?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/7244939573707511733/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/07/blog-post_23.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/7244939573707511733'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/7244939573707511733'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/07/blog-post_23.html' title='धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEn2ImviZ9I/AAAAAAAAEw8/MWfr00wK6wU/s72-c/scan0004.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1856139551575656761</id><published>2010-07-22T22:41:00.000-07:00</published><updated>2010-07-22T22:45:41.607-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sanatan sanstha'/><title type='text'>धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/TEksL_g1hCI/AAAAAAAAACc/AaDPnF0JehQ/s1600/scan0004.jpg"&gt;&lt;img style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left; cursor: pointer; width: 228px; height: 320px;" src="http://4.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/TEksL_g1hCI/AAAAAAAAACc/AaDPnF0JehQ/s320/scan0004.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5496973404721742882" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सनातन संस्थेच्या समष्टी कार्यातील आरंभीच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात `साधना आणि धर्मजागृती' या दोन्ही विषयांचे बिजारोपण केले; मात्र हा विषय उच्चरवाने समाजाला सांगण्याचा आरंभ ख्रिस्तब्द १९९७ मध्ये झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांमुळे झाला. शंभरहून अधिक झालेल्या  या सभांचा काळ खरोखरंच रोमांचकारी होता. या काळातील अनेक घटना आजही दूरचित्रवाणी पाहिल्याप्रमाणे स्पष्टपणे डोळयांसमोरून सरकतात. इतक्या त्या मनात ठसल्या आहेत. अर्थात या सर्व घटना गुरुमाऊली प.पू. डॉक्टर यांच्या संबंधात आहेत. कसे होते, हे सोनेरी पान ?&lt;br /&gt;&lt;b&gt;संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;पूर्वार्ध&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१. लेख लिहिण्यामागील पूर्वपिठिका आणि हेतू &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१ अ. प.पू. डॉक्टर यांना त्यांच्या ऐतिहासिक कार्याच्या कर्तेपणाचाही विसर ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;   प.पू. डॉक्टर यांनी १९९७ साली किती जाहीर सभा घेतल्या, याची नेमकी संख्या एका लिखाणात नोंद करण्याच्या दृष्टीने एका साधकाने प.पू. डॉक्टर यांना विचारले. त्या वेळी प.पू. डॉक्टर यांनी या सभांचा आकडा ८-१० असा सांगितला. `हा आकडा १०० हून अधिक आहे', असे साधकाने सांगूनही प.पू. डॉक्टर यांनी `नाही...नाही इतक्या सभा झाल्या नाहीत', असे सांगितले. प.पू. डॉक्टर यांच्या या सभांना उपस्थित राहून ध्वनीचित्रीकरण करणारा साधक, या सभांचे व्यवस्थापन पहाणारे साधक यांना याविषयी विचारल्यावर `या सभांची संख्या १०० हून अधिक आहे', असे त्यांनी सांगितले. हे ऐकून काही न करता आत्मप्रौढी मिरवण्याची प्रथा पडलेल्या या जगात `करून सवरून नामानिराळे राहाण्याची' उच्च शिकवण कृतीतून देणारे गुरु लाभले, याविषयीची कृतज्ञता वाटली. त्यांनी घडवलेला हा इतिहास मानवजातीसाठी आणि धर्मजागृतीच्या कार्यात दीपस्तंभ ठरावा, या उद्देशाने शब्दबद्ध व्हावा, हाच या लेखामागील हेतू !&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt; &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh2NMLrOVI/AAAAAAAAEvk/D8PTBvvV9mU/s1600/scan0007-a1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://2.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh2NMLrOVI/AAAAAAAAEvk/D8PTBvvV9mU/s320/scan0007-a1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; &lt;div style="text-align: center;"&gt; &lt;b&gt; &lt;/b&gt; &lt;b&gt;भव्य व्यासपीठ : मध्यभागी श्रीकृष्णार्जुनाचा पडदा तर डाव्या बाजूला  श्रीराम आणि वीर हनुमान उजव्या बाजूला श्रीकृष्ण आणि परशुराम अशी राष्ट्र  आणि धर्मविषयक कार्यास प्रेरणा देणारी व्यासपिठाची रचना&lt;/b&gt;&lt;/div&gt; &lt;b&gt;२. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचा इतिहास आणि स्वरूप ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा - सनातनच्या इतिहासातील एक सोनेरी पान ! : &lt;/b&gt;१९९७ हे वर्ष ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून गणले जाईल. सनातनच्या इतिहासात अशी अनेक सोनेरी पाने असतील, तरीही या पानाला विशेष महत्त्व असेल. याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांनी या वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांत फिरून १०० हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या. विषय होता `साधना आणि क्षात्रधर्म' ! या जाहीर सभा होण्यापूर्वीचे सनातनचे कार्य वैयक्‍तिक उन्नतीसाठी साधना आणि अध्यात्म इथपर्यंतच मर्यादित होते आणि ते चार भिंतींमध्येच मर्यादित होते. शाळेतील वर्ग किंवा अधिकाधिक एखादे सभागृह घेऊन अध्यात्माचा विषय मांडणे, इतकीच त्याची व्याप्‍ती होती; परंतु साधनेचे महत्त्व समाजातील सर्व लोकांना सांगण्यासाठी मोकळया पटांगणात मोठे व्यासपीठ उभारून जाहीर सभा घेण्याचा पहिलाच प्रयोग या सभांच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे तो यशस्वीही झाला; कारण प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक सभेला अपेक्षेपेक्षा अधिक लोक येत. जिल्ह्याच्या ठिकाणी होणार्‍या सभेला ८-१० सहस्र जिज्ञासू असत. सांगली येथील सभेला तर १२ सहस्र लोक उपस्थित होते, तर तालुका स्तरावरील सभेला ४ ते ५ सहस्र जिज्ञासू असत, हे विशेष !&lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. स्वार्थी नव्हे, नि:स्वार्थ हेतूने जाहीर सभांचे आयोजन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;   निवडणुका जवळ आल्या की, पुढच्या पाच वर्षांसाठी खुर्ची मिळवण्याचे ध्येय बाळगून विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रचाराला बाहेर पडतात. त्यांच्या दिमतीला असते हेलिकॉप्टर किंवा विमान, गाड्यांचा ताफा, सहस्रो कार्यकर्ते आणि बक्कळ पैसा ! तरीही या पुढार्‍यांच्या `अमुक दिवसांत तमुक इतक्या सभा घेतल्या', अशी शेखी मिरवणार्‍या बातम्या वृत्तपत्रात छापून येतात. प.पू. डॉक्टर यांनी घेतलेल्या जाहीर सभांच्या प्रसारासाठी साधक संख्या अल्प होती, साधनसामग्रीची न्यूनता होती. महाप्रसाद, दर्शन, व्यावहारिक समस्या निवारण यांसारखी लौकिकातील कोणतीही आमिषे नव्हती. कोणताही बडेजाव न मिरवता दिवस-रात्र प्रवास करून प.पू. डॉक्टरांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी नि:स्वार्थ हेतूने घेतलेल्या सभांचे मोल किती असेल, याचा अंदाज राष्ट्र आणि धर्म यांसाठी पदरमोड करून समर्पित जीवन जगणार्‍या व्यक्‍तीलाच येईल.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt; &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh2sIMdOHI/AAAAAAAAEvs/E2_6WQVHIlE/s1600/scan0011.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh2sIMdOHI/AAAAAAAAEvs/E2_6WQVHIlE/s320/scan0011.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; &lt;div style="text-align: center;"&gt; &lt;b&gt; छायाचित्रात जाहीर सभेत जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले&lt;/b&gt;&lt;/div&gt; &lt;b&gt;२ इ. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे स्वरूप ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ १. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची व्याप्‍ती ! :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या जिल्ह्यांत, तसेच गोवा, उत्तर कर्नाटक या ठिकाणी सभा घेतल्या. प्रत्येक जिल्ह्यात ७-८ सभा घेतल्या जात.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ २. जाहीर सभांसाठी प.पू. डॉक्टरांसमवेत फिरणारे साहित्य ! : &lt;/b&gt;सभेच्या ठिकाणी लागणारे व्यासपीठ, कनात (बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा), प्रदर्शनाचे साहित्य, विद्युतजनित्र, ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत उपकरणे असे सभेसाठी लागणारे इत्यंभूत साहित्य असलेला टेम्पो या सर्व ठिकाणी जात असे आणि सभेची सिद्धता करत असे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ३. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेला जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ३ अ: पाच-सहा महिने चालू असलेली जाहीर सभांची पूर्वसिद्धता ! : &lt;/b&gt;या सभांसाठीच्या व्यासपिठाचा आकार सुमारे २० २० फुटांचा असे आणि उंचीही तितकीच असे. जिज्ञासूंची बैठक व्यवस्था किमान २०० फूट लांब आणि १०० फूट रूंद असे. प्रदर्शन कक्षाचा आकारही १०० फूट लांब आणि १५ फूट रूंद असे. या सभांची सिद्धता पाच-सहा महिने अगोदर चालू होती.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ३ आ. एके दिवशी उभा होणारा आणि काढता येणारा जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच ! : &lt;/b&gt;सभेसाठी उभारले जाणारे व्यासपीठ, जिज्ञासूंच्या बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा, प्रदर्शन कक्ष हे सर्व एकाच दिवशी उभे करून सभा झाल्यानंतर त्याच दिवशी काढणे सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने हा संपूर्ण संच निर्माण करण्यात आला होता. असे असूनही `यातील भव्यता घटली', असे कुठेच झाले नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ३ इ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ उभारण्याचे प्रात्यक्षिक ! :&lt;/b&gt; विशेष म्हणजे हा संपूर्ण संच निर्माण करण्याच्या सर्व बारीकसारीक प्रक्रियेमध्ये प.पू. डॉक्टरांनी कटाक्षाने लक्ष घातले होते. `व्यासपीठ कशा प्रकारे लगेचच उभारता येईल', `किती वेळात उभे राहील', अशा सर्व प्रक्रियेचे प्रात्यक्षिक त्यांनी साधकांकडून करून घेतले होते. या प्रक्रियेतील व्यावसायिक माहिती आणि अनुभव कोणाही साधकाला नव्हता. सर्व साधक प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सर्व कृती करायचे आणि त्यात यशही यायचे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ४. अविश्रांत होणार्‍या जाहीर सभा ! : &lt;/b&gt;एका जिल्ह्यात ८-९ सभा आयोजित केल्या असल्यास त्या सभा `प्रतिदिन एका ठिकाणी', अशा प्रकारे एकही दिवस विश्रांती न घेता होत असत. मग उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एक दिवस दिला जात असे आणि पुढे दुसर्‍या जिल्ह्यातील सभा चालू होत. सभा संपल्यानंतर सर्व साहित्य गुंडाळून रातोरात पुढच्या सभेसाठी जावे लागत असे. तिथे पहाटे ५ वाजल्यापासून ते सायंकाळी सभा चालू होण्याच्या क्षणापर्यंत सभास्थळ उभारण्यात व्यतीत होत असे. हे सभास्थळ उभारण्यात साधारणत: ६० ते ७० साधक ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता अव्याहत सेवा करत.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ५. सर्व वर्गांतील लोकांकरता सुलभ ठरणारी जाहीर सभांची वेळ ! :&lt;/b&gt; सभांची वेळही अशी निवडण्यात येत असे की, लोक नोकरीवरून सुटल्यावर सभेला येऊ शकत आणि महिलावर्ग स्वयंपाक करण्याच्या वेळेपर्यंत घरी पोहोचे. त्यामुळे या सभांना सर्व वर्गांतील लोकांची उपस्थिती असे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ६. सभेपूर्वी ग्रामदेवता आणि स्थानदेवता यांचे आशीर्वाद घेणे :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टर प्रत्येक सभेच्या पूर्वी त्या शहरातील स्थानदेवता वा ग्रामदेवता यांच्या देवस्थानात जाऊन आशीर्वाद घेत असत. स्थानदेवता वा ग्रामदेवता यांचा आशीर्वाद घेणे आणि सभेत अडथळे आणू पहाणार्‍या शक्‍तींपासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रार्थना करणे, असा हेतू ते सांगत !&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt; &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh3EVpy1PI/AAAAAAAAEv0/0gRF8InHYng/s1600/scan0014.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://2.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/TEh3EVpy1PI/AAAAAAAAEv0/0gRF8InHYng/s320/scan0014.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; &lt;div style="text-align: center;"&gt; &lt;b&gt; छायाचित्रात जाहीर सभेतील उपस्थित जिज्ञासू &lt;/b&gt;&lt;/div&gt; &lt;b&gt;२ इ ७. बहुसंख्य जिज्ञासूंच्या भाषेप्रमाणे जाहीर सभेत मार्गदर्शन ! :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टरांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सभा घेतल्या. मराठी भाषिकांची संख्या अल्प असणार्‍या ठिकाणी सभा चालू होण्यापूर्वी ते जिज्ञासूंना `सभा हिंदीतून घ्यायची कि इंग्रजीतून' हे विचारत आणि जिज्ञासूंना हात वर करण्यास सांगत. बहुसंख्य जिज्ञासू जी भाषा सांगत, त्या भाषेतून ते प्रवचन करत.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ८. सभेप्रमाणे मार्गदर्शनाच्या मांडणीत परिवर्तन ! :&lt;/b&gt; सभेचा विषय `साधना आणि क्षात्रधर्म' असला, तरी समोरील श्रोतावर्ग पाहून प.पू. डॉक्टर विषयाची मांडणी करत. प्रत्येक सभेच्या ठिकाणी नवीन सूत्रे असत, उदा. पहिल्या सभेत गुरुकृपायोगानुसार साधनेची ४ तत्त्वे सांगितली होती. सर्व सभा होईपर्यंत गुरुकृपायोगानुसार साधनेची एकूण ७ तत्त्वे अंतर्भूत झाली होती.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ ९. उपस्थितांसाठी भारतीय बैठक, तर वृद्धांसाठी आसंदी ! : &lt;/b&gt;एरव्हीच्या सभांमध्ये मान्यवर किंवा वार्ताहर यांसाठी दिसणारी वेगळी आसनव्यवस्था या सभांच्या वेळी नसे. सर्वांना भारतीय बैठकीतच बसावे लागे. त्यामुळे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हेदेखील वेगळया आसनव्यवस्थेची अपेक्षा न ठेवता भारतीय बैठकीतच बसत; मात्र वृद्ध, अपंग यांना आसंदी (खुर्ची) दिली जात असे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ १०. बाहेरून आलेल्या साधकांची सभेपूर्वी व्यासपिठावरून होणारी ओळख आणि त्यामागील प.पू. डॉक्टरांचा हेतू ! : &lt;/b&gt;सभेची पूर्वसिद्धता शिकण्यासाठी पुढील सभा असणार्‍या जिल्ह्यांतील साधकही सभास्थानी येत. त्या सर्वांची ओळख त्यांना व्यासपिठावर बोलवून करून देण्यात येत असे. `सनातन संस्थेचे कार्य किती व्यापक प्रमाणात चालू आहे, याची समाजाला माहिती व्हावी', हा प.पू. डॉक्टरांचा असे करण्याचा हेतू होता.&lt;br /&gt;&lt;b&gt;३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ. सभांच्या माध्यमांतून दिसलेला प.पू. डॉक्टरांचा साधेपणा ! :&lt;/b&gt; या सभा समाजाला अध्यात्माकडे वळवण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या. त्यामुळे एरव्हीच्या सभांमध्ये दिसणार्‍या भपकेबाजपणाला प.पू. डॉक्टरांनी आवर्जून दूर ठेवले होते. हे दर्शवणार्‍या काही घटना पुढीलप्रमाणे आहेत.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ १. हार-तुर्‍यांनी सत्कार नसणे :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टर व्यासपिठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्थानिकांपैकी एक साधक सपत्‍निक येऊन प.पू. डॉक्टरांना तिलक लावून पुष्पगुच्छ देत असे. या कार्यक्रमात हार-तुर्‍यांचा शिरकाव प.पू. डॉक्टरांनी कधीही होऊ दिला नाही. त्यांना देण्यात येणारे पुष्पगुच्छही बाजारातून विकत आणलेला नसे, तर साधकांनी स्वहस्ते बनवलेला असे. अर्थात ही साधेपणाची शिकवण प.पू. डॉक्टरांनीच साधकांना दिली होती.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ २&lt;/b&gt;. या सभांमध्ये त्यांनी कधी पुढारी, नेता अशा दुसर्‍या कोणाकडून सत्कार करून घेतला नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ३.&lt;/b&gt; या सभेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपिठाच्या मधोमध प.पू. डॉक्टरांना बसण्यासाठी साधी खुर्ची असायची. (सध्या राजकारण्यांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर दोन-तीन ओळीत बसणारी नेतेमंडळी पाहून सवय झालेल्या लोकांना याचे थोडे आश्चर्यच वाटे.)&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ४. व्यासपिठामागील पडद्यावर प.पू. डॉक्टरांचे नाव नसणे :&lt;/b&gt; त्यांच्या खुर्चीच्या शेजारी छोटीशी फुलदाणी, पेन, कागद, पाणी ठेवण्यासाठी टी-पॉय ठेवलेला असायचा. मागे व्यासपीठ व्यापून टाकेल, इतका भव्य कृष्णार्जुनाचा पडदा लावला जाई; मात्र त्यावर प.पू. डॉक्टर यांचे नाव वा अन्य कोणताही उल्लेख नव्हता.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ५. जाहीर सभांसाठीची नियमावली ही प.पू. डॉक्टर निर्मितच ! :&lt;/b&gt; प.पू. डॉक्टर जाहीर सभांच्या अगोदर नियमावली सिद्ध करत, उदा. `निवासाच्या ठिकाणी जेवणासाठी खिचडी आणि पापड', `सभेमधे हार नको; पुष्पगुच्छ द्यावे', `जेथे मी जाईन, तेथे पाद्यपूजा नको' इत्यादी.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ६. स्वयंनिर्मित नियमांचे पालन प.पू. डॉक्टर स्वत: करत असल्याची काही उदाहरणे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ६ अ. पाद्यपूजा न स्वीकारणे :&lt;/b&gt; गुहागर (जिल्हा रत्‍नागिरी) येथे सभा संपल्यानंतर प.पू. डॉक्टरांची रहाण्याची व्यवस्था ज्या साधकांकडे होती, त्या साधकाने प.पू. डॉक्टरांची पाद्यपूजा करण्याची सिद्धता केली होती. ते पाहून प.पू. डॉक्टर तडक मागे फिरले आणि गाडीत बसून चिपळूण येथे दुसर्‍या साधकाकडे रहाण्यासाठी निघून गेले. त्या वेळी रात्रीचे १० वाजले होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ अ ६ आ. सजावट केलेल्या पलंगावर विश्रांती न घेणे : &lt;/b&gt;गणपतीपुळे येथे प.पू. डॉक्टरांच्या निवासाचे नियोजन ज्या साधकाकडे होते, त्या साधकाने प.पू. डॉक्टर ज्या पलंगावर झोपणार होते, त्या पलंगाच्या चारही बाजूला सत्यनारायण पूजेच्या वेळी लावतात, तसे केळीचे खांब आणि पाने लावली होती. ते पहाताच प.पू. डॉक्टर तेथे न रहाता व्यासपीठ उभारणार्‍या साधकांची निवासव्यवस्था केली होती, त्या ठिकाणी पूर्ण दिवस राहिले.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ. जाहीर सभांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी साधकांना दिलेली वक्‍तशीरपणाची शिकवण ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ १. वेळेत चालू होणार्‍या आणि संपणार्‍या जाहीर सभा ! :&lt;/b&gt; जाहीर सभांच्या कालावधीत&lt;br /&gt;प.पू. डॉक्टरांकडून अनेक गुण साधकांना शिकायला मिळाले. त्यामध्ये `वक्‍तशीरपणा' हा गुण प्राधान्याने सांगावासा वाटतो. या शंभर सभांमध्ये सर्वच सभा जाहीर केलेल्या वेळी चालू होत आणि संपत.&lt;br /&gt;प.पू. डॉक्टर व्यासपिठावर पोहोचायला वा अन्य कोणत्या कारणासाठी सभा ५ मिनिटे उशिरा चालू  झाली, असे झाले नाही किंवा विषय संपवायला ५ मिनिटे उशीर लागला किंवा वेळ संपत आली; म्हणून विषय आवरता घेतला किंवा थोडा अधिक गतीने घेतला असेही झाले नाही; म्हणून साधक या सभांचा प्रचार करतांनाच समाजाला सांगत, `आमची सभा वेळेत चालू होईल आणि वेळेत संपेल.'&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ २. सभा वेळेत चालू करण्याविषयीचा प.पू. डॉक्टरांचा काटेकोरपणा ! : &lt;/b&gt;सभा वेळेत चालू करण्याविषयी प.पू. डॉक्टर किती काटेकोर होते, हे दर्शवणारा प्रसंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सभेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. कुडाळ येथील सभेला येण्यासाठी प.पू. डॉक्टर सकाळी ५ वाजता मुंबईहून निघाले. तेव्हा त्यांना ताप आला होता. अशक्‍तपणामुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हते. तरीही ते चारचाकीने १२ तास प्रवास करून सभेला आरंभ होण्यापूर्वी १५ मिनिटे सभास्थानी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अल्पाहार किंवा चहा-पाणी न घेता ते थेट व्यासपिठावर जाऊन बसले आणि प्रवचन पूर्ण करूनच उठले.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ ३. उशिरा चालू झालेल्या एका सभेत उपस्थितांची क्षमा मागणारे प.पू. डॉक्टर ! : &lt;/b&gt;या वक्‍तशीरपणाला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील सभा अपवाद ठरली. ही सभा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा चालू झाली. साधकांच्या नियोजनातील चुकीमुळे हा उशीर झाला होता. तरीही प.पू. डॉक्टरांनी प्रवचनाच्या आरंभीच उशीर झाल्याविषयी उपस्थितांकडे क्षमा मागितली होती.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1856139551575656761?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1856139551575656761/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/07/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1856139551575656761'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1856139551575656761'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/07/blog-post.html' title='धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/TEksL_g1hCI/AAAAAAAAACc/AaDPnF0JehQ/s72-c/scan0004.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4159392004459761733</id><published>2010-05-01T04:42:00.000-07:00</published><updated>2010-05-01T04:44:41.935-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला तरी...!</title><content type='html'>&lt;span style="font-weight: bold;"&gt;महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला ! &lt;/span&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;त्याला&lt;/span&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt; आमचे  अभिवादन !&lt;/span&gt;&lt;br /&gt;एखादी व्यक्ती  पन्नास वर्षांची होते, तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या जीवनातील तो आनंदाचा  क्षण असतो. त्यांच्या भावनांच्या उत्साहाला मर्यादा रहात नाहीत आणि तो क्षण  कधीच संपू नये, असे सर्वांना वाटायला लागते.&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला, त्याविषयीचे  वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उदयापासून पन्नाशीला पोहोचेपर्यंत त्याला  पहाणारी जनता महाराष्ट्र भूमीवर आहे. देश स्वतंत्र झाला, असे म्हटल्यावर  स्वातंत्र्यापूर्वी काय होते आणि स्वातंत्र्य कसे मिळाले, हे जाणून  घेण्याचे कुतूहल निर्माण होते. तद्वतच महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला  म्हणजे त्याचा जन्म कसा झाला आणि त्याच्या जन्मापूर्वी काय होते, हे जाणून  घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. `छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र',  अशी मराठी जनतेची भावुक श्रद्धा आहे. छत्रपतींनी महाराष्ट्राच्या  उभारणीसाठी घेतलेले कष्ट डोळयासमोर उभे केले म्हणजे या राज्याचे जतन आणि  सेवा करणे, हे आपल्या जीवनातील एक अटळ कर्तव्य आहे, अशी भावना निर्माण  होते. महाराष्ट्र शूरांचा आहे, तो मर्दांचा आहे, तो धारातीर्थी पडणाऱ्यांचा  आहे, तो संतांचा आहे आणि तो हिंदूंचा आहे. महाराष्ट्राची ही सगळी  वैशिष्ट्ये त्याच्या इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात यायला लागतात. विलक्षण  योग्यतेची ही वैशिष्ट्ये कोणा दुसऱ्या राज्याला लाभली असतील, असे वाटत  नाही. मराठी भाषिकांना मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जो लढा  द्यावा लागला, तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मराठीद्वेष्ट्या  काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात होता. मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा घाट  महाराष्ट्र काँग्रेसमधील लाचार मराठी नेत्यांसकट त्या वेळचे पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांनी घातला होता. नेहरूंपेक्षा महाराष्ट्र मोठा नाही, असे  म्हणण्यापर्यंत काँग्रेसमधील या लाचार मराठी नेत्यांची मजल गेली होती. या  लाचार नेत्यांकडून काँग्रेसमध्ये चालणाऱ्या या व्यक्तीपूजेच्या राजकारणात  `मराठीच्या अस्मितेचे दर्शन होणे अशक्य होते.' त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र  समिती या नावाने विरोधकांचे जे संघटन होते, त्याचेच तेवढे प्रयत्न आशादायी  वाटत होते. अर्थात या समितीच्या प्रयत्नांना तोड नव्हती, असे म्हणून  विस्तारभयास्तव समितीच्या कार्याचा सविस्तर परामर्श घेण्याचे टाळून  महाराष्ट्र उदयास आल्यानंतरच्या कालावधीकडे वळता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आजचा महाराष्ट्र ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;    भाषेच्या निकषावर राज्याची निर्मिती करण्यामागे `त्या प्रदेशाचा  भाषेच्या आधारावर संस्कृती जोपासनेसह सर्वांगीण विकास' हा प्रमुख हेतू  होता. भारतीय राज्यघटनेत निधर्मी राज्यप्रणालीचे जे कलम आहे त्याचा भावार्थ  योग्य त्या पद्धतीने लावला गेला नाही. देशातील जनतेला तिच्या धर्माप्रमाणे  म्हणा किंवा पंथाप्रमाणे म्हणा, आचरण ठेवण्याची मुभा घटनेने दिलेली आहे.  असे असतांना निधर्मी या शब्दाचे राजकारणात स्तोम माजवण्यात आले आणि त्याचा  आधार घेऊन काँग्रेसच्या शासनाने महाराष्ट्राची उत्कृष्ट परंपरा आणि  संस्कृती यांकडे दुर्लक्ष करण्याचे बंधन स्वत:वर घालून घेतले. पंढरपूरच्या  विठ्ठलाची पूजा आषाढी-कार्तिकीला करणार, हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण  केलेला मंदिरातील पैसा सरकार जमा करणार; परंतु मंदिराचा लाभ हिंदु  भाविकांना करून देण्याकडे लक्ष देणार नाही, ही काँग्रेसच्या नेत्यांची नीती  झाली. जनतेचे हित ओळखून त्याप्रमाणे कृती करता न येणाऱ्यांना राज्यकर्ता  म्हणता येत नाही. राज्यात अत्यंत पवित्र आणि भाविकांची नितांत श्रद्धा  असलेली जी देवस्थाने आहेत, त्यांना कह्यात घेऊन त्यांच्या उत्पन्नाचा  विनियोग मनमानीपणे करून जनतेच्या अर्पणभावाचा अनादर करण्याचे वाईट काम या  सरकारकडून होत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशातील सर्वाधिक संत  महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी दाखवलेल्या जीवनमार्गाचे अनुकरण आज  जनता करत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी येथील समाधी  जीर्णावस्थेत जाऊ दिली जाते आणि महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या अफझलखानाच्या  कबरीच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे राज्यशासन जीवाचे रान करते. धार्मिक  श्रद्धा हा मराठी माणसाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो मराठी माणसाचा  अंगीभूत गुण आहे. काँगे्रसच्या शासनाला आपली जनता ओळखता आली नाही आणि  निधर्मी शब्दाच्या दबावाखाली राहून भरकटलेल्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालील  अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हाताशी धरून `श्रद्ध' जनांना सैरभैर करून  टाकण्याचा निंद्य प्रकार काँग्रेस शासन करत आहे. राज्यघटनेचा हवाला देऊन  निधर्मी राज्यकारभार करण्याच्या नादात हे शासन काहीही करू शकते. हिंदूंनी  एवढेच लक्षात घ्यायला हवे की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी  स्वराज्याला धार्मिक बैठक होती. महाराज नसते तर प्रत्येकाची सुंता झाली  असती, या कवी भूषण यांच्या काव्यपंक्तीत सर्वकाही आहे. आजचा महाराष्ट्र  कोठे आहे ? निधर्मी या शब्दाचे आपल्या जीवनातील स्थान काय ? घटनेने दिलेेले  अधिकार कोणते ? पुरोगामित्वाच्या शासनाच्या सूत्रामुळे आपल्या  श्रद्धास्थानांना बाधा पोहोचते का ?, अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मराठी  जनांनी स्वत:च्या चिंतनाने मिळवली पाहिजेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हे व्हायला हवे &lt;/b&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राबद्दल सर्वसामान्य जनतेचे एक स्वप्न आहे, ते म्हणजे राजा जनतेला  पित्यासमान वाटावा, अशी त्याची धोरणे असावीत. राज्यातील जनतेला न्याय मिळत  आहे, असे जाणवायला हवे. श्रद्धाळू जनतेला पोषक असे वातावरण राज्यात आहे,  असे जाणवायला हवे. गुन्हेगाराला शिक्षा आणि गुणवंतांचे कौतुक, अशी राज्याची  रीत असावी. राज्याविषयी स्वाभिमान वाटेल आणि राज्याच्या उत्कर्षासाठी  जनतेला कृतीप्रवण व्हावेसे वाटेल, असे वातावरण हवे.नेते भ्रष्टाचारात  अडकलेले आहेत, अशी शंका चुकूनही जनतेच्या मनात येणार नाही, अशी स्थिती हवी.  आजच्या सुवर्णमहोत्सवाच्या मुहुर्तावर जनतेने लोकशाहीतील तिच्या  अधिकाराखाली या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. महाराष्ट्राला  समकालीन असलेल्या गुजरात राज्याकडे देशातील सर्वांत विकसित राज्य म्हणून  पाहिले जाते. महाराष्ट्राने देशातील आदर्श राज्य म्हणून नावारूपास  येण्यासाठी जनतेचा अभ्युदय हा एकमेव निकष आहे. त्यासाठी राज्यशासनाला कोणते  प्रयास घ्यावे लागतील, त्यावर आज चिंतन चालू झाले तरी पुरेसे आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4159392004459761733?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4159392004459761733/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/05/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4159392004459761733'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4159392004459761733'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला तरी...!'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1472577676624490778</id><published>2010-04-28T07:58:00.000-07:00</published><updated>2010-04-28T07:59:48.631-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>चर्चमधील अनैतिकता !</title><content type='html'>&lt;b&gt;&lt;span style="color: rgb(211, 17, 37); font: 1.4em Georgia;"&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;div class="widget Blog" id="Blog1"&gt;&lt;div class="blog-posts hfeed"&gt;&lt;div class="post hentry"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="post-body entry-content"&gt; &lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/S9cfasIUrYI/AAAAAAAACu0/VYcAloBf80M/s1600/krishnaarjun_450.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/S9cfasIUrYI/AAAAAAAACu0/VYcAloBf80M/s320/krishnaarjun_450.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आपलाच धर्म श्रेष्ठ आहे. त्यामुळे संपूर्ण जग   ख्रिस्तीमय  व्हावे, या महत्त्वाकांक्षेने  ख्रिस्ती मिशनरी जगभर  धर्मप्रसार करत आहेत. भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अधिकृत ८ प्रतिशत  असणार्‍या ख्रिस्त्यांना येथे राजाश्रय मिळावा आणि मोठ्या प्रमाणात  धर्मप्रसार करून धर्मांतरे करता यावीत यांसाठी विदेशांतून अमाप पैसा येत  आहे.&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;हिंदुबहुल भारतात गरीब, अशिक्षित, बेरोजगार आणि अज्ञानी  असलेली जनताच नव्हे, तर एकेश्‍वरवादी वा हिंदु धर्माचा अंशत: अभ्यास  नसलेले अनेकजण ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राला बळी पडत आहेत. त्यामुळे  भारतातील अनेक राज्ये आज ख्रिस्त्मय होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील  मिझोरम, नागालँड यांसारखी राज्ये तर पूर्णपणे  ख्रिस्तीबहुल झाली आहेत.  एकीकडे भारतात काही हिंदु लोक ख्रिस्त्यांच्या षड्यंत्राला बळी पडून  धर्मांतर करत असतांना पाश्चात्त्य देशांतील  ख्रिस्ती लोक मात्र चर्चमध्ये  वाढत चाललेल्या अनैतिक गोष्टींमुळे चर्चपासून दूर जात आहेत. प्रेम, करुणा,  सहिष्णुपणा यांचा बुरखा पांघरणार्‍या कॅथोलिक चर्चचे उघडे रूप आता जगासमोर  येत आहे. असंख्य कॅथोलिक पाद्री स्वत:ची विकृत वासना शमवण्यासाठी  त्यांच्याच धर्मबांधवांचे दशकानुदशके शोषण करत असल्याचे प्रकार अनेक देशांत  सर्रास चालू असल्याचे उघड झाले आहे. आयर्लंड येथे पाद्र्यांनी अनेक  मुलांवर बलात्कार, गुदसंभोग यांसारखे घृणास्पद शारीरिक अत्याचार अनेक दशके  केले असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेत मिलवॉकी शहरात रेव्ह लॉरेन्स मर्फी  याने कर्णबधिर मुलांच्या शाळेतील २०० मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे मान्य  केले आहे. बेल्जियममध्ये ७३ वर्षीय पाद्र्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या  प्रकरणावरून त्यागपत्रही दिले आहे. यात कहर म्हणजे आरोपी पाद्र्यांवर  कारवाई करायची कि नाही, याचा निर्णय देणारे `कोंग्रेगेशन फॉर द डॉक्ट्रीन  ऑफ दी फेथ' या व्हॅटिकनमधील कार्यालयाचे प्रमुख वरिष्ठ पदाधिकारी कार्डिनल  जोसेफ रॅटसिंगर म्हणजेच सद्याचे पोप १६वे बेनेडिक्ट यांना पाद्र्यांच्या या  विकृत चाळयाची माहिती असूनही त्यांनी त्याकडे सोयीस्कररीत्या आणि  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या पोप महाशयांची किमान ३ प्रकरणांत  आक्षेपार्ह भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाप्यांना पाठीशी  घालणार्‍या पोपनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत असतांना पोपनी  मात्र `अनेक पिढ्यांना धर्मोपदेशक आणि नन्स यांच्या दुराचारी आणि पापी  वर्तनामुळे दु:ख अन् यातना सहन कराव्या लागल्या आहेत, हे मी जाणतो आणि  त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्‍त करतो', अशी वरवरची क्षमायाचना केली आहे़   अनेक दशके अत्याचार होत असल्याचे माहीत असतांनाही काहीच न करणारे पोपही या  प्रकरणात तितकेच दोषी आहेत आणि त्यामुळे तेही शिक्षेस पात्र ठरतात. पोपच्या  क्षमायाचनेनंतर अमेरिकी चर्चने विविध अत्याचारांपोटी २ अब्ज डॉलरची भरपाई  पीडितांना दिली आहे; मात्र ही भरपाई केल्याने अत्याचारित मुलांच्या मनांवर  खोलवरझालेल्या जखमा भरून येणार आहेत का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भारतीय प्रसारमाध्यमांचा ख्रिस्त्यांच्या कुकृत्यांकडे कानाडोळा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;    समलिंगी जीवनाचा खुलेपणा स्वीकारणार्‍या मेरी ग्लासपुल या महिलेची  चर्चमध्ये नेमणूक असो, लिऑ लाको या धर्मोपदेशकाचे एका नन्सची शरीरसंबंध  असल्याचे उघड होताच त्याची करण्यात आलेली हकालपट्टी असो किंवा  ख्रिस्त्यांचे अत्याचार कसे असतात, याचे चरित्रात्मक वर्णन असलेले मल्याळम्  भाषेतील एका केरळी नन्सचे लोकप्रिय होणारे पुस्तक असो या आणि अशा अनेक  घटनांतून ख्रिस्त्यांची खरी मानसिकता आणि (कु)संस्कृतीच उघड झाली आहे. अशा  या  ख्रिस्ती धर्मगुरूंच्या नैतिक अध:पतनाचा विषय सध्या चर्चेत असून  पाश्चात्त्य वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी हा विषय लावून धरला आहे.  `न्यूयॉर्क टाइम्स'चे वार्ताहर या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करून  ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप उघड करत आहेत. याउलट बेगडी धर्मनिरपेक्षता जपणारी  भारतातील वृत्तपत्रे आणि वाहिन्या मात्र ख्रिस्त्यांच्या या सर्व  प्रकरणांवर अवाक्षरही काढतांना दिसत नाहीत. ते केवळ हिंदु संतांवर नाहक  आरोप करण्यातच धन्यता मानतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदूंनो, धर्म वाचवा !&lt;/b&gt;&lt;br /&gt;    काही वर्षांपूर्वी श्रीलंकेत  ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसाराचा उच्छाद  मांडत असतांना त्याला विरोध करणार्‍या एका बौद्ध धर्मगुरूंची हत्या करण्यात  आली. या वेळी तेथील धर्माभिमानी बौद्धांनी या घटनेची अतिशय गंभीर दखल  घेतली. त्यानंतर बौद्धांनी  ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या नाड्या चांगल्याच  आवळल्या आणि श्रीलंकेतील सर्व चर्चेसच्या घंटा शांत झाल्या. भारतात निधर्मी  (अधर्मी) राज्यकर्ते मात्र  ख्रिस्ती मिशनरींना पायघड्याच घालत आहेत.  भारतावर निधर्मी (अधर्मी) काँग्रेस शासन राज्य करत आहे. या पक्षाच्या  सर्वेसर्वाही मूळच्या  ख्रिस्तीच आहेत. त्यामुळे भारताचे संपूर्ण   ख्रिस्तीकरणाचे पोपचे स्वप्न पूर्ण होण्यास एकप्रकारे हातभार लागत आहे.  धर्माभिमानी हिंदूंनी हा धोका ओळखून आपल्या महान अशा हिंदु धर्माला  वाचवण्यासाठी संघटन करणे आणि धर्मशिक्षण घेणेच आवश्यक आहे.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;input id="gwProxy" type="hidden"&gt;&lt;!--Session data--&gt;&lt;input onclick="jsCall();" id="jsProxy" type="hidden"&gt;&lt;div id="refHTML"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1472577676624490778?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1472577676624490778/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post_4223.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1472577676624490778'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1472577676624490778'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post_4223.html' title='चर्चमधील अनैतिकता !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_MeXt-HmHnts/S9cfasIUrYI/AAAAAAAACu0/VYcAloBf80M/s72-c/krishnaarjun_450.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-902116852798673219</id><published>2010-04-28T07:56:00.000-07:00</published><updated>2010-04-28T07:57:27.852-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय महिला अधिकार्‍यास अटक</title><content type='html'>नवी दिल्ली, २७ एप्रिल (वृत्तसंस्था) - पाकसाठी हेरगिरी करणार्‍या  पाकमधील भारतीय उच्चायुक्‍त कार्यालयातील ५३ वर्षीय माहिला अधिकारी माधुरी  गुप्‍ता यांना अटक करण्यात आली. &lt;span style="font-weight: bold;"&gt;(गुप्‍ता यांच्यासारख्या  राष्ट्रद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! - संपादक)&lt;/span&gt; गुप्‍ता यांना  न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. केंद्रीय  गृहसचिव जी.के. पिल्ले यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. इस्लामाबाद  येथील भारतीय गुप्‍तचर यंत्रणा `रॉ'च्या प्रमुखांवरही संशय व्यक्‍त करण्यात  येत असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांकडून देण्यात आले आहे.&lt;br /&gt;&lt;a name="more"&gt;&lt;/a&gt;   भारतीय विदेश सेवेच्या `ब' श्रेणीची अधिकारी  असलेल्या गुप्‍ता या गेल्या दोन वर्षांपासून इस्लामाबाद येथील भारतीय  दूतावासात कार्यरत होत्या. सार्क परिषदेच्या निमित्ताने त्यांना भारतात  बोलावून अटक करण्यात आली. उर्दू उत्तमरीत्या जाणार्‍या गुप्‍ता दूतावासातील  प्रसारमाध्यम आणि सूचना विभागात काम करत होत्या.&lt;br /&gt;&lt;input id="gwProxy" type="hidden"&gt;&lt;!--Session data--&gt;&lt;input onclick="jsCall();" id="jsProxy" type="hidden"&gt;&lt;div id="refHTML"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-902116852798673219?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/902116852798673219/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post_28.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/902116852798673219'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/902116852798673219'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post_28.html' title='पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय महिला अधिकार्‍यास अटक'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-7492642446035153334</id><published>2010-04-12T11:58:00.000-07:00</published><updated>2010-04-12T12:04:20.000-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Bhashashudi'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भाषाशुद्धीचे व्रत'/><title type='text'>मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत !</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/S8Nund_0oHI/AAAAAAAAACU/DS5z3fiDFk8/s1600/bhashashuddhi.jpg"&gt;&lt;img style="display: block; margin: 0px auto 10px; text-align: center; cursor: pointer; width: 212px; height: 320px;" src="http://3.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/S8Nund_0oHI/AAAAAAAAACU/DS5z3fiDFk8/s320/bhashashuddhi.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5459328797649444978" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt; कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-&lt;br /&gt;दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड&lt;br /&gt;आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत'&lt;br /&gt;या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत' या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला', असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;  मराठीत परभाषिक शब्दांचा धुमाकूळ !&lt;/span&gt;&lt;br /&gt;    भाषाशुद्धीचे आद्य प्रवर्तक आहेत छत्रपती शिवाजी महाराज ! त्यानंतर ही ध्वजा समर्थपणे पेलली ती स्वा. सावरकरांनी !! या दोघांच्याही चरणी ग्रंथारंभी प्रार्थना करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणातच अनेक मराठी जनांच्या तोंडी रुळलेल्या परकीय शब्दांची काही उदाहरणे देण्यात आली आहेत. मराठी भाषिक प्रांतातील घर, कार्यालय, न्यायालय, राजमार्गातील विविध आस्थापनांच्या पाट्या आदी सर्व ठिकाणी परभाषेतील शब्दांच्या सुळसुळाटाचे या प्रकरणात वर्णन करण्यात आले आहे. स्वभाषेत शब्द उपलब्ध असतांना तो न योजता परभाषेतील शब्द आपण निर्धास्तपणे वापरतो, हे पाहून आपलीच आपल्याला लाज वाटेल. आजतागायत, तयार, शाहीर, मुलुख, शिवाय, कायदा, शहीद आदी शब्दांनी मराठीत नुसता धुमाकूळच घातलेला नाही, तर त्यांनी त्या अर्थाचे मराठीतील शब्दच आपल्याला विसरायला लावले आहेत !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;  विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरे&lt;/span&gt;&lt;br /&gt;    भाषाशुद्धीसाठी प्रयत्‍न करणार्‍यांना सर्वांत प्रथम स्वपक्षातील विरोधकांच्याच आक्षेपांना उत्तरे द्यावी लागतात. विरोधकांचे हे आक्षेप काही वेगळे असतात असे नव्हे, तर ते स्वा. सावरकरांच्या वेळचेच असतात, उदा. परभाषिक शब्द न वापरणे हा त्या परभाषेचा द्वेष आहे, परभाषेतील शब्द वापरल्यामुळे मराठीची शब्दसंपत्ती वाढते, नवीन स्वदेशी शब्द रूढ होणे कठीण आहे इत्यादी. या आणि अशा सर्वच आक्षेपांवर स्वा. सावरकरांनी त्या वेळी दिलेली उत्तरे या ग्रंथात नमूद करण्यात आली आहेत. ही उत्तरे आजही तेवढीच समर्पक वाटतात.&lt;br /&gt;   या ग्रंथात स्वा. सावरकर आणि भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते माधवराव पटवर्धन यांच्या जीवनातील भाषाशुद्धीसंबंधीचे काही प्रसंग सांगितले आहेत. हे प्रसंग वाचून भाषाशुद्धीच्या कार्यावरील निष्ठा किती अविचल हवी, हे लक्षात येते. वाचकांना हे पाच-सहा प्रसंग अंतर्मुख तर करतीलच, तसेच त्यांचा स्वभाषाभिमानाचा पीळही बळकट करतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;  स्वकीय शब्दांच्या रक्षणार्थ उपाय&lt;/span&gt;&lt;br /&gt;   भाषाशुद्धीचे काम अवघड वाटले तरी ते एक आवश्यक असे कर्तव्य समजून केले, तर तसे कठीण नाही. परकीय शब्द टाळतांना जिभेला थोडा त्रास होईल, तरी `कात' म्हणून ते स्वीकारल्यास एक-दोन वर्षांतच भाषाशुद्धी होऊन जाईल  मराठी बोलतांना आणि लिहितांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द&lt;br /&gt;वापरण्याची सवय निंद्य आहे, हे समजून या सवयीचा दास झालेल्या प्रत्येकाने मनापासून प्रयत्‍न करायला हवेत. मराठीत संभाषण करतांना इंग्रजी किंवा अन्य परकीय शब्द वापरणार्‍याने त्यावर प्रायश्चित्तही घ्यायला हवे. ही प्रायश्चित्ते कशी असावीत, हे ग्रंथात उल्लेखिलेल्या स्वा. सावरकर आणि त्यांच्या&lt;br /&gt;सहकार्‍यांनी या संबंधात घेतलेल्या प्रायश्चित्तांवरून वाचकांच्या लक्षात येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;  साहित्यिकांनी आवर्जून गौरवावा, असा ग्रंथ !&lt;/span&gt;&lt;br /&gt;   मराठी साहित्य संमेलनांचे कर्मकांड आपल्याकडे प्रतिवर्षी यथासांग पार पडते. संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीला इंग्रजीच्या जोखडातून सोडवण्याची अन् मराठी साहित्य उच्च स्तरावर नेण्याची भाषणे अनेक&lt;br /&gt;साहित्यिक राज्यकर्त्यांच्या साक्षीने झोडतात; पण दैनंदिन जीवन `मराठीमय' कसे करावे, याचे मार्गदर्शन हे साहित्यिक करत नाहीत. हे महत्कार्य या ग्रंथाने केले आहे. कोणत्याही वाङ््मयाची उपयुक्‍तता पडताळतांना ते वाङ््मय संस्कृतीचे जतन करण्यासाठी किती उपयुक्‍त ठरणार आहे, या कसोटीवर त्याची पडताळणी व्हायला हवी. या दृष्टीकोनातून पहायचे झाल्यास या ग्रंथातून प्रसारित होणारे मराठी भाषेच्या रक्षणाचे विचार मराठी संस्कृतीचेही जतन करण्यास मराठीजनांना प्रेरित करतील. याच कारणासाठी मराठी साहित्यिकांनी&lt;br /&gt;आवर्जून गौरवावा, असा हा ग्रंथ आहे !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt; भाषाशुद्धीची चळवळ पुढे नेणारा ग्रंथ !&lt;/span&gt;&lt;br /&gt;   संस्कृतनंतर सर्वांत सात्त्विक भाषा म्हणजे मराठी भाषा. अभारतीय भाषांच्या आक्रमणामुळे मराठी मरणपंथाला लागू नये, यासाठी या ग्रंथाचे वाचन प्रत्येक मराठी बांधवाकडून झाले पाहिजे. मराठीच्या भवितव्याविषयी गेली अनेक वर्षे चिंता व्यक्‍त केली जात आहे; मात्र कृतीच्या अंगाने दुसर्‍याकडून&lt;br /&gt;अपेक्षा केली जाते. हा ग्रंथ वाचकाला कृतीसाठी उद्युक्‍त करील.    आज `मराठी'च्या सूत्रावरून (मुद्यावरून) देशभर बरेच रान उठले आहे. मराठीचा आग्रह धरणारे मराठीत संभाषण करतांना स्वत:च्या तोंडून अमराठी शब्द उच्चारले जाऊ नयेत यासाठी किती आग्रही असतात, स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमातून नव्हे, तर मराठी माध्यमातून शिकावीत, यासाठी किती दक्ष असतात, हे सर्वच मराठीजनांना ठाऊक आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी भाषेला शुद्ध बनवण्याचा आग्रह धरणारी ही ग्रंथनिर्मिती सर्वांनाच भावेल. छत्रपती शिवाजी महाराज अणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर मराठी भाषेच्या शुद्धीची चळवळ पुढे नेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राला त्याची हरवलेली भाषिक अस्मिता निश्चितच परत मिळवून देईल !&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ग्रंथाचे नाव : भाषाशुद्धीचे व्रत&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;संकलक :&lt;/span&gt; डॉ. जयंत बाळाजी आठवले व श्री. संजय दिगंबर मुळये&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;मूल्य :&lt;/span&gt; रु. ३५/-, पृष्ठसंख्या : ६०&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ग्रंथ मिळण्यासाठी संपर्क क्र. :&lt;/span&gt; 9322315317&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;संगणकीय पत्ता (इ-मेल) :&lt;/span&gt; satvikgranth@gmail.com&lt;br /&gt;&lt;input id="gwProxy" type="hidden"&gt;&lt;!--Session data--&gt;&lt;input onclick="jsCall();" id="jsProxy" type="hidden"&gt;&lt;div id="refHTML"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-7492642446035153334?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/7492642446035153334/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/7492642446035153334'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/7492642446035153334'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_GyM1DQTJIyU/S8Nund_0oHI/AAAAAAAAACU/DS5z3fiDFk8/s72-c/bhashashuddhi.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4667382841331187575</id><published>2009-07-05T00:05:00.000-07:00</published><updated>2009-11-02T00:02:43.814-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sanatan sanstha'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sanatan prabhat'/><title type='text'>हिंदूंकडून राष्ट्रविघातक कारवाया अशक्य ! - गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल</title><content type='html'>येत्या २६ नोव्हेंबरला मुंबईवरील अतिरेक्यांच्या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होईल. अजमल कसाब याला न्याय मिळावा, यासाठी धडपडणारे काँग्रेस शासन आक्रमणात ठार झालेल्या १८९ जणांना न्याय मिळावा म्हणून कधीच तडफडतांना दिसत नाही. उलट हिंदु आतंकवादी ही नवीन जमात निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्‍न करत आहे. त्यातीलच एक मालेगाव अन् मडगाव या घटनांमध्ये `बादरायण' संबंध जोडण्याच्या प्रयत्‍नाला, भारताच्या गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ``हिंदु संघटनांकडून किंवा हिंदुत्ववादी विचारधारेकडून राष्ट्रविघातक कारवाया घडण्याची मला सुतराम शक्यता वाटत नाही'', असे म्हणत त्यांनी `हिंदु आतंकवादी' या संकल्पनेचा फज्जा उडवला आहे. त्यांची ,`रेडिफ' या संकेतस्थळावरील ही मुलाखत दैनिक `तरुण भारत'ने प्रसिद्ध केली. ती येथे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.&lt;br /&gt;पत्रकार : २६ नोव्हेंबरच्या घटनेनंतर `इंटेलिजन्स'च्या क्षमतेमध्ये काही फरक पडला आहे, असे तुम्हाला वाटते का ? दोव्हाल : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये एका रात्रीत बदल होऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने आपली कौशल्ये, शक्‍तीस्थाने आणि क्षमता अद्ययावत कराव्या लागतात आणि हे पालट गुणात्मक, रचनात्मक कार्यपद्धतीमधीलही असतात.पत्रकार : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये पालट म्हणजे नेमके काय ? ही संकल्पना जरा सविस्तर सांगाल ?दोव्हाल : स्पष्टपणे सांगायचे झाले, तर भारतामधील गुप्‍तवार्ता विभागामधील पालट हे प्रतिक्रियात्मक असतात. तपासकार्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी काही त्रुटी आढळल्या की, त्या दुरुस्त करणे अपरिहार्य असते. प्रथम झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे, हे या पालटाचे प्राथमिक उद्दिष्ट असते; पण कित्येकदा हे पालट तुटपुंजे ठरतात. आता मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचे उदाहरण पाहूया. हे आक्रमण पंचतारांकित हॉटेलांवर झाले होते. सुरक्षाव्यवस्थेमध्ये आणि हॉटेलला सुरक्षा पुरवण्याच्या यंत्रणेत आपण सुधारणा केल्या. यामुळे देशातील हॉटेल्स संपूर्णपणे सुरक्षित झालीही; पण देशाला असलेला आतंकवाद्यांचा धोका कमी झालेला नाही. कारण आतंकवादी पुढील वेळी पंचतारांकित हॉटेलवरच आक्रमण करतील, याची शक्यता नाही. थोडक्यात पालट घडवतांना आतंकवाद्यांच्या पालटत्या मनोवृत्तीचा, कार्यपद्धतीचा आणि क्षमतांचा वेध घेऊन ते घडवून आणावे लागतील. इथे प्रतिक्रियेपेक्षा आधीच कार्यान्वित होण्याच्या पद्धतीची आवश्यकता आहे. जर अतिरेकी `व्यापक मनुष्यहानी' करणार्‍या क्षेपणास्त्रांनी आक्रमण करणार असतील, तर आपल्याला त्यादृष्टीने सिद्ध रहावे लागेल. कदाचित लष्करी तळ किंवा आण्विक तळावर आक्रमण करणे, हेही त्यांचे उद्दिष्ट असू शकते. विरोधी पक्षाला चकवा देता यावा, यासाठी आतंकवादी संघटना त्यांची कार्यपद्धती आणि जागा सतत पालटत असतात; पण जेव्हा ते असे करण्यात अयशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या कारवायांना लगाम घालणे शक्य होते. यासाठी ते त्यांचे लक्ष्य आणि मोहरे पालटत रहातात. त्यामुळे पालट हा संक्रमणासारखा असावा. मागील अपयशाच्या कारणांमध्ये दुरुस्त्या करत बसण्यापेक्षा तंत्र आणि तंत्रज्ञान, यांमध्ये गतीमानतेने आणि सहज ओळखता न येणारे पालट करणेही शहाणपणाचे ठरू शकते. `प्रत्येक पालट हा काळाच्या कसोटीला उतरलाच पाहिजे', हा हट्ट `इंटिलिजन्स'ला परवडणारा नाही. प्रत्येक वेळी काहीतरी अनपेक्षित आणि नवीन घडवून आणता येणे, हीच पालटाची गोम आहे. त्यासाठीच हेरखात्याला आतंकवाद्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता आला पाहिजे. पत्रकार : मुंबईवरील आक्रमणामागे स्थानिकांचे सहकार्य हीसुध्दा खूपच चर्चिली गेलेली बाब आहे; मात्र मुंबई पोलीस सातत्याने त्याचा इन्कार करत आले आहेत, आपले मत काय ? दोव्हाल : सहस्रावधी वर्षे आपल्याला युरेनियमचे अस्तित्व माहीत नव्हते, याचा अर्थ युरेनियमचे अस्तित्व नाही, असा होत नाही. मुंबईवरील आक्रमण कोणत्याही अर्धशिक्षित परकीय नागरिकांकडून, परक्या भूमीवर आणि तोसुद्धा इतक्या नेमकेपणाने, वेळ आणि दिशा यांच्या अचूकतेने होणं हे स्थानिक साहाय्याशिवाय शक्यच नाही. केवळ मुंबई पोलिसांना स्थानिक स्तरावर साहाय्य करणारे धागेदोरे दुर्दैवाने मिळवता न येणे, याचा अर्थ `स्थानिक साहाय्य नव्हते', असे म्हणता येत नाही. आपण आजवरच्या आतंकवादी घटनांचा आणि आक्रमणांचा तपशीलवार विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, कोणतेच आक्रमण हे स्थानिकांच्या सहकार्याशिवाय तडीस नेता आलेले नाही. पत्रकार : म्हणजे अजूनही `स्थानिक' तपासकार्याला वाव आहे, असे म्हणता येईल ? दोव्हाल : माझ्या मते युद्ध आपण जिंकल्यानंतरच संपुष्टात येते. प्रयत्‍न करायला हवा. त्यादृष्टीने येथे पुष्कळ वाव आहे. पत्रकार : आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे, असे वाटते का ? शिवाय पाकिस्तान त्यादृष्टीने काही प्रयत्‍न करत असल्याचे वाटते का ?दोव्हाल : भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर पाकिस्तानवर खरंच कोणताही दबाव टाकण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. पाकिस्तान वर्षानुवर्षांच्या आंतरराष्ट्रीय टिकेनंतर कोडगेपणाने वागू लागला आहे. आपल्या ढासळत्या प्रतिमेची पाकिस्तानला यत्किंचितही लाज वाटत नाही. स्वाभाविकच केवळ पाश्चिमात्य हितसंबंधांचा विचार करून त्या दृष्टीने अटकसत्र घडवणे म्हणजे प्रयत्‍न नव्हेत ! भारतविरोधी घातपाती कारवाया थांबवणे, घुसखोरी रोखणे, खोटी चलनव्यवस्था रोखणे, या दृष्टीने पाकिस्तानवर कोणताही दबाव नाही; मात्र अफगाणिस्तान-पाकिस्तान ही उभय राष्ट्रे अतिरेकीविरोधी व्हावीत, अशी पाश्चिमात्त्य राष्ट्रांची प्रामाणिक इच्छा दिसते एवढं नक्की ! पत्रकार : लष्कर-ए-तोयबाविषयी काय वाटते ? मुंबईवरील आक्रमणानंतर त्यांचे नटवर्क विस्कळीत झाले आहे, असे वाटते का ? दोव्हाल : अजिबात नाही. फक्‍त आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करून त्या संघटनेला सध्या नमतं घ्यायला लावलं गेलं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधा, आर्थिक स्त्रोत, नवीन भरती, `मर्कझ-दावा-उल-ईशाद' च्या छताखाली जिहादी मनोवृत्ती घडवणार्‍या शाळा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आदी सर्व कारवाया चालूच आहेत. पत्रकार : सिमी, इंडियन मुजाहिदीन याविषयी काय वाटते ? या संघटना सध्या शांत असणे, निष्क्रिय भासणे याचा अर्थ त्या संपल्या, असा घ्यावा का ? दोव्हाल : अजिबात नाही. या दोन्ही संघटना सध्या कार्यरत आहेत. संघटना म्हणून कदाचित त्यांचा प्रभाव कमी होत असेलही; पण त्या संपलेल्या नाहीत. त्यांचे खाजगी वा व्यक्‍तीगत पातळीला असलेलं `नेटवर्क' तितकच मजबूत आहे. पत्रकार : सध्या हिंदु संघटनांकडूनही आतंकवाद पसरवला जात असल्याचे बोलले जाते. तुम्हाला काय वाटते ? दोव्हाल : हिंदु संघटना आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांच्याकडून राष्ट्रविघातक हिंसा घडण्याची शक्यता मला वाटत नाहीच; किंबहुना कोणतीही हिंदु संघटना इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवू शकत नाहीत. तरीही अशा कोणत्याही प्रयत्‍नाला हाणून पाडलेच पाहिजे. &lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090705/sampark.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4667382841331187575?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4667382841331187575/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_4921.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4667382841331187575'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4667382841331187575'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_4921.html' title='हिंदूंकडून राष्ट्रविघातक कारवाया अशक्य ! - गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1349733313497875235</id><published>2009-07-05T00:04:00.000-07:00</published><updated>2009-07-05T00:05:31.871-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='rss'/><title type='text'>संघाच्या दबावामुळे मंगळुरू येथील मुद्रणालयातील कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण बंद !</title><content type='html'>&lt;h2&gt; &lt;/h2&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;सनातन प्रभातसारख्या हिंदुत्ववादी नियतकालिकाची गळचेपी करणारा संघ हिंदुसंघटन  काय करणार !&lt;/span&gt;&lt;/h2&gt;&lt;!--    &lt;p style="font-size= 10px;text-align= right"&gt;       04-07-2009 by &lt;a href="mailto:"&gt;shashi&lt;/a&gt;    &lt;/p&gt;    --&gt; &lt;p style="color: rgb(255, 0, 0);"&gt; &lt;/p&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 102, 0);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 0, 0);"&gt;सनातन करत असलेल्या टीकेचा उद्देश समजून न घेता संघाची असहकार्याची भूमिका !&lt;/span&gt;  &lt;/span&gt;&lt;/h2&gt; &lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;मंगळुरू, ४ जुलै - कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'ची छपाई मंगळुरू येथील दिगंत  मुद्रणालयात गेली ७ वर्षे सुरू होती. त्याचे मालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  पदाधिकारी आहेत. कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'मध्ये संघावर टीका करणार्‍या  बातम्या प्रसिद्ध होत असल्याने `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण बंद करण्यासाठी  दिगंत मुद्रणालयाच्या मालकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दबाव आणला. त्यानंतर  दिगंत मुद्रणालयाच्या मालकाने `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण करण्यास नकार  दिला. &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या तत्त्वांशी तडजोड न करता चुका  सुधारून हिंदूंच्या रक्षणार्थ कार्य करावे, यासाठी सनातन संघावर टीका करते, याचा  विचार न करता केवळ विरोधासाठी विरोध करणारा संघ ! गेली ७ वर्षे छपाई केल्यामुळे  मुद्रणालयाच्या मालकांना `सनातन प्रभात'च्या कार्याची निश्चितच कल्पना आहे; पण  संघाच्या दबावापुढे ते काही करू शकले नाहीत. अशाने हिंदूंना संघाचा आधार वाटत  नसल्यास हिंदूंचा त्यात दोष काय ? यावर संघ कधी विचार करणार का ? - संपादक )&lt;/b&gt;  सध्या कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात'चे मुद्रण दुसर्‍या ठिकाणी करण्यात येते.  संघाने दिगंत मुद्रणालयाच्या मालकावर प्रचंड दबाव आणला आहे. त्यामुळे संघावर टीका  करणारे काही लिखाण नसलेली सनातन संस्थेची `गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिके'चीही छपाई  करून द्यायला मुद्रणालयाच्या मालकाने नकार दिला. या वेळी ते म्हणाले, ``सनातनची  कुठल्याही प्रकारची छपाई यापुढे करणार नाही.'' &lt;b&gt;(हिंदूंवर चारही बाजूंनी होणारा  अन्याय दूर होण्यासाठी हिंदू सक्षम होणे, ही काळाची गरज आहे. यासाठी छोटे `सनातन  प्रभात' सातत्याने हिंदूंना व हिंदुत्ववादी संघटनांना दिशा देण्याचे काम करत आहे.  असे असतांना `सनातन प्रभात'ला असहकार्य करणारा संघ विशाल हिंदुसंघटनाचे ध्येय कसे  पार पाडणार ? - संपादक)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;सनातन करत असलेल्या टीकेचा उद्देश बहिर्मुखी  संघवाले कधी लक्षात घेणार ? &lt;/b&gt;&lt;br /&gt;`सनातन प्रभात' रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यावर  टीका करते, ती त्यांनी सुधारावे यासाठी अन् काँग्रेसवर टीका करते, ती काँग्रेसने  केलेल्या हिंदुद्रोही आणि राष्ट्रविरोधी कुकृत्यांविषयी जनमानसात चीड निर्माण  व्हावी यासाठी ! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1349733313497875235?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1349733313497875235/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_441.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1349733313497875235'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1349733313497875235'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_441.html' title='संघाच्या दबावामुळे मंगळुरू येथील मुद्रणालयातील कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात&apos;चे मुद्रण बंद !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1142855377303527345</id><published>2009-07-05T00:03:00.000-07:00</published><updated>2009-07-05T00:04:12.858-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>सनातनच्या संकेतस्थळावर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेषांक व वाचनीय मजकूर उपलब्ध !</title><content type='html'>&lt;p&gt;मंगळवार, ७.७.२००९ रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने  सनातनच्या संकेतस्थळावर `साधना मार्गदर्शक' या नावाचा साधनाविषयक विशेषांक,  `गुरुपौर्णिमा विशेषांक' व `प्रश्‍नमंजुषा' असा वाचनीय मजकूर ठेवण्यात आला आहे.  &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;मार्गिका :&lt;/b&gt; &lt;a href="http://www.dainik.sanatan.org/visheshank/sadhana_guide" target="_blank"&gt;http://dainik.sanatan.org/visheshank/sadhana_guide&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;याशिवाय  संकेतस्थळावरील गुरुपौर्णिमा विशेषांक व विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा  प्रश्‍नमंजुषा यांच्या मार्गिका खाली दिल्या आहेत.&lt;/b&gt;&lt;br /&gt;* &lt;b&gt;गुरुपौर्णिमा  विशेषांक&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.dainik.sanatan.org/visheshank/gurupournima" target="_blank"&gt;http://dainik.sanatan.org/visheshank/gurupournima&lt;/a&gt;&lt;br /&gt;*  &lt;b&gt;विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा प्रश्‍नमंजुषा&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.sanatan.org/marathivisheshank/gp_quiz" target="_blank"&gt;http://www.sanatan.org/marathivisheshank/gp_quiz&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;साधकांना  सूचना व वाचकांना विनंती !&lt;/b&gt;&lt;br /&gt;वरील माहितीची `मार्गिका' (`लिंक') आपण  इ-मेलद्वारे नातेवाईक व मित्रमंडळी यांना पाठवू शकतो व या अध्यात्मप्रसारात सहभागी  होऊ शकतो. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1142855377303527345?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1142855377303527345/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_05.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1142855377303527345'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1142855377303527345'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_05.html' title='सनातनच्या संकेतस्थळावर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेषांक व वाचनीय मजकूर उपलब्ध !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-5904979946192070500</id><published>2009-07-04T23:59:00.000-07:00</published><updated>2009-07-05T00:03:25.433-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='H.H.Asaramji Bapu'/><title type='text'>धर्मांतराला विरोध करा ! - प.पू.आसारामजी बापू</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090705/bapu.jpg"&gt;&lt;img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer; width: 450px; height: 316px;" src="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090705/bapu.jpg" alt="" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;b&gt;&lt;a href="images/20090705/bapu.jpg" target="_blank"&gt;&lt;b&gt;`दैनिक सनातन प्रभात' आपुलकीने न्याहाळातांना प.पू. आसारामजी बापू  आणि सनातन प्रभातचे प्रतिनिधी&lt;/b&gt;&lt;/a&gt;&lt;/b&gt; &lt;p&gt; &lt;/p&gt; &lt;p&gt;आळंदी (जिल्हा पुणे), ४ जुलै (वार्ता.) - आज भारतात धर्मांतर जोरात सुरू आहे.  आपण त्याला विरोध केला पाहिजे. भारतात आज विदेशी कंपन्या आल्या आहेत व त्या पुन्हा  एकदा भारत तोडण्याचे काम करत आहेत, त्याच्यापासूनही आपण सावध राहिले पाहिजे, असे  आवाहन प.पू. आसारामजी बापू यांनी येथे केले. आळंदी जवळील केळगाव येथे योग वेदांत  समितीतर्फे ३० जून, १ आणि २ जुलै या दिवशी बापूजींचा दर्शन व सत्संगाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण दिवस चालू असणार्‍या या सोहळयाचा तीन दिवसांत  लक्षावधी भक्‍तांनी लाभ घेतला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्वस्थ, सुखी आणि संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृतीच देऊ शकते !&lt;/b&gt;&lt;br /&gt;``स्वस्थ, सुखी व संयमीत जीवन केवळ भारतीय संस्कृती देऊ शकते'', असा  गुरुपौर्णिमेचा संदेश प.पू. आसारामजी बापू यांनी भक्‍तांना मार्गदर्शन करतांना  दिला. ते पुढे म्हणाले, ``गुरूंच्या सत्संगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिंदु  धर्माची महानता आत्म्याची जागृती करण्यातच आहे. गुरूंची सेवा म्हणजे त्यांची  शारीरिक सेवा नसून, त्यांचे कार्य व संदेश समाजात पोहोचवणे ही आहे.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;सनातनला माझा सदैव पाठिंबा आणि आशीर्वाद !&lt;/b&gt;&lt;br /&gt;याप्रसंगी पुणे येथील  `दैनिक सनातन प्रभात'चे प्रतिनिधी सर्वश्री धीरज बेंगरुट, उमेश निकम आणि पराग गोखले  यांनी बापूजींची भेट घेऊन त्यांना `दैनिक सनातन प्रभात'ची वैशिष्ट्ये सांगितली.  तसेच पुणे जिल्ह्यातील हिंदूंची स्थिती, देवता आणि धर्म यांचे होणारे विडंबन,  संतांची बदनामी, धर्मांतर अशा विविध विषयांची माहिती दिली. त्यावर बापूजींनी  सांगितले, ``तुमचे कार्य खूप चांगले आहे. आमचा त्यास संपूर्ण पाठिंबा व आशीर्वाद  आहे. आपल्याला सर्वांना मिळून हे कार्य करायचे आहे. धर्मद्रोह्यांच्या विरुद्ध आपण  सदैव सज्ज राहून त्यांना धडा शिकवला पाहिजे.'' &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-5904979946192070500?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/5904979946192070500/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_04.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5904979946192070500'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5904979946192070500'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_04.html' title='धर्मांतराला विरोध करा ! - प.पू.आसारामजी बापू'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-6439432760576241285</id><published>2009-07-03T21:41:00.000-07:00</published><updated>2009-07-03T22:08:46.485-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='swami Vivekanand'/><title type='text'>स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/swami_vivekanand/images/header.jpg"&gt;&lt;img style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left; cursor: pointer; width: 399px; height: 209px;" src="http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/swami_vivekanand/images/header.jpg" alt="" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size:180%;"&gt;&lt;span style="font-weight: bold; color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोटी कोटी प्रणाम !&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक : स्वामी  विवेकानंद&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश  चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही  नवरत्‍ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्‍न म्हणजे स्वामी  विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत  इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात  संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी  व्यक्‍तीमत्त्वाची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त `आंतरराष्ट्रीय युवकदिन'  साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था  रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे, याची जाणीव  भारतवासीयांना व्हावी, यासाठीच हा लेखप्रपंच !  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt; &lt;/p&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;संकलक -&lt;br /&gt;श्री. चेतन राजहंस,&lt;br /&gt;रामनाथी, गोवा.&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;जन्म, बालपण व शिक्षण &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२  जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन  गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू  व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी  विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर  धर्मविषयक योग्य संस्कार झाले. १८७० (१९७० चूक) साली त्यांना ईश्‍वरचंद्र  विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले. शाळेत असतांनाच अभ्यासाबरोबर  विवेकानंदांनी बलोपासनाही केली बालपणात स्वामी विवेकानंदांमध्ये स्वभाषाभिमान होता,  हे दर्शवणारा एक प्रसंग. इंग्रजी शिक्षणाच्या वेळी त्यांनी ``ही गोर्‍यांची म्हणजे  जेत्याची भाषा मी मुळीच शिकणार नाही.'' असे म्हणून सुमारे ७-८ महिने ती भाषा  शिकण्याचेच नाकारले. पुढे नाईलाजास्तव ते इंग्रजी शिकले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या  परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली.  पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी `तत्त्वज्ञान' या विषयात  एम्.ए. केले.  &lt;/p&gt;&lt;h1&gt;&lt;br /&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;गुरुभेट व संन्यासदीक्षा &lt;/b&gt;&lt;br /&gt;नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले  त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने  प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ.  दत्त एकदा त्यांना म्हणाले, ``भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल,  तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला  श्रीरामकृष्णांकडे जा.'' एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच  श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण  नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक  उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण  त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी  श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य  करील.' काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, ``हे सारे माझ्याने होणार  नाही.'' श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, ``काय ? होणार नाही ? अरे तुझी  हाडं हे काम करतील.'' पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन  त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद' असे केले.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;h1&gt;&lt;br /&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना &lt;/b&gt;&lt;br /&gt;श्री  रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ  यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना  केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी  श्रीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी  नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्वामी विवेकानंद यांनी  गाजवलेली सर्वधर्मपरिषद&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना  &lt;/b&gt;&lt;br /&gt;एके दिवशी रात्री अर्धवट जागे असतांना स्वामी विवेकानंदांना एक अद्भुत  स्वप्न पडले. श्री रामकृष्ण ज्योतिर्मय देह धारण करून समुद्रावरून पुढे जात आहेत व  स्वामीजींना आपल्या मागे येण्यास खुणावत आहेत. क्षणार्धात स्वामीजींचे डोळे उघडले.  त्यांचे हृदय अवर्णनीय आनंदाने भरून आले. त्याबरोबरच त्यांना `जा', अशी देववाणी  सुस्पष्टपणे ऐकू आली. परदेशी जाण्याचा संकल्प दृढ झाला. एकदोन दिवसांतच प्रवासाची  सारी तयारी पूर्ण झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;धर्मपरिषदेसाठी रवाना &lt;/b&gt;&lt;br /&gt;३१ मे १८९३ रोजी  `पेनिनशुलर' बोटीने मुंबईचा किनारा सोडला. १५ जुलैला कॅनडातील व्हँकुव्हर बंदरात  येऊन स्वामीजी पोहोचले. तेथून आगगाडीने अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो महानगरात  आले. आयोजित धर्मपरिषद ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांना समजले. धर्मपरिषदेत  भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले परिचयपत्र त्यांच्याजवळ नव्हते. त्यात पुन्हा  प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवण्याची मुदतही उलटून गेली होती. परदेशात स्वामीजी जेथे  कुठे जात, तेथे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत. पहिल्याच दिवशी हार्वर्ड  विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रा. जे.एच्. राईट हे स्वामीजींशी चार तास बोलत बसले.  स्वामीजींच्या प्रतिभेने व बुद्धीमत्तेने ते इतके मुग्ध झाले की, धर्मपरिषदेत  प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळवून देण्याची सारी जबाबदारी त्या प्राध्यापकांनी  स्वत:वर घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचा सहभाग  &lt;/b&gt;&lt;br /&gt;श्रेष्ठतम अशा हिंदु धर्माची ओळख या सुवर्णभूमीतील सत्पुरुषाने जगाला करून  देणे हा दैवी योगच होता. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या  सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्‍या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद हिंदु  धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी धर्मगुरूंच्या  मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्मपरिषदेचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर  मध्यभागी अमेरिकेतील रोमन कॅथलिक पंथाचे धर्मप्रमुख होते. स्वामी विवेकानंद हे  कोणत्याही एका विशिष्ट पंथाचे प्रतिनिधी नव्हते. ते सार्‍या भारतवर्षातील सनातन  हिंदु वैदिक धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. या परिषदेस सहा  ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील  प्रत्येक प्रतिनिधी आपली अगोदरच तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते. स्वामीजींनी  आपले भाषण लिहून आणले नव्हते. शेवटी गुरूंचे स्मरण करून स्वामीजी आपल्या जागेवरून  उठले. `अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो' या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी  सभेला संबोधित केले. त्यांच्या चैतन्यपूर्ण आणि ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध  झाले. या शब्दांत अशी काही अद्भुत शक्‍ती होती की, स्वामीजींनी ते शब्द उच्चारताच  हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागीच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळयांचा प्रचंड  कडकडाट केला. लोकांचा हर्षध्वनी आणि टाळया थांबता थांबेनात. स्वामीजींच्या त्या  भावपूर्ण शब्दांतील जिव्हाळयाने सार्‍या श्रोत्यांची हृदये स्पंदित झाली. `भगिनींनो  आणि बंधूंनो' या शब्दांनी सार्‍या मानवजातीला आवाहन करणारे स्वामी विवेकानंदच एकमेव  वक्‍ते होते.&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: right; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;``हिंदु समाज पददलित असेल; पण घृणास्पद नाही. तो दीन असेल, दु:खी असेल; पण  बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो  जगद्‌गुरु होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे.'' अशा शब्दांत हिंदु धर्माची महती  वर्णन करून अनेक शतकांनंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदु समाजाला त्याच्या सीमा किती  विस्तृत आहेत, हे दाखवून दिले. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदानालस्ती किंवा  टीका केली नाही. कोणत्याही धर्माला त्यांनी क्षुद्र म्हटले नाही. परकीयांकडून  देण्यात आलेली घृणास्पद वागणूक व अपमान यांचा चिखल उडालेल्या हिंदु धर्माला त्यांनी  तेथून बाजूला काढले आणि त्याच्या मूळ तेजस्वी रूपासह जागतिक सर्वधर्मपरिषदेत  सर्वोच्च आसनावर विराजमान केले. या परिषदेत हिंदुस्थानाबद्दल बोलतांना ते म्हणतात,  ``हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, हे निखालस सत्य आहे. ज्याला  अंतर्दृष्टीचे व आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ते म्हणजे हिंदुस्थान होय  ! प्राचीन काळापासून इथे अनेक धर्मसंस्थापकांचा उदय झाला. त्यांनी परमपवित्र व  सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांतीजलाने लाही-लाही होणार्‍या जगाला तृप्‍त केले  आहे. जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्‍त याच भूमीत अनुभवता येतो.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;प्रवचनांद्वारे प्रसारकार्य &lt;/b&gt;&lt;br /&gt;परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून  कोलकात्यात परतल्यावर नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.  `माझ्या मोहिमेची योजना', `भारतीय जीवनात वेदान्त', `आमचे आजचे कर्तव्य', `भारतीय  महापुरुष', `भारताचे भवितव्य' यांसारख्या विषयांवर त्यांनी व्याख्याने देण्यास  सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानांतून  आपली मते वेळोवेळी ओजपूर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार  मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदान्ताच्या वैश्‍विक वाणीचा प्रचार केला  होता. त्यामुळे आर्यधर्म, आर्यजाती, आर्यभूमी यांना जगामध्ये प्रतिष्ठा लाभली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;`परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास', हे वचन सार्थ !  &lt;/b&gt;&lt;br /&gt;भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या  अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून  हल्ला चढवला व निद्रिस्तांना गदागदा हालवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या  अभिनिवेशाने समाजातील निष्क्रीयतेवर प्रहार करत आणि आपल्या देशबांधवांना जागे  होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. निराकार समाधीत मग्न रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक  प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खाचा ऐहिक पातळीवरही  विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व `परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा  संन्यास', हे वचन सार्थ केले.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="2"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);"&gt;स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यातील काही  प्रसंग &lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;१८८४ च्या जुलै महिन्यात स्वामी विवेकानंदजी ग्रीन एकरला गेले. विविध पंथ व अनेक  मते असलेल्या लोकांच्या सहवासात दोन आठवडे घालविणे; यात काटेकोर असा कोणताही  कार्यक्रम नाही. तर मुक्‍त संवाद व मोकळेपणाने होणारी चर्चा अशी ग्रीन एकरमधील `समर  कँप'ची अभिनव कल्पना होती. ही कल्पना सुचलेले सारा फार्मर यांनी पुढाकार घेऊन हा  मेळावा आयोजित केला. शहरी गोंगाटापासून दूर आणि निर्सगाच्या अधिक जवळ जाणारे ते  रमणीय स्थान होते. तेथील एका पाईन वृक्षाखाली स्वामीजी बसत आणि श्रोत्यांबरोबर  संवाद साधीत असत. त्यांनी तेथे बायबल व कुराणातले विचार सांगितले. वेदांत व अद्वैत  तत्त्वज्ञान यांवर ते बोलले. लोकाग्रहास्तव रोज ८ ते ९ तास ते बोलत असत. बौद्धिक  थकवा हा शारीरिक थकव्यापेक्षा नेहमीच बलवान असतो. त्यामुळे प्लायमाऊथ येथील एका  संमेलनाचे निमंत्रण येताच त्यांनी ते स्वीकारले. तेथून न्यूयॉर्क, अँनिस्क्वॅम करीत  मॅग्रोलिया या सागरतटावर असलेल्या छोट्या गावी त्यांनी मुक्काम केला. काही काळ  विश्रांति घेऊन ते बॉस्टनला आले. तिथे श्रीमती सारा बुल या स्वामीजींच्या  व्यक्‍तिमत्त्वामुळे भारावून गेलेल्या महिलेकडे त्यांनी मुक्काम केला. तिने त्यांना  पाचशे डॉलर्स भेट म्हणून दिले. त्यांनी ते नम्रपणे नाकारले. भारतातल्या सर्व  गरिबांचे दारद्र्य दूर होण्याइतके पैसे अमेरिकेतून मिळणार नाहीत, हे त्यांनी  केव्हाच ओळखले होते. प्रारंभी अमेरिकेतून भक्कम आर्थिक साहाय्य भारतात पाठविता आले  तर पहावे, असा त्यांचा विचार होता. पुढे त्यांनी तो विचार बाजूला ठेवला. अमेरिकेतला  पैसा तिथे असलेल्या गरजू लोकांसाठी प्राधान्याने वापरला जावा, हा संन्याससुलभ विचार  त्यांच्या मनात आला. अनेक ठिकाणी त्यांनी पैसा स्वीकारायला नकार दिला. याबद्दल एकदा  तेच म्हणाले, ``चांगल्या कार्यासाठीसुद्धा संन्याशाने पैसा गोळा करणे योग्य नाही,  असे मनूने म्हटले आहे. मोहातून सुटून पुन्हा मायेच्याच पाशात संन्याशाने शिरू नये.  म्हणूनच आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी असे जे नियम केले आहेत ते योग्यच आहेत.  रहाणे-जेवण व प्रवासावर खर्च होतच असे. पैशाला अनेक वाटा मिळतात. त्यामुळे खूप  आग्रह झाल्यावर ते पैसे स्वीकारत असत. तसेच सारा बुलकडूनही अखेरीस ते पाचशे डॉलर्स  त्यांनी स्वीकारले. तेथून बॅल्टिमोरला जाऊन ते ब्रुकलीन येथे आले. तेथे त्यांनी  वेदान्त व अध्यात्म यावर चार-पाच व्याख्याने दिली. उपनिषदांमधील विचार व त्यावरील  स्वामीजींचे विवेचन ऐकून ऐकणारे भारावून जात असत. ब्रुकलीनमध्ये पंडिता रमाबाई  सर्कल होते. अशी पंचावन्न सर्कल्स त्या बाईंनी उभी केली होती. मुळात हिंदु ब्राह्मण  असलेल्या रमाबाईंनी इंग्लंडमध्ये आपल्या कन्येसह ख्रिस्ती पंथ स्वीकारला. प्रथम  मुंबईत व पुढे पुण्यात त्यांनी `शारदा सदन' या नावाने शाळा चालू केल्या. या  शाळांमध्ये ख्रिस्ती पंथाचा छुपा प्रचार चालतो, अशी शंका लोकमान्य टिळक यांना आली व  पुढे ती खरी ठरली. रमाबाई या हुशार व कर्तबगार होत्या यात शंकाच नाही; पण रमाबाई  सर्कल्स उभी करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत भारतीय स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराचे  अतिरंजित व अवास्तव चित्र उभे केले. त्यातून सहानुभूति निर्माण होऊन लोकांनी  त्यांना पैसे दिले. या सर्कलच्या ब्रुकलीन येथील अध्यक्षा जेन्स मॅक्कीन या  विवेकानंदावर खवळल्या. त्यांनी हिंदु स्त्रियांची भयानक अवस्था `ईगल' या  वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून सर्व हिंदु पुरुष वाईट व त्यांचा धर्म वाईट  असे चित्रे उभे करण्याचा प्रयत्‍न केला. यावर स्वामीजी एका जाहीर भाषणात म्हणाले,  ``स्त्रियांच्या दुरवस्थेची उदाहरणे भारताप्रमाणे अन्य ख्रिस्ती देशांतही आढळतात.  म्हणून तो पंथच वाईट, असे आम्ही म्हणत नाही. `यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र  देवता:' हा उदात्त विचार फक्‍त आमच्या संस्कृतीनेच दिला आहे. काही रूढी या  उद्भवलेल्या प्रसंगांतून निर्माण झाल्या, हे खरे आहे. क्वचित् स्त्रिया सती जातात;  पण त्यात जबरदस्ती नसते. सती जाऊ इच्छिणार्‍या स्त्रीच्या हातावर प्रथम एक फुललेला  निखारा ठेवला जातो. वेदनेचा स्वर वा पिळवटलेला चेहरा दिसला तर अशा स्त्रीला सती जाऊ  देत नाहीत. यातही क्वचितच कुठे गैरप्रकार होत असेल तर ती मानवी दुर्बलता आहे. सती  जाणार्‍या स्त्रीच्या पायावर सर्व जण डोके टेकतात. तिच्या स्मृत्यर्थ्य समाधि  बांधली जाते. यात नम्र भाव असतो. अमेरिकेत व युरोपात लक्षावधी स्त्रियांना चेटक्या  ठरवून जिवंत जाळले गेले. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मूर्तिपूजकांना सर्रास  चेटके ठरविण्यात आले. दहा स्त्रियांमागे एका पुरुषाला जाळले जात असे. हे सर्व  चर्चच्या पाठिंब्यावर चालत होते. दगड मारून वा यातना देऊन रक्‍तबंबाळ झालेली स्त्री  जळतांना ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात लाकडाचा तुकडा ठेवला जात असे. ती मरतांना  भोवताली असणारे हसत व नाचत असत. याला क्रौर्याशिवाय दुसरे काय म्हणता येईल ? पण  म्हणून ख्रिस्ती पंथ वाईट आहे, अघोरी आहे असे मी म्हणत नाही. भारताने जगाला वैद्यक,  गणित, ज्योतिष, संगीत, महाकाव्य, व्याकरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्म व  अध्यात्म दिले. ही सर्व प्रगति येशू व बुद्ध यांच्यापूर्वीच झाली हे लक्षात ठेवा.''  सतीबद्दल स्वामीजी जे सांगत होते तसेच अनुभव एल्फिन्स्टनसारख्या इंग्रजानेसुद्धा  दिले आहेत. आता मॅक्कीनबाईंनी बालविधवा व स्वामीजींची निंदा यावरच लक्ष केंद्रित  केले. व्यक्‍तिगत निंदेला स्वामीजी उत्तर देत नसत. हॉजेन्ससारखा विद्वान मॅक्कीनना  उत्तर द्यायला पुढे सरसावला. त्यांनी `ईगल'बरोबर अन्य वृत्तपत्रांतून लेख लिहिले.  भारत व भारतीयांचे श्रेष्ठत्व यावर लिहितांना त्यांनी मॅक्समुल्लर, थॉमस मन्रो,  सॅम्युअल जॉन्सन व एल्फिन्स्टन आदींचे उद्‌गार उद्धृत केले. त्यांच्या ग्रंथातली  अवतरणे दिली. स्वामीजी ख्रिस्ती पंथाच्या विरोधात नाहीत, याची त्यांना जाणीव होती.  मात्र स्वामीजींच्या देश व धर्माबद्दल कोणी निंदा केली, तर ते खवळतात आणि ते  स्वाभाविकही होते, असे डॉक्टर जेन्ससारख्या कित्येक उदारमतवाद्यांचे मत होते. अखेर  मॅक्कीनबाईंनी स्वामीजींवर टीकाप्रहार करणे बंद केले. ब्रुकलीनहून स्वामीजी  न्यूयॉर्कला आले. तिथे त्यांनी वेदान्ताचे वर्ग घेतले. या वर्गांना खूप गर्दी होत  असे. वर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. स्वेच्छेने स्वीकारली जाणारी  रक्कम स्वीकारली जात असे. पैसे कमी पडू लागले की, स्वामीजी एखादे सार्वजनिक भाषण  करत असत. दिवसभर व्याख्याने, शंकासमाधान, विविध ग्रथांचे वाचन व लेखन यामध्येच वेळ  जात असे. प्रकृतीकडे लक्ष द्यायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हता. परिणामी ते आजारी  पडले. न्यूयॉर्कपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर लेगेट यांचे `रिजले मॅनॉर' हे घर  होते. गजबजाटापासून दूर व शांत असलेले ते स्थान स्वामीजींना आवडले. त्यांनी त्या  ठिकाणी काही दिवस विश्रांति घेतली. न्यूयॉर्कच्या उत्तरेला सेंट लॉरेन्स नदीत अनेक  छोटी बेटे होती. `त्यांना आयलंड पार्क', `सहस्रद्वीप उद्यान' म्हटले जात असे.  वेदान्ताच्या न्यूयार्कमधील वर्गाला येणार्‍या कु. डचर यांची तेथे प्रशस्त वास्तु  होती. डोंगर, झाडी व सभोवती पाणी असे ते रम्य ठिकाण होते. त्या ठिकाणी स्वामीजी  पावणेदोन महिने राहिले. तेथील वर्गात बारा-पंधरा जिज्ञासु तरुण व तरुणी होते. सकाळी  व दुपारी वर्ग चालत असत. त्या वर्गांत बायबल, नारद भक्‍तिसूत्रे, उपनिषदे,  भगवद्‌गीता, भक्‍तिमार्ग, अवतार, श्री रामकृष्ण, शारदामाता आदि अनेक विषयांवर  स्वामीजी बोलत असत. एका पावसाळी रात्री कोणीतरी दार ठोठावले. कु. डचरने दार उघडले.  दारात दोन स्त्रिया पूर्ण भिजलेल्या अवस्थेत होत्या. त्या दोघी डेट्रॉईटहून आल्या  होत्या. डचरने दोघींना आत घेतले. एवढे होईपर्यंत स्वामीजी वरच्या खोलीतून खाली आले.  त्यांना पहाताच एक जण म्हणाली, ``पृथ्वीच्या पाठीवर आज येशू िख्र्तास् असता तर  त्याला जे आम्ही म्हटले असते तेच तुम्हाला सांगतो. आम्हाला उपदेश करा. त्यासाठीच  आम्ही येथे आलो आहोत.'' स्वामीजी हसून म्हणाले, ``तुम्हाला मोक्ष देण्याचे सामर्थ्य  असते, तर किती बरे झाले असते!'' मेरी फंकी व ख्रिस्तीन ग्रीनस्टीडेल या दोन  विद्यार्थिनी दुसर्‍या दिवसापासून नियमितपणे वर्गात येऊ लागल्या. वर्गातल्या काही  जणांना स्वामीजींना दीक्षा दिली. यात मेरी व िख्र्चाश्‍नचासुद्धा समावेश होता. या  वर्गाव्यतिरिक्‍त भारतात पत्रे पाठविणे, ग्रंथलेखन व वाचन यातच स्वामीजींचा वेळ जात  असे. क्वचित् कधी त्यांना स्वयंपाक करायची लहर येत असे. भरपूर मसाला घालून त्यांनी  केलेले पदार्थ झणझणीत असत; पण अध्यात्मावर बोलणारा हा भगव्या कपड्यांतला साधु  आपल्यासाठी पाकसिद्धि करतो आहे, हीच गोष्ट शिष्यांसाठी अपूर्व वाटणारी होती.  त्यामुळे त्यांच्या हातचे पदार्थ तिखट असले, तरी हाशहुश करीत सर्व जण त्यावर ताव  मारीत. अशा वेळी स्वामीजी सर्वांबरोबर अगदी खेळमळीने व बरोबरीच्या नात्याने वागत  असत.&lt;br /&gt;&lt;b&gt;(श्री. सच्चिदानंद शेवडे यांचा आगामी ग्रंथ `नरेंद्र ते विवेकानंद'  यामधून साभार) &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="3"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span&gt;विवेकानंद&lt;/span&gt; &lt;span&gt;व्हावेसे&lt;/span&gt; &lt;span&gt;वाटते&lt;/span&gt; &lt;span&gt;का&lt;/span&gt; ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;संकलक : श्री. संजय हरिश्चंद्र देशमुख, पनवेल &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;``दांभिकता, धर्मांधता आणि लबाडी यांच्या मी अगदी विरुद्ध आहे. अनैतिक विचारांना  किंवा दुष्कृत्यांना जराही स्थान देऊ नका. माझ्या शूर पुत्रांनो, पुढेच चला.  लक्ष्मीसह किंवा लक्ष्मीशिवाय, सहकार्‍यांबरोबर किंवा त्यांच्याशिवाय. तुमच्याजवळ  प्रेम आहे ना ? तुमच्याजवळ परमेश्‍वर आहे ना ? मग, तुम्ही सर्वशक्‍तिमान आहात. बढते  रहो ! कार्याची सर्व जबाबदारी तुमच्या शिरावर आहे, असे समजून काम करा. काळ मोठ्या  आशेने तुमच्याकडे बघत आहे. भारताचे भवितव्य तुमच्याच हाती आहे. तुमचं सर्वस्व या  कार्यात ओता. बाष्कळ बडबड आणि सण-समारंभ करण्याचे हे दिवस नाहीत. माझ्या मुलांनो,  आता कामाला लागा.'' ही अपेक्षा आहे स्वामी विवेकानंद यांची. सध्याच्या तरुणांनाही  त्यांचे हे आवाहन आजही स्फूर्ति देणारे, दिशा देणारे आहे. स्वामी विवेकानंद यांनी  अगदी तरुण वयातच हिंदु धर्म व देश यांसाठी केलेले कार्य आजच्या तरुणांना आदर्श असेच  आहे. मात्र आजची परिस्थिति पहाता, हा आदर्श कोणत्या तरुणाला आपल्यापुढे ठेवावासा  वाटतो ?, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची आवश्यकता नाही. आजचा  तरुण पाहिला, तर त्याच्यापुढे आदर्श आहे, तो आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडणारा व  ऐश्‍वर्या रायला छळून दाऊदच्या आशीर्वादाने चित्रपटसृष्टीत सहज काम व नाव मिळवणारा  सलमान खान व असेच अन्य सिनेअभिनेते, सतत जाहिरातीतून झळकणारा सचिन तेंडुलकर व इतर  क्रिकेटपटू, गुंड, राजकारणी यांचा. मध्यंतरी ह्रतिक रोशन याची छायाचित्रे असलेल्या  वह्यांची विक्री धडाक्याने होत असल्याबद्दल अनेक शिक्षणतज्ञांनी चिंता व्यक्‍त केली  होती व काहींनी पालकांना अशा वह्या खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. आजचा पालक  सुजाण व जागरूक असल्याचे शिक्षणतज्ञांचे मत आहे. मात्र त्या वेळी याच `सुजाण'  पालकांनी वरील चिंता करणार्‍या शिक्षणतज्ञांच्या आवाहनाला पाने पुसली. समाजाच्या  याच उदासीनतेमुळे ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा, मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाची  पार्टी कशी द्यायची, भेट काय द्यायची, डिस्को-पबमध्ये कोणाला घेऊन जायचे, असे व अशा  अनेक गोष्टी हीच आजच्या तरुणांची दैनंदिनी असते. याच्या मुळाशी जाण्यासाठी आजच्या  पालकांची मानसिकताही बघायला हवी. जवळजवळ प्रत्येक पालकालाच आपल्या मुलाने डॉक्टर  किंवा इंजिनियर व्हावे, असे वाटते. सध्या झपाट्याने बदलत चाललेल्या युगात आता अनेक  `सुजाण' पालक आपल्या मुलांत रात्रंदिवस सचिन तेंडुलकर, मिलिंद सोमण, तर आपल्या  मुलींमध्ये ऐश्‍वर्या राय बघत असतात. आपल्या घरात सिनेगिते गाणारे गायक, हिंदी  चित्रपटातील अभिनेते, जाहिरातीतून झळकण्यासाठी मॉडेल एवढेच काय मिस इंडिया, मिस  युनिव्हर्स व मिस वर्ल्ड निपजावेत, अशी कामना करणार्‍या माता कमी नाहीत. किती  पालकांना आपल्या पाल्याने संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, गांधीजी  यांचा आदर्श समोर ठेवून तसे व्हावेसे वाटले, तर चालणार आहे ? क्रमिक पाठ्यपुस्तकातच  काय ती या आदर्श पुरुषांची चित्रे आजच्या पिढीला दिसतात. (तीही निधर्मीवादाचे  पुरस्कर्ते काढून टाकण्याच्या मागे लागले आहेत.) छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल आदर  आहे, असे सांगणार्‍या किती जणांना आपल्या मुलाने सध्या चाललेल्या मोगलाईच्या  विरोधात बंड पुकारावयास हवे असे वाटते. किती जणांना आपल्या मुलाने भगतसिंह, नेताजी  सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे अन्यायकारी राजवट संपवण्यासाठी क्रांतीचे रणशिंग  फुंकायला हवे असे वाटते. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्‍न केला, तर आज अशी स्थिति आहे  की, आपल्याच काय पण शेजारच्या घरातही असे कोणी होणे नको. अशा उच्च आदर्शांची ओळख  करून द्यायलाही पालक घाबरतात, इतकी स्वार्थी मनोवृत्ति झालेली आहे. देव, संत यांची  छायाचित्रे, संस्कारानुसार नमस्कार करणे, देवळे व संतांचे मठ यांसारखी आध्यात्मिक  ठिकाणे ही मन:शांतीसाठी व आपले इप्सित साध्य करण्यासाठी त्यांच्यापुढे मान  तुकवणार्‍या भाविकांसाठी असतात, अशीच आजची परिस्थिति आहे. भोगवादाकडे जाणार्‍या  संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या आजच्या समाजाला शाळा व महाविद्यालये यांतून  नीतिमत्तेचा आदर्श पाठ घालून देण्याची क्षमता असणारे हिंदु धर्मानुसार शिक्षण  द्यायला हवे. मात्र असे करण्यास विरोध करणार्‍या व सातत्याने जातीयवादाचा पुरस्कार  करून स्वत:ला निधर्मीवादी म्हणवून घेतांना जात्यंध शिक्षणप्रणाली राबवू  इच्छिणार्‍या निधर्मीवादी राजकारण्यांच्या हेतुचाही आज विचार करायला हवा. स्वामी  विवेकानंद यांची जयंती साजरी करतांना त्यांच्या तसबिरीपुढे, पुतळयापुढे मान  तुकवतांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करायची आपली तयारी आहे, याची  आपल्या मनाशी उजळणी करून आज प्रामाणिकपणे सत्याला सामोरे जायला हवे. नुसताच स्वामी  विवेकानंदांच्या छायाचित्रांना हार घालून काही होणार नाही. त्यांना हवे ते देशासाठी  अर्पण करण्याची तयारी तरुणांनी दाखवायला हवी. ज्यांच्याकडे अशी आदर्श पिढी  घडवण्याची क्षमता आहे, त्यांना पुढे आणायला हवे. विवेकानंदांना हवा होता `क्रांति  घडवण्याच्या प्रखर जिद्दीने पेटलेला, धगधगता अग्निकुंड स्वत:मध्ये प्रज्वलित असणारा  देशभक्‍त तरुण. ज्यांच्या नुसत्या सहवासानेही, बोलण्यानेही त्यांच्या सभोवतालचे  शेकडो जण धगधगते निखारे बनून क्रांतिकुंडात समर्पण करण्यास तयार व्हावेत.' यासाठी  त्यांनी सांगितलेला मार्ग आचारणात आणावयास हवा. तो म्हणजे ``कर्म आणि भक्‍तीतून  स्वत:ला पवित्र बनवा, भारताने आतापर्यंत फार सोसले आहे. सनातन धर्माला फार हाल सहन  करावे लागले आहेत. श्रीरामकृष्णांच्या पायाशी बसल्यानेच भारताची उन्नति साधेल.  त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांचा संपूर्ण देशभर प्रसार करायला हवा. हिंदु  समाजातील प्रत्येक थरापर्यंत तो पोहोचायला हवा.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;परमेश्‍वराची मदत  सर्वात मोठी ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;``ही स्थिति अत्यंत निराशाजनक आहे, त्यात शंकाच नाही; पण  त्याची मला थोडक्यात कल्पना द्या. या मरतमढ्यात तुम्ही प्राण फुंकू शकणार आहात का ?  याची सारी नीति लयाला गेली आहे. याला काही भवितव्यच उरलेले नाही आणि जो याचे भले  करेल त्याची मानगूट धरायलाही हा मागेपुढे पहात नाही. पाय रोवून खंबीरपणे उभे रहा.  सत्याचाच नेहमी विजय होतो. काय होईल हे बघायला आपण असू किंवा नसू; पण आज ना उद्या  हे घडणारच. आपल्या देशाच्या धमन्यांमधून आता उत्साहाचे वारे वाहू द्या. काम करणे  एवढेच आपल्या हाती आणि मुख्य म्हणजे स्वत:शी प्रामाणिक रहा. दृढमूल आणि प्रामाणिक  रहा. मग सारं काही ठीक होईल. अशा प्रकारचे शंभर युवक जरी देशाच्या विविध भागांत मी  पाठवू शकलो, तर कार्यपूर्तीच्या समाधानाने मी सुखाने मरू शकेन. आपण कुणाची मदत  मागणार नाही आणि मिळाली, तर अव्हेरणारही नाही. आपण त्या सर्वश्रेष्ठ शक्‍तीचे गुलाम  आहोत. क्षुद्र लोकांनी आणलेल्या अडथळयांकडे साफ दुर्लक्ष करा. पुढे चला !  युगानुयुगांच्या लढ्यांमधून चारित्र्य घडत असते. हिंमत हरू नका. सत्याचा एक  शब्दसुद्धा कुणी दडपून टाकू शकणार नाही. आज ना उद्या त्याचे दर्शन होईलच. सत्य  अविनाशी आहे, सद्‌गुण अविनाशी आहेत, पावित्र्यही शाश्‍वत आहे. वत्सा, मला एक सच्चा  माणूस द्या. कोणी तुम्हाला मदत करतो कि नाही याची पर्वा करू नका. कुठल्याही मानवी  मदतीपेक्षा परमेश्‍वर मोठा नाही काय ?'' - स्वामी विवेकानंद &lt;/p&gt;  &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="4"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;समर्पित युवक हवेत ! - स्वामी विवेकानंद &lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;संकलक : मंदार मांजरेकर, ठाणे.&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;माणसे हवीत ! सुदृढ, उत्साही,  श्रद्धावान आणि समर्पित माणसे हवीत !&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;माझा युवा पिढीवर फार विश्‍वास आहे. या युवकांमधूनच मला हवी असलेली माणसे  मिळतील. सिंहाच्या हृदयाची ही माणसे सर्व प्रश्‍नांवर उत्तरे शोधून काढतील. मी  ध्येय निश्चित केले आहे आणि त्याला जीवन वाहिले आहे. जर माझ्या आयुष्यात मला यश  मिळाले नाही, तर माझ्याहून श्रेष्ठ कोणीतरी पुढे येईल आणि माझे कार्य यशस्वी करून  दाखवील. मी अंत:करणपूर्वक परिस्थितीशी घेतलेली झुंज, हेच माझे श्रेय आहे. तुमच्यात  सर्व शक्‍ति वास करत आहे. अशी श्रद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात जागी होऊ दे  ! मग तुम्ही सर्व हिंदुस्थान चैतन्याने भारून टाकाल आणि त्यानंतर बंधूंनो, जगातील  सर्व राष्ट्रांमध्ये जाल आणि त्या त्या राष्ट्रांच्या घडणीमध्ये हिंदु तत्त्वांचे  फार मोठे योगदान कराल ! हिंदुस्थानातील आणि अन्यत्र असलेल्या प्रत्येक वंशाचे  चैतन्य आपण जागविले पाहिजे. यासाठी मला युवक हवे आहेत ! जे सुकुमार आहे;  शक्‍तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्‍त आहे, तेच परमेश्‍वराजळ जाते असे  वेदवचन आहे. म्हणून उठा ! स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे. जोपर्यंत  तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले- भागलेले, फिटलेले, गळालेले असे  झालेला नाहीत. उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंतच  निश्चिय करा ! उठा, काम करा ! नुकतेच उमलेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुण्यच  ईश्‍वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच शुभ घडी आहे. म्हणून श्रेष्ठ आदर्श  डोळयासमोर ठेवा आणि त्यासाठी सर्वस्व समर्पण करा. हाच दृढ निश्चय होऊ दे !  सुजनांच्या रक्षणासाठी जो पुन: पुन: अवतार धारण करता झाला, तो भगवान् श्रीकृष्ण  आपल्याला आशीर्वाद देवो. आपली ईप्सिते पूर्ण करो.&lt;br /&gt;&lt;b&gt;उत्तिष्ठत ! जाग्रत !  प्राप्य वरान् निबोधत !&lt;br /&gt;उठा ! जागे व्हा ! आणि आपली ध्येयसिद्धि झाल्याविना  थांबू नका ! &lt;/b&gt;(`हिंदुतेजा, जाग रे!' या पुस्तकात स्वामी विवेकानंद यांनी  युवकांना उद्देशून वरील मार्गदर्शन केले आहे.)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="5"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span&gt;राष्ट्र&lt;/span&gt; &lt;span&gt;धर्माधिष्ठित&lt;/span&gt; &lt;span&gt;जीवनप्रणाली&lt;/span&gt; &lt;span&gt;स्वीकारलेले&lt;/span&gt; &lt;span&gt;पाहिजे&lt;/span&gt; -  &lt;span&gt;स्वामी&lt;/span&gt; &lt;span&gt;विवेकानंद&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: right; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;`तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र  पूर्णपणे हिंदुधर्मधिष्ठीत जीवनप्रणाली स्वीकारलेली असले पाहिजे.' तरुणांनो माझा  भार, माझा विश्‍वास तुमच्यावर आहे. भावनाशील युवकांनो, माझा कार्यभार तुम्ही उचला,  वीर व्हा, श्रद्धासंपन्न व्हा, चारित्र्याचं तेज आणि वीर्य जागृत करून उत्साहानं  कार्यप्रवृत्त व्हा. माझं कार्य माझ्या कल्पनेला मागं टाकून पुढे जावं, मी केवळ एक  निमित्त झालो आहे. तुम्ही ते पूर्ण करा, पण त्यासाठी.... कुठलंही मोठं काम  करण्यासाठी पहिली आणि सर्वात मोठी गरज असते ती बळशाली संघटनेची. आपली अशी एक संघटना  स्थापन व्हावी अशी माझी कल्पना आहे. `हिंदुधर्मतत्त्वांचा प्रसार आणि सेवाकार्य'  हाच तिचा प्रमुख उद्देश असेल. शौर्य आणि धैर्य हीच तुमची संपत्ति आहे; म्हणून  तुम्ही काय केवळ स्वत:साठीच जगावं ? जगाच्या-समाजाच्या कल्याणासाठीही त्याग करायला  तुम्हीच पुढं आलं पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;धर्मच खरा राष्ट्राचा आधार ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;धर्मच  खरा राष्ट्राचा आधार, धर्म बाजूला सारला तर जगायचे कशाच्या जीवावर ? धर्म म्हणजे  समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाज नियंत्रण, धर्म म्हणजे  एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने राहण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास,  समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याचा परवाना. या हिंदुधर्माची धर्मतत्वे  म्हणजे केवळ कोरडे कर्मकांड आणि विधीनिषेधाची खिचडी नको. आम्हाला आमची संस्कृति  आहे, धर्म आहे, आचार-विचारदेखील आहेत. फक्‍त आज जे दिसतयं ते त्याची विकृत बाजू. ही  बाजू बदलण्यासाठी खर्‍याखुर्‍या अभ्यासाची आवश्यकता आहे. नुसताच अभ्यास नाहीत, तर  तसा आचार समाजाला शिकवायला हवा. अर्थात् हे काम सोपे नाही. तर त्याच्यासाठी सर्व  समर्पित अशा तरुणांची बळकट संघटना हवी. &lt;b&gt;- संकलक : कु. अमित अनंत कडत, भाणसोळी,  कर्जत. &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="6"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span&gt;स्वामी&lt;/span&gt; &lt;span&gt;विवेकानंद&lt;/span&gt; &lt;span&gt;यांची&lt;/span&gt; &lt;span&gt;शिकवण&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस  यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर  अध्यात्मप्रसार केला. परदेशातदेखील त्यांच्या प्रवचनांना प्रचंड गर्दी होत असे.  अमेरिकन जनतेला तर त्यांच्या वाणीने वेड लावले होते. एकदा एक गृहस्थ त्यांच्याकडे  आले आणि म्हणाले, ``महाराज, मला वाचवा. माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय  झालेले आहे. कितीही प्रयत्‍न केले तरी वाईट सवयी काही सुटत नाहीत. त्यासाठी मला  काहीतरी उपाय सांगा.'' अशी विनवणी करीत ते गृहस्थ रडू लागले. त्या गृहस्थांशी  काहीही न बोलता विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी  सांगितले. थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ते बागेत फिरायला गेले. वाटेत पहातात  तर काय, एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे व सारखा `अरे, मला सोड, मला सोड',  असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे. झाडाला तर त्यानेच धरून ठेवले होते. हे पाहून ते  गृहस्थ हसू लागले व म्हणाले, ``महाराज, काय वेडा माणूस आहे. स्वत:च झाडाला धरले आहे  आणि वर `मला सोड, मला सोड', असे म्हणत आहे. मला तर तो वेडाच वाटतो.'' विवेकानंद  हसले व म्हणाले, ``तुमची अवस्था पण तशीच आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?  दुर्गुणांना तुम्हीच धरून ठेवले आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तुम्ही ओरड करता.''  हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले. थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालीत  असलेला दिसला. खताला दुर्गंध येत होता. त्या गृहस्थांनी नाकाला रुमाल लावला.  विवेकानंद हसले. थोडे पुढे गेले. अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमललेली होती. त्यांचा  सुगंध सर्वत्र दरवळत होता. ते गृहस्थ श्‍वास भरभरून सुगंध घेऊ लागले. त्यांचे मन  प्रसन्न झाले. विवेकानंद अजूनही स्मित हास्य करीत होते. त्या गृहस्थांना थोडे  आश्चर्यच वाटले. `हा माणूस वेडा तर नाही ना ? मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे  आणि हा तर हसतो आहे. आपली थट्टा तर करीत नाही ना ?' असा विचार त्यांच्या मनात आला.  शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले, ``महाराज, आपण का हसत आहात ? माझे काही चुकले  का ?'' विवेकानंद म्हणाले, ``या वनस्पती, फुलेझाडे मानवाच्या दृष्टीने कितीतरी  अप्रगत, मागासलेली आहेत; पण तीदेखील मिळणार्‍या खताच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात  करतात. सर्वांना तो सुगंध वाटतात अगदी काहीही हातचे राखून न ठेवता! पण एवढ्या  प्रगल्भ बुद्धीचा विकसित मानव मात्र आपल्या दुर्गुणांचे सद्‌गुणात रूपांतर करू शकत  नाही. ही फुले कोणत्याही परिस्थितीत, डोलतांना, हसतांना, अगदी खुडून घेतली तरीही  सुगंध पसरवितात. आपला गुणधर्म सोडत नाहीत; पण माणूस मात्र जराशा झुळकीसरशी दोलायमान  होतो.'' हे ऐकून ते गृहस्थ वरमले. त्यांना आपली चूक कळली. ते समाधानाने तेथून बाहेर  पडले. बालमित्रांनो, आपल्यालाही आपल्यातले दुर्गुण नाहीसे करायचे असतील, तर त्या  माणसाने जसे आपणहूनच झाड सोडणे आवश्यक होते, तसे आपले दुर्गुण आपणच सोडायला हवेत.  भगवंताच्या नामाने आपली वृत्ति आंतरबाह्य बदलते. विवेकानंदांनी दाखवून  दिल्याप्रमाणे आपणही सुगंध पसरविणार्‍या फुलांप्रमाणे आपल्या दुर्गुणांचे  सद्‌गुणांत रूपांतर करू शकतो. स्वामी विवेकानंदांनी स्वत: साधना केली होती व  म्हणूनच ते त्या गृहस्थांचे दु:ख दूर करू शकले. आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळलेल्या  समाजाला दिशा देऊ शकले. आजही कन्याकुमारी येथे असलेले स्वामी विवेकानंदांचे स्मारक  त्यांच्या तेजस्वी व्यक्‍तिमत्त्वाची ग्वाही देते. - डॉ. (सौ.) मीता पाटील,  इचलकरंजी सत्संग.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="7"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;विवेकानंदांचे विचारधन - `हिंदुधर्म' हाच जगातला  सर्वश्रेष्ठ धर्म !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले आणि ११ सप्टेंबरला धर्म परिषदेत उभे  राहिले, काहीही माहिती नाही, समितीचा पत्ता नाही, जाण्याची व्यवस्था नाही, तरीही ते  कसेतरी गेले. परमात्म्याला एखाद्याकडून कार्य करवून घ्यायचे असतांना तो असे  लौकिकातील अडथळे बाजूला टाकतो आणि विचारवंत साधकास आपल्या ध्येयापर्यंत जाऊन  पोहोचवतो. इतिहास हा पुराणामध्ये आहे. त्याच्या मागे वेदांमध्ये आहे. वेद भौतिक  आहेत. ज्ञान सर्वांपरी उपनिषदांत आहे आणि ते उपनिषदे मांडणारे विवेकानंद जगाने  गौरवले आहेत, म्हणून `हिंदुधर्म' जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे सप्टेंबर १८९३  मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथील धर्म परिषदेत मानले. &lt;/p&gt; &lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="8"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span&gt;हिंदूंनो&lt;/span&gt;, &lt;span&gt;धर्म&lt;/span&gt; &lt;span&gt;सोडला&lt;/span&gt;, &lt;span&gt;तर&lt;/span&gt; &lt;span&gt;तीन&lt;/span&gt; &lt;span&gt;पिढ्यांतच&lt;/span&gt; &lt;span&gt;नष्ट&lt;/span&gt; &lt;span&gt;होऊन&lt;/span&gt;&lt;span&gt;जाल&lt;/span&gt;  ! &lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;हिंदूनो, हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडालाच सर्वस्व  मानणार्‍या पाश्चात्य सभ्यतेच्या मागे धावला, तर तीन पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन  जाल. हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूजातीच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या  पायावर या जातीचा सुविशाल प्रसाद उभारला गेला आहे तो पायाच भग्न झाला, असे समजा आणि  याचा परिणाम म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस. - स्वामी विवेकानंद&lt;br /&gt;&lt;b&gt;(`स्वामी  विवेकानंद - राष्ट्राला आवाहन' या ग्रंथातून) &lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="9"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;हिंदूंच्या अशा अतिसहिष्णू वृत्तीमुळे आज आपल्याच देशात  हिंदू अल्पसंख्यांक होत आहेत.&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;`खबरदार ! हिंदु धर्मावर टीका कराल, तर समुद्रात फेकून देईन !' अशी गर्जना  करणार्‍या स्वामी विवेकानंदांनी असा विचार कधीच केला नाही.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="10"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1 style="font-weight: bold;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;धर्मांतराच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांचे  विचार&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;स्वामी विवेकानंद यांनी तर धर्मांतरणावर कठोर टीका करतांना एकदा म्हटले, ``हिंदु  समाजातून एक व्यक्‍ती मुसलमान किंवा ख्रिश्चन बनली, याचा अर्थ असा नाही की, एक  हिंदु कमी झाला, याउलट हिंदु समाजाचा एक शत्रू वाढला.'' &lt;/p&gt; &lt;p&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="11"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span&gt;जन्महिंदूंनो&lt;/span&gt;, &lt;span&gt;हिंदु&lt;/span&gt; &lt;span&gt;धर्माचे&lt;/span&gt; &lt;span&gt;महत्त्व&lt;/span&gt; &lt;span&gt;जाणून&lt;/span&gt; &lt;span&gt;घ्या&lt;/span&gt;  !&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;जेव्हा कोणी मनुष्य आपल्या पूर्वजांविषयी लज्जित होऊ लागतो, तेव्हा समजावे की,  त्याचा शेवट जवळ आला आहे. जरी मी हिंदु जातीचा एक नगण्य घटक आहे, तरी मला आपल्या  जातीचा व पूर्वजांचा अभिमान आहे. ज्या लोकांनी हिंदुधर्म सोडून अन्य धर्म स्वीकारला  आहे, त्यांना पुन्हा हिंदुधर्मात अवश्य आणले पाहिजे. जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष  केले, तर आपली संख्या उत्तरोत्तर घटत जाईल; म्हणून हे आवश्यकच आहे. मी आधुनिक  सुधारकांना सांगू इच्छितो की, त्यांनी इकडे-तिकडे भटकण्याची आवश्यकता नाही. उलट  आपल्या पूर्वजांनी समग्र मानवजातीच्या उन्नतीसाठी ज्या सर्वांगसुंदर रचना दिलेल्या  आहेत, त्यांचा अवलंब करून त्यांचे उद्दिष्ट सतत सृष्टीत परिणत केले पाहिजे. माझे  तुम्हाला आवाहन आहे की, मनुष्य जातीच्या एकत्व आणि ईश्‍वरत्वाच्या वेदान्तिक  आदर्शाच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्यासाठी कार्य करा. मला अशा एका देशाची व्यक्‍ति  होण्याचा अभिमान आहे, ज्याने या पृथ्वीवरील समस्त पीडित आणि शरणागत जाती तसेच  निरनिराळया धर्मांतील बहिष्कृत पंथीयांना आश्रय दिला आहे. तरुणांना एकत्र आणा आणि  संघटित करा ! महान त्यागानेच महान कार्य संभव आहे. माझ्या वीर, श्रेष्ठ, उदात्त  बंधूंनो, आपले खांदे कार्यचक्राला लावून टाका. कार्यचक्राला जोडून घ्या. थांबू नका,  मागे पाहू नका. नावासाठी ना यशासाठी, वैयक्‍तिक अहंकार फेकून द्या आणि कार्य करा !  - स्वामी विवेकानंद (पाथेय कण, जानेवारी २००५)&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="12"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;चैतन्यमय भारताची जगाला आवश्यकता - स्वामी विवेकानंद  &lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;प्रत्येक व्यक्‍तीमध्ये एक प्राणभूत तत्त्व असते. बाह्यत: दिसणारा माणूस हा त्या  प्राणभूत तत्त्वाची अभिव्यक्‍ति असतो. जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेत ते  अमूर्त तत्त्व व्यक्‍त होत असते. तसेच प्रत्येक राष्ट्रालासुद्धा एक प्राणभूत  तत्त्व असते. ज्या वेळी त्या प्राणभूत तत्त्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल, त्या  वेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल. अंतर्बाह्य दु:ख, दारिद्र्य, अत्याचार  यांनी भारत पिडलेला असूनसुद्धा अजूनही तो चैतन्यमय, जिवंत आहे. याचे कारण म्हणजे  भारतातील प्राणभूत तत्त्वाची अद्याप जगाला आवश्यकता आहे! &lt;/p&gt; &lt;p&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="13"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;जहाल, बुद्धिमान आणि धडाडीचे तरुण हवेत ! - स्वामी  विवेकानंद&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;``आपल्याला काही अनुयायी हवेत जहाल, तरुण, बुद्धिमान आणि धडाडीचे. मृत्यूच्या  जबड्यात जायला न कचरणारे आणि सागरसुद्धा पोहून जाण्याची जिगर असलेले, असे शेकडो  तरुण, तरुणी आपल्याला पाहिजेत. मग या समाजालाच काय पण या विश्‍वासालाही आश्चर्यकारक  धक्के आपण देऊ. कर्मशून्य बडबड आणि कोरड्या समारंभांनी काय होणार ? तुमचे चारित्र्य  प्रथम घडवा मग मी तुमच्याबरोबर आहेच. आपल्याला २००० संन्यासी हवेत. स्त्री आणि  पुरुष - गृहस्थ नको, लक्षात ठेवा संन्यासी हवेत आणि आपण चमत्कार करून दाखवू. तुमची  निष्क्रियता सोडून द्या आणि चांगले कंबर कसून उभे रहा. फक्‍त स्वत:च्या विलासी  जीवनाचा विचार करणार्‍याला आणि आळसात दिवस घालविणार्‍याला नरकातसुद्धा जागा नाही.  उठा ! उठा ! भरती सुरू झालेली आहे. पुढे व्हा ! स्त्री आणि पुरुष, इतकेच काय पण  चांडाळही त्याच्या दृष्टीने पवित्रच होय. पुढे जा ! नाव आणि कीर्ति, भक्‍ति आणि  मुक्‍ति यांचा विचार करायला आता वेळच नाही. &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="14"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;आपला सामाजिक दोष&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे, `आपला सामाजिक दोष आपण भव्यदिव्य  असे काही करीत नाही, हा नसून आपल्या आवाक्यातीलही करत नाही, हा आहे !'&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="15"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;`मी एकटा काय करणार ?' मनोवृत्ती&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;`मी एकटा काय करणार ?' अशी काहींची वृत्ती असते. (स्वामी विवेकानंद म्हणतात,  ``कोणी भव्यदिव्य करत नाही म्हणून नाही, तर हिंदु आवाक्यातील कृती करत नाहीत म्हणून  क्रांती होत नाही.'')&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="16"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1 style="font-weight: bold;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;दानाचा अहंकार नको&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;दुसर्‍याला मदत करणे, यात जो हुशारकी समजतो, त्याला स्वामी विवेकानंद सांगतात  की, एखाद्या भिकार्‍याला दोन-पाच पैसे देऊन त्याच्यावर उपकार केल्याबद्दल तुम्हाला  गर्व होत असेल, तर मुळीच देऊ नका; कारण ९ कि.मी. खोल असणार्‍या प्रशांत  महासागराच्याही तळाशी असलेल्या आपल्या भक्‍तांचे संरक्षण व पालनपोषण करण्यास भगवंत  समर्थ आहे. आपण एखाद्या याचकावर उपकार केले, तर आपण उपकार करीत नसून आपणच  त्याच्याकडून उपकृत होत असतो; म्हणजे तोच आपल्यावर उपकार करीत असतो.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="17"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;गुरूंशिवाय ज्ञान नाही ! - स्वामी विवेकानंद&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;अँडॅमला वर्जित फल खाऊन ज्ञान प्राप्‍त झाले. `नोहा'ला जिहोवाच्या कृपेने  समाजविज्ञान प्राप्‍त झाले. भारतात असे मानण्यात आले आहे की, प्रत्येक शास्त्राची  एक अधिष्ठात्री देवता आहे. प्रत्येक शास्त्राचा उगम देवता किंवा सिद्ध पुरुष  यांच्यापासून झालेला आहे. चांभाराच्या विद्येपासून ते आध्यात्मिक ज्ञानापर्यंत  सर्वकाही देवतेच्या किंवा सिद्ध पुरुषाच्या कृपेवरच अवलंबून असते. `गुरूंशिवाय  ज्ञान नाही.' गुरुकृपेने गुरूंच्या साक्षात् मुखातून व गुरु-शिष्यपरंपरेनेच ज्ञान  प्राप्‍त होऊ शकते. ज्ञानप्राप्‍तीसाठी दुसरा मार्ग नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;(हिंदुधर्म आणि  श्रीरामकृष्ण व इतर लेख या पुस्तकातून साभार)&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="18"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;साधना अनिवार्य असणे&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;कोणतीही कृती करायची असल्यास त्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठान असणे आवश्यक आहे. स्वामी  विवेकानंदांनी म्हटले आहे, `झाडाचे पानही ईश्‍वराच्या इच्छेशिवाय हलत नाही.'  त्यामुळे आपण देवाचे भक्‍त झालो, तरच देव आपल्या मदतीला येईल. त्यामुळे सत्याचा  अंगिकार करून व ईश्‍वराला शरण जाऊन कोणतीही कृती केल्यास देव नक्कीच मदत करतो. `मी  माझ्या भक्‍तांचे रक्षण करतो' या श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे आपण सर्वजण भक्‍त  होण्यासाठी प्रयत्‍न करूया.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="19"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;जगन्नियंता&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;स्वामी विवेकानंदांनीही म्हटले आहे, `जर साधी खुर्ची हलवतांनाही आपल्याला जर  शक्‍ती लागते, तर एवढे मोठे विश्‍व चालवतांना शक्‍तीचा पुरवठा करणारा जगन्नियंता  असायलाच हवा.'&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="20"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;ऐहिक प्रगती साधतांना सुखाच्या प्रमाणात दु:ख येते, हे  मनुष्याने लक्षात घेणे गरजेचे !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;स्वामी विवेकानंद सांगतात, `जे मज्जातंतू सुखाच्या संवेदना जिवापर्यंत वाहून  नेतात, तेच मज्जातंतू दु:खाच्याही संवेदना वाहून नेत असतात. जसजशी ऐहिक किंवा  वैज्ञानिक प्रगती झाली व अनेक सुखाची साधने मानवाला उपलब्ध झाली, तसतशी मानवी  मज्जातंतू सुखाच्या संवेदना वाहून नेण्यासाठी जास्त संवेदनाशील होत आहेत; मात्र  जास्त संवेदनाशील झालेल्या मज्जातंतूंद्वारे मानवाला सुखाच्या प्रमाणामध्ये आता  तेवढ्या तीकातेचे दु:खही अनुभवणे अपरिहार्य झाले आहे.' याचा अर्थ मानवाने विज्ञान  किंवा ऐहिक प्रगतीला नाकारावे, असा नसून हे सत्य जाणत असतांना मानवाने जर  आनंदप्राप्‍तीसाठी प्रयत्‍न केला नाही, तर त्याला प्रचंड दु:खही सहन करावे लागेल,  याचे भान असावे एवढेच.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="21"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;स्वामी विवेकानंदांची तथाकथित समाजसुधारकांना चपराक  !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी  केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, ``माझ्यासमोर हिंदु समाज  सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे. रानडे आणि इतर समाजसुधारकहो, या तुमच्या  `समाजसुधारणा' आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की,  आपल्या हिंदुसमाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चात्त्य गुरु अजूनही आकळू शकत  नाही. मग त्या सोडवणे, तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडविणार्‍यांनी  ध्यानी घ्यावे की त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले  पाहिजे.'' (Complete works of Swami Vivekananda Centenary Vol. IV) (संदर्भ :  हिंदु बांधवा । जागा राहा ।। रात्र वैर्‍याची आहे ।।, पृ. २०. प.पू. गुरुदेव डॉ.  काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ).)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="22"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;विद्रोहींना चपराक !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;हिंदुद्वेष्ट्यांना स्वामी विवेकानंद यांनी सुनावले होते, ``हिंदु धर्माची निंदा  कराल, तर समुद्रात फेकीन.'' हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्‍यांवर आता हाच उपाय करावा  लागेल.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="23"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;बुद्धीप्रामाण्यवादांची संकुचित बुद्धी&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;याच बुद्धीप्रामाण्यवाद्यांची निरर्थक दांभिकता आणि युक्‍तीवादाबद्दल स्वामी  विवेकानंदांनी सांगितलेली एक गोष्ट आपण बघूया. एकदा एका ज्योतिषाचा मुलगा त्याला  विचारतो, ``ज्योतिषाच्या आधारे मला चॉकलेट कधी मिळणार, ते सांगा.'' त्यावर  ज्योतिषीबाबा त्याला म्हणतात, ``ज्योतिष तुला चॉकलेट कधी मिळेल, हे सांगू शकत  नाही.'' त्यावर मुलगा लगेचच म्हणतो, ``यावरूनच कळतं की, तुमचं ज्योतिष थोतांड  आहे.'' गोष्टीतील या मुलाप्रमाणेच हल्लीचे बुद्धीप्रामाण्यावादी हिंदु धर्म,  शास्त्र आणि अध्यात्म यांना व्यापक पद्धतीने समजून न घेता आणि त्यांचे महत्त्व न  जाणता स्वत:च्या संकुचित विचारसरणीमधून त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्‍न करत आहेत.  आपल्या खोट्या बुद्धीला पटेल ते आणि तेवढच खरं. बाकी सर्व अंधश्रद्धा, असे ते  म्हणतात.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="24"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;इतर विचारधन&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;`गर्वसे कहो हम हिंदू है!' अशी विवेकानंदांनी दिलेली हाक देण्याचा पुन्हा प्रसंग  ओढवला आहे.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;पृथ्वीप्रलय झाला आणि मूठभर हिंदू जिवंत राहिले, तरी ते रामाच्या आणि सीतेच्या  चरित्रायनाने प्रतिसृष्टी निर्माण करतील, असा विश्‍वास स्वामी विवेकानंदांनी  व्यक्‍त केला आहे.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;फक्‍त स्वत:च्या विलासी जीवनाचा विचार करणार्‍याला आणि आळसात दिवस  घालविणार्‍याला नरकातही जागा नाही !- स्वामी विवेकानंद  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;भारतातील प्राणभूत तत्त्वाची अद्याप जगाला आवश्यकता आहे ! - स्वामी विवेकानंद  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;स्वामी विवेकानंद म्हणतात - ``आयुष्य ही चैनीची वस्तु नसून कर्तव्याचा यज्ञ  आहे.''  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन `या वसुंधरेने असा  क्षत्रिय गेल्या पाच हजार &lt;span lang="mr"&gt;व&lt;/span&gt;र्षांत जन्माला घातलेला नाही', असे  केले आहे.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;स्वामी विवेकानंद ज्यांनी एकट्याने गेल्या दोन शतकांपूर्वी प्रचंड मोठी ख्रिस्ती  आक्रमणांची लाट रोखून धरली. त्यांचा संदेश आहे, ``समाजामध्ये होणारे परिवर्तन हे  मोठ्या चमत्काराने होत नसते, तर सामान्य माणसाने आपल्या कुवतीमध्ये असलेली कृती  केल्यामुळे या समाजामध्ये परिवर्तन होत असते.'' आपण काय करणार आहात, ते ठरवा व  आतापासून त्या दिशेने चालण्याची सुरुवात करा !  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ``मला प्रत्येकाबद्दल अशा प्रकारची एक  श्रद्धा वाटायला हवी'' आणि त्यांनी ते म्हणत असतांना पुढे म्हटले होते; ``पण इस्लाम  किंवा ख्रिस्ती सर्वांबद्दल असे म्हणत नाहीत. त्यांचा बंधुत्वाचा जो विचार आहे, तो  विचार जगासाठी नाही. त्यांचा बंधुत्वाचा विचार हा केवळ त्यांच्या धर्मांतल्या  लोकांकरता आहे. जे माझ्या धर्मात आले, ते माझे बंधू. जे माझ्या धर्मांत आलेले  नाहीत, त्याला ख्रिस्ती लोकांचा शब्द आहे `माय हारवेस्ट'. ते पीक मला काढायचे आहे,  ते पीक मला माझ्या घरात आणायचे आहे. अगदी हा शब्द मिशनर्‍यांकडून वापरला जातो आणि  हे पीक जरी आणता न आले, तरी या पिकाची नासाडी, तरी करता आली पाहिजे.''  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;स्वामी श्री विवेकानंदांना एकदा एका विद्वानाने हिणवले, `तुम्ही स्वत:  ब्रह्मज्ञानी असतांना, तुमच्या प्रवचनांमधून लोकांना सतत वेदांत (निर्गुणाचे ज्ञान)  सांगत असतांना, कालिमाता या सगुण देवतेच्या मूर्तीचे भजन-पूजन करण्यात नित्य धन्यता  मानणारे श्रीरामकृष्ण यांना तुमचे गुरु कसे मानता ?' यावर श्रीस्वामींनी उत्तर  दिले, ``मला मिललेले ब्रह्मज्ञान हे मला माझ्या सद्‌गुरूंच्या चरणसेवेच्या  प्रभावाने मिळालेले असून, तेच ज्ञान व ते देण्याची क्षमता श्री कालिमातेचे भजन-  पूजन करूनच माझ्या सद्‌गुरूंना मिळाली आहे.''&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्वामी श्री  विवेकानंदांचे स्मारक &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="25"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;सनातनच्या ज्ञानप्राप्‍तकर्त्या साधकांकडून प्राप्‍त  ज्ञान&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;`स्वामी विवेकानंद' असे नाव सांगणार्‍या एका अज्ञात शक्‍तीने सनातनचे  ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून दिलेले ज्ञान येथे  देत आहोत.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;b&gt;`गुरु-शिष्य' परंपरा&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भारतीय जीव अज्ञानामुळे स्वत:ला शरीर, मन अथवा  बुद्धी समजत असला, तरी गुरु-शिष्य परंपरेमुळे त्याला आत्मस्वरूपाची ओळख होणे व  सद्‌गुरूंच्या थोर शिकवणीनुसार त्याने मोक्षप्राप्‍ती हे ध्येय गाठणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;माझा  पुढील विचाररूपी संदेश तुम्ही बर्‍याच वेळा माझ्या छायाचित्राखाली अंकीत केलेला  पाहिला असेल. तो संदेश असा आहे -&lt;br /&gt;&lt;b&gt;`उठा, मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत  हा वृथा भ्रम झाडून टाका ! तुम्ही सिंहाची लेकरे आहात, हे सदैव लक्षात असू द्या !  तुम्ही जरा-मरणरहीत, मुक्‍त आणि नित्यानंदस्वरूप आत्मा' आहात.'&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;भावार्थ :&lt;/b&gt; भारतीय बांधवांना मी हे आवाहन व्यष्टी साधनेच्या संदर्भात  केलेले होते. अखिल विश्‍वात केवळ एकच अशी योनी आहे, जिला ईश्‍वराने `सार-असार'  विवेकबुद्धी दिलेली आहे. ही विवेकबुद्धी म्हणजे मानवाला ईश्‍वरी कृपेने प्राप्‍त  झालेले वरदान आहे. ही बुद्धी मनुष्याला मनुष्यजन्माची इतीकर्तव्यता सातत्याने  शिकवित असते. एवढेच नव्हे, तर त्याला त्याच्या जीवनातील अंतिम ध्येयापर्यंत  पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्‍न करवून घेते. त्याला अंतिम ध्येय गाठल्याशिवाय  चैन पडू देत नाही. मला अभिप्रेत असलेला `मेंढरू' या शब्दाचा अर्थ असा आहे.&lt;br /&gt;१.  मेंढरू हा अत्यंत अल्पबुद्धी असलेला चतु:ष्पाद प्राणी आहे.&lt;br /&gt;२. बुद्धीचा भाग कमी  असल्याने मेंढरू विनाकारण कशालाही धडक मारून स्वत:च्या शक्‍तीचा अपव्यय करीत असते.&lt;br /&gt;३. अल्पबुद्धीमुळे एखाद्या मेंढराने चुकून खोल खाईत उडी मारली, तर त्याच्या  मागून येणारी मेंढरे त्या खाईत उड्या मारतात. भारताची थोर, उज्ज्वल संस्कृती आणि  परंपरा यांचा अभ्यास प्रत्येक भारतियाने न केल्यामुळे आज त्याची अवस्थाही  मेंढरांसारखी झाली आहे. त्यामुळे मी भारतीय मनुष्याला `मेंढरू' ही उपमा दिली आहे.  त्याला प्राप्‍त झालेल्या श्रेष्ठ अशा मनुष्यजन्माचे तो सार्थक करीत नसल्याने  त्याला त्याच्या स्वस्वरूपाची (आत्मस्वरूपाची) ओळख पटावी, यासाठी मी हे आवाहन  केलेले आहे. `सिंह व मेंढरू' या रूपकात्मक गोष्टीतून मी `गुरु-शिष्य' परंपरेचे  रहस्य उलगडून दाखवू इच्छितो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;रूपकात्मक गोष्ट :&lt;/b&gt; एक धनगर रोज सकाळी  मेंढ्या घेऊन जंगलात जात असे. एके दिवशी त्याला एक छावा (बाल्यावस्थेतील नर सिंह)  मेलेल्या सिंहीणीजवळ बसलेला दिसला. त्या धनगराला त्या छाव्याची दया येते व तो  त्याला आपल्या घरी घेऊन येतो. छावा दिवसा-मासाने मोठा होत युवराज होतो. त्याचे  पालनपोषण मेंढराप्रमाणे झाल्यामुळे व तो नेहमी मेंढरांच्या सहवासात राहिल्यामुळे तो  स्वत:चे अस्तित्व विसरून गेलेला असतो. एकदा युवराज सिंह अन्य मेंढ्यांसोबत चरत  असल्याचे जंगलातील सिंह पहातो. त्याला आश्चर्य वाटते. तो त्या युवराज सिंहावर झडप  घालून त्याला दूरवर नेतो. यावर घाबरून युवराज सिंह त्या सिंहाकडे दयेची भीक मागतो.  सिंह त्याला अभय देतो व एका तळयावर नेतो. तेथे सिंह त्याला पाण्यात त्याचे  प्रतिबिंब न्याहाळण्यास सांगतो. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्यावर त्याला खूप आनंद  होतो. त्यावर सिंह म्हणतो, `थोड्या वेळापूर्वी तू स्वत:ला मेंढरू समजत होतास. आता  कळले ना, तू मेंढरू नसून सिंह आहेस.' स्वत:ला मेंढरू समजणार्‍या त्या युवराज  सिंहाला स्वत:च्या स्वस्वरूपाची ओळख केवळ त्या जंगलातील सिंहामुळे झाली. तात्पर्य :  मनुष्ययोनीत जन्माला आलेला प्रत्येक भारतीय जीव हा जरी अज्ञानामुळे स्वत:ला मी  म्हणजे शरीर समजत असला, तरी भारतातील गुरु-शिष्य परंपरेमुळे त्याला आत्मस्वरूपाची  ओळख होऊन तो `मी म्हणजे आत्मा' या चिरंतन सत्यापर्यंत पोहोचू शकतो. केवळ एवढ्यावरच  समाधानी न राहाता तो सद्‌गुरूंच्या थोर शिकवणीनुसार `आत्मानो मोक्षार्थं जगद्धिताय  च !' या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करत मोक्षप्राप्‍ती हे ध्येय गाठतो.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="26"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;निद्रिस्त हिंदूंना जागवणारे स्वामी विवेकानंद  !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;div style="padding-right: 10px; padding-left: 10px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;श्री. धनंजय राजहंस&lt;/b&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;आज सनातन धर्मावर धर्मद्रोह्यांचे असंख्य हल्ले होत असूनही त्याविरुद्ध  अवाक्षरही न काढणार्‍या निद्रिस्त हिंदूंना जागे करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या  तेजस्वी विचारांची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे देवद आश्रमातील साधक श्री. धनंजय  राजहंस यांना सूक्ष्मातील स्वामी विवेकानंद यांचे `राष्ट्र आणि धर्म' यांच्या  संबंधातील विचार प्राप्‍त झाले. ते पुढे देत आहोत.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;b&gt;उत्तिष्ठत ! जाग्रत !! प्राप्य वरान्निबोधत !!!&lt;/b&gt;&lt;br /&gt;सर्वप्रथम मी माझा  परिचय करून देतो. मी नरेंद्रनाथ दत्त म्हणून कोलकाता येथे १२.१.१८६३ रोजी जन्माला  आलो. ईश्‍वरी नियोजनानुसार पुढे माझा संपर्क माझे सद्‌गुरु प्रभु श्रीरामकृष्ण  परमहंस यांच्याशी झाला. सद्‌गुरूंचे परमपवित्र सान्निध्य प्राप्‍त झाल्यावर व  गुरुचरणी ज्ञानप्राप्‍तीचे धडे गिरविल्यावर `शिष्य' म्हणून माझे नामकरण `स्वामी  विवेकानंद', असे झाले. सद्‌गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे मी केवळ भारतातच नव्हे, तर  अखिल विश्‍वात सनातन हिंदु धर्माचे तेज प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो. ११.९.१८९३  रोजी अमेरिकेतील शिकागो या शहरात आयोजित केलेल्या `सर्वधर्म परिषदे'त मी सनातन  हिंदु धर्मासंबंधीचे विचार `भारतातील एक धर्मप्रतिनिधी' म्हणून मांडले होते. हे  विचार त्या वेळी अखिल विश्‍वातून आलेल्या सर्व धर्मप्रतिनिधींच्या कौतुकास पात्र  ठरले. भारतात परतल्यावर मी प्रत्येक भारतीय युवकासाठी एक प्रमुख विचार (संदेश)  नेहमी मांडत होतो. तो विचार तुम्हाला बर्‍याच वेळा माझ्या छायाचित्राखाली अंकित  केलेला दिसत असेल. त्यामध्ये मी भारतीय युवकांना एक आवाहन व्यष्टी व समष्टी  साधनेच्या संदर्भात एकत्रितरीत्या केलेले होते. ते म्हणजे, उत्तिष्ठत ! जाग्रत !!  प्राप्य वरान्निबोधत !!! अर्थ : उठा ! जागे व्हा !! वर प्राप्‍त करून आत्मज्ञान  प्राप्‍त करा !!! या आवाहनाचा भावार्थ व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात असा  आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;भावार्थ&lt;br /&gt;व्यष्टी साधनेच्या संदर्भात&lt;br /&gt;अ. उत्तिष्ठत : &lt;/b&gt;हे  भारतातील युवकांनो, उठा ! जागे व्हा ! तुम्ही स्वत:तील आत्म्याची अमर्याद शक्‍ती  अज्ञानामुळे हरवून बसला आहात.&lt;br /&gt;&lt;b&gt;आ. जाग्रत :&lt;/b&gt; अज्ञानामुळे लोप पावलेली  आत्म्याची अमर्याद शक्‍ती वैयक्‍तिक साधनेने जागृत करण्यासाठी प्रयत्‍नांची  पराकाष्ठा करा.&lt;br /&gt;&lt;b&gt;इ. प्राप्य वरान्निबोधत :&lt;/b&gt; आत्मसाक्षात्कार होत नाही,  तोपर्यंत तुमचे प्रयत्‍न थांबवू नका. (या संदर्भातील सुस्पष्ट अशा वेगळया  आवाहनात्मक संदेशाचा विचार मी नंतर मांडणारच आहे.)&lt;br /&gt;&lt;b&gt;समष्टी साधनेच्या  संदर्भात&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;अ. उत्तिष्ठत : &lt;/b&gt;हे भारतीय युवकांनो, उठा ! जागे व्हा ! महान  भारतीय परंपरेचा अभिमान बाळगून सनातन हिंदु धर्माचा अभ्यास करा व तीच परंपरा  आत्मसात करण्याचा प्रयत्‍न करा !&lt;br /&gt;&lt;b&gt;आ. जाग्रत :&lt;/b&gt; सनातन हिंदु धर्माच्या  तेजाची झळाळी, तुमच्या दुर्लक्षामुळे कोमेजून चालली आहे. ही झळाळी परत आणण्यासाठी  जागृत रहा !&lt;br /&gt;&lt;b&gt;इ. प्राप्य वरान्निबोधत :&lt;/b&gt; केवळ एवढ्यावरच थांबू नका,  संपूर्ण विश्‍वात सनातन हिंदु धर्माचे तेज प्रस्थापित केल्याशिवाय शांत बसू नका. मी  त्या वेळी केलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ज्या जिवांनी त्या काळात  विशेष प्रयत्‍न केले, ते पुढील जन्मात हेच ध्येय उराशी बाळगून सेवेला लागले आहेत. -  स्वामी विवेकानंद (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="27"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;भारताची आदर्श संस्कृती व परंपरा&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;भारताची थोर व आदर्श संस्कृती आणि परंपरा भारतियांच्या मन:पटलावर सातत्याने  बिंबावी, यासाठी ईश्‍वरी नियोजनानुसारच भारताच्या राजमुद्रेची निर्मिती झालेली आहे.  भारताच्या चलनी नोटेवर व नाण्यावर ती अंकीत केलेली आहे. या राजमुद्रेचा अभिमान  प्रत्येक भारतियाला असायला हवा. भारताच्या राजमुद्रेचा अभ्यास सहसा कोणी नीटपणे  करतांना आढळत नाही. आजचे नीतीभ्रष्ट व नतद्रष्ट राज्यकर्तेही यासंबंधी शालेय क्रमिक  पाठ्यपुस्तकांतून माहिती देत नाहीत. भ्रष्ट राज्यकर्त्यांना त्यांच्या भ्रष्ट  राज्यव्यवस्थेत त्यामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या राजमुद्रेचा  आशय सर्वसामान्यांना कळावा, यासाठी त्याचा विस्तारीत अर्थ मी येथे देत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भारताची राजमुद्रा&lt;br /&gt;१. राजमुद्रेतील चिन्हे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;अ.&lt;/b&gt; चार  दिशांना तोंड करून उभे असलेले सिंह (यात मध्यभागी समोर तोंड करून असलेल्या  सिंहाच्या मागे आणखी एक सिंह आहे; परंतु चित्र पहातांना तीनच सिंह  दिसतात.)&lt;br /&gt;&lt;b&gt;आ. त्याच्या खाली एक चक्र &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;इ. शेवटी `सत्यमेव जयते ।' हे  घोषवाक्य&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२. राजमुद्रेतील चिन्हांचा अभ्यास &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ. चार  दिशांना तोंड करून उभे असलेल्या सिंहांची वैशिष्ट्ये :&lt;/b&gt; भारताच्या राजमुद्रेसाठी  सिंह या प्राण्याचीच निवड का करण्यात आली, सिंहाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, ते आपण  पाहूया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ १. शूर व पराक्रमी :&lt;/b&gt; सिंह हा प्राणी शूर व पराक्रमी  आहे. &lt;b&gt;अ.&lt;/b&gt; भारत हा सिंहासारख्या शूर व पराक्रमी योद्ध्यांचा देश आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२  अ २. सर्वांवर राज्य करणारा :&lt;/b&gt; सिंहाला त्याच्यातील गुणांमुळे `जंगलाचा राजा' ही  उपाधी प्राप्‍त झालेली आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;अ.&lt;/b&gt; भारत सर्व विश्‍वावर राज्य करण्याची व  अधिकार गाजवण्याची क्षमता बाळगणारा देश आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ३. स्वत:च्या शक्‍तीचा  योग्य ठिकाणी वापर करणारा :&lt;/b&gt; स्वत:ला भूक लागल्याशिवाय सिंह विनाकारण शिकार करून  स्वत:ची शक्‍ती वाया घालवत नाही. भूक नसतांना त्याच्यासमोर सावज उभे असले, तरीही तो  त्याकडे पहात नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;अ.&lt;/b&gt; भारत हा शांतताप्रिय देश असल्याने विनाकारण  कोणत्याही देशावर आक्रमण करून स्वत:ची शक्‍ती वाया घालवत नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ४.  शत्रूला पराभूत करणारा :&lt;/b&gt; सिंहाला भूक लागल्यावर सावज कुठेही व कितीही सुरक्षित  जागी दडून बसले, तरी तो त्याचा वेध घेऊन त्याला आपले भक्ष्य बनवतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;अ.&lt;/b&gt;  वेळ पडल्यास भारत स्वत:वर सतत आक्रमण करणार्‍या देशाला पराभूत करून स्वत:चे रक्षण  करण्याचे सामर्थ्य बाळगतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ५. केवळ आवश्यक गोष्टी करणारा : &lt;/b&gt;सिंह  त्याला प्राप्‍त झालेले भक्ष्य पूर्णत: न खाता त्यातील काही महत्त्वाचा पोषक भागच  खातो, त्याला आपण `सिंहाचा वाटा', असे म्हणतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ५ अ. भारताच्या थोर व  आदर्श परंपरेला बट्टा लावून `सिंहाचा वाटा' गमावणारे राज्यकर्ते :&lt;/b&gt; भारतावर  विनाकारण आक्रमण करून शांतीचा भंग केल्याबद्दल भारत देशाने `अखंड पाकिस्तान'चे  अस्तित्व कायमचे संपवून बांगलादेशची निर्मिती करून त्याला राजमान्यता बहाल केली.  भारतातील सैनिकांनी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून व वेळप्रसंगी प्राणार्पण करून  स्वाभिमानाने `सिंहाचा वाटा' कमावला होता; मात्र आजच्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी  तो शत्रूराष्ट्राला परत करून राष्ट्रद्रोहच केला. त्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांनी  भारतियांच्या शौर्य, धैर्य व पराक्रम या गुणांना तिलांजली दिली. केवळ एवढ्यावरच न  थांबता त्यांनी स्वत:ची राजसत्ता सांभाळण्यासाठी शत्रूराष्ट्राशी एकतर्फी मैत्रीचा  अनुनय करण्याचा अट्टाहास चालवला आहे. त्यामुळे त्यांनी भारताच्या थोर व आदर्श  परंपरेला बट्टा लावून भारत देशाच्या संकटांत वाढ केली आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ६. सतत मागे  पहात पुढील मार्ग आक्रमणारा :&lt;/b&gt; सिंह नेहमी सावध राहून सतत मागे वळून पहातो व  पुढील मार्ग आक्रमितो. त्यालाच आपण `सिंहावलोकन' म्हणतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ६ अ. सिंह करतो  त्याप्रमाणे सिंहावलोकन न करणारे, म्हणजे अखंड सावध न रहाणारे भारतीय राज्यकर्ते :  &lt;/b&gt;भारत देशाची संरक्षणक्षमता शत्रूराष्ट्रापेक्षा कैकपटीने जास्त आहे.  सर्वार्थाने समर्थ अशा भारताने `आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अखंड सावध राहून  आपली संरक्षणविषयक इतिकर्तव्ये करत रहाणे, म्हणजेच `सिंहावलोकन' करून मार्गक्रमण  करणे', हे भारतीय राज्यकर्त्यांकडून होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून हे होत  नसल्याने त्यांना सत्ताच्यूत करून क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज  आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ७. सिंहगर्जना करून स्वत:च्या अस्तित्वाची इतरांना जाणीव करून  देणारा :&lt;/b&gt; सिंहगर्जना करून स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव जंगलातील इतर  प्राण्यांना करून देतो. याला `सिंहगर्जना', असे म्हणतात.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ अ ७ अ.  सिंहगर्जना विसरलेले भ्रष्ट आणि नपुंसक राज्यकर्ते : &lt;/b&gt;सिंहाचा हा गुणही भारतात  आहे; परंतु भारतातील ज्या भ्रष्ट आणि नपुंसक राज्यकर्त्यांना `सिंहावलोकन करणे' हाच  गुण स्वत:त आणता येत नसेल, त्यांच्याकडून `सिंहगर्जना करणे' हा पुरुषार्थ  गाजवण्याची आशा करणेच व्यर्थ ठरेल. अशी ही गुणवैशिष्टये प्राप्‍त असलेला सिंह चार  दिशेला तोंड करून उभ्या स्थितीत भारताच्या राजमुद्रेवर विराजमान आहे. सिंहाच्या  गुणांप्रमाणे भारत देशानेही पुरुषार्थ गाजवावा, यासाठी ते अखंडपणे उभे आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ. `सत्यमेव जयते' हे घोषवाक्य&lt;br /&gt;भावार्थ : &lt;/b&gt;या विश्‍वात जे काही  सत्याच्या कसोटीला उतरते, त्याचा अंतीम विजय हा निश्चितच होतो. भारताची मूळ  संस्कृती आणि वैभव, सध्याची दयनीय व शोचनीय अवस्था आणि आगामी भवितव्य पहाता समस्त  भारतवासियांच्या मनात `आता आपला भारत देश आणि संस्कृती नष्ट होण्यास अगदी अल्प काळ  शिल्लक राहिला आहे. हा देश व ही संस्कृती आता नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही', असे  विचार येऊ शकतात. यावर मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, आपल्या भारत देशाला आज जे  ग्रहण लागले आहे, ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. भारताचे पुनरुत्थान निश्चित होणार  आहे. आपल्या भारताचा प्रवास इ.स. २००६ पासून २०२५ पर्यंत `तमसो मा ज्योतिर्गमय'  म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे झेपावणारा आहे. त्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे  आहेत.&lt;br /&gt;१. या विश्‍वात नित्य व सत्य अशी एकमेवाद्वितीय शक्‍ती, या विश्‍वाचा  निर्माता म्हणजे ईश्‍वरच आहे. बाकी सर्व अनित्य आहे. बाकी सर्व वस्तूंना उत्पत्ती,  स्थिती व लय हे विश्‍वाचे नियम लागू पडतात.&lt;br /&gt;२. सनातन हिंदु धर्म हा  ईश्‍वरनिर्मित धर्म असल्यामुळे तो एकमेवाद्वितीय, शाश्‍वत व चिरंतन टिकून रहाणारा  आहे. ज्याप्रमाणे साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे ईश्‍वरापासून  त्याचा धर्म वेगळा करता येत नाही. त्यामुळे ईश्‍वर म्हणजेच धर्म व धर्म म्हणजेच  ईश्‍वर हे समीकरण सर्वांनी लक्षात घ्यावे.&lt;br /&gt;३. या धर्म-अधर्माच्या लढ्याची  व्याप्‍ती वाढत जाऊन त्याची परिणती तृतीय महासंहारक विश्‍वयुद्धात होईल. या  महायुद्धात महासंहारक शस्त्रास्त्रांचा पाऊसच पडेल व रक्‍ताचे पाट वहातील. या  महाप्रलयंकारी धर्मयुद्धामुळे मृत्यूचे महाप्रचंड तांडव अनुभवण्यास येईल. यातून  प्रचंड जीवित व वित्त यांची हानी होईल. या कालखंडातून ईश्‍वरीकृपेने वाचलेले आणि  भेदरलेले जीव पुढे ईश्‍वरचरणी लीन होऊन मानसिक शांती व समाधान यांच्यासाठी अत्यंत  व्याकुळ झालेले असतील.&lt;br /&gt;४. परात्पर गुरूंनी स्थापन केलेल्या संघटनेइतकी प्रचंड  शक्‍ती विश्‍वातील कुठल्याही सरकारकडे असणार नाही.&lt;br /&gt;५. परात्पर गुरूंच्या  माध्यमातून ईश्‍वराची `आज्ञापक शक्‍ती' कार्यान्वित होऊन संपूर्ण विश्‍वात त्यांची  ज्ञानप्रभा झळकेल.&lt;br /&gt;६. या ज्ञानप्रभेची तेजस्वी झळाळी काळानुरूप वाढत जाऊन शेवटी  संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घातल्याशिवाय शांत व स्थिर बसणार नाही.&lt;br /&gt;७. या  ज्ञानप्रभेच्या तेजामुळे संपूर्ण विश्‍व प्रभावित होऊन परात्पर गुरूंनी  सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करील व त्यानुसार आचरण करण्यास सुरुवात करील.&lt;br /&gt;८. या श्रेष्ठ धर्माचा व तत्त्वज्ञानाचा संपूर्ण विश्‍वाकडून स्वीकार केला  जाईल. हा धर्म, `सनातन हिंदु धर्म'असेल आणि स्वीकृत तत्त्वज्ञान व संस्कृती ही  `भारतीय संस्कृती' असेल.&lt;br /&gt;९. सनातन हिंदु धर्म संपूर्ण विश्‍वात स्थापित होणे  म्हणजेच दुसर्‍या अर्थाने ईश्‍वरी राज्याची स्थापना होणे, असा आहे. असा संस्थापित  झालेला धर्म व ईश्‍वरी राज्य आगामी १००० वर्षांच्या कालावधीसाठी अबाधितपणे कार्यरत  राहील. अशा प्रकारे `सत्यमेव जयते' या वचनाची अनुभूती आगामी काळात धर्माची बाजू  घेऊन लढणार्‍या प्रत्येक धर्मवीराला अनुभवता येईल.&lt;br /&gt;`हे माझ्या प्रिय भारतीय  बांधवांनो, मी आज जे वास्तव तुमच्यापर्यंत उभे केले आहे. त्याचे नीट चिंतन, मनन व  परिशीलन करा. भारताच्या आगामी उज्ज्वल कालखंडात प्रवेश करता येण्यासाठी सुसज्ज  व्हा. यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेला विचाररूपी संदेश कदापीही विसरू  नका.'&lt;br /&gt;&lt;b&gt;``उत्तिष्ठत ! जाग्रत !! प्राप्य वरान्निबोधत !!!'' &lt;/b&gt;- स्वामी  विवेकानंद (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून, ३०.६.२००६, पहाटे ४.३५ ते  १०.१२.२००६, रात्री ८.३०)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="28"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;हिंदु धर्म व संस्कृती यांचा अपप्रचार&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;अमेरिकेत हिंदु धर्म व संस्कृती यांचा अपप्रचार &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदु धर्म  संपवण्याचा हा कट उधळण्यासाठी हिंदू काय करणार ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;अमेरिकेत नुकतेच श्रीमती  अदिती बॅनर्जी यांचे `इन्व्हेडिंग द सेक्रेड : एन एनॅलिसिस ऑफ हिंदुइझम इन अमेरिका'  हे पुस्तक बाजारात आले. श्रीमती बॅनर्जी या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे अँटर्नरी  (सरकारने शहरासाठी नियुक्‍त केलेला प्रमुख वकील) म्हणून कार्यरत आहेत. या पुस्तकात  त्यांनी अमेरिकेत हिंदु धर्म व संस्कृती यांवर कशी चिखलफेक केली जात आहे, याबाबत  त्यांना आलेल्या अनुभवांचे विवेचन केले आहे. यातील एक प्रसंग येथे देत आहोत.  &lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;b&gt;महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून हिंदूंच्या महापुरुषांची बदनामी  !&lt;/b&gt;&lt;br /&gt;अमेरिकेत महाविद्यालयांतील अभ्यासक्रमामध्ये जॅफ्री क्रिपल यांचे  तत्त्वज्ञान शिकवले जाते. `श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांच्याकडे  समलिंगी संबंधातून पाहत असत', असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. क्रिपल यांनी  मांडलेल्या या मुद्याला कोणताही पुरावा अथवा आधार नाही. असे असतांनाही वर्षानुवर्षे  हा विषय मान्यवर प्राध्यापकांकडून शिकवला गेल्यामुळे क्रिपल यांनी मांडलेल्या  मुद्यांना मान्यता प्राप्‍त झाली. &lt;/p&gt; &lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="29"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;श्याम मानव व महामानव यांतील फरक !&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;खरंतर अंधश्रद्धा निर्मूलन हे मानवांचे ध्येय नाहीच आहे. एखाद्या क्षुल्लक यशावर  ते संतुष्ट नाहीत, म्हणून ज्योतिषशास्त्र, अध्यात्म, विशेषत: संत, त्यांचं  सामर्थ्य, प्राचीन योगविद्या आणि तत्त्वज्ञान यांचं मूळच त्यांना उखडून टाकायचं  आहे. म्हणून ते नेहमी संत आणि चमत्कार यांना झोडपतात. रामकृष्णांना अष्टसिद्धी वश  होत्या, असे सांगतात; पण त्यांनी त्यांचा उपयोग केल्याचे ऐकिवात नाही. त्यांनी  केलेला एकमेव महान चमत्कार म्हणजे स्वामी विवेकानंद. आपल्या सिद्धीचे प्रयोग करत जर  हे योगीपुरुष फिरले, तर मग श्याम मानव आणि हे महामानव यांत फरक काय राहिला ? -  श्रीपाद रामचंद्र भांडारकर, कुर्टी, फोंडा. (दै. गोमन्तक, ५ जून १९९०)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt; &lt;div style="background-image: url(images/bg1top_holi.gif);"&gt; &lt;/div&gt;&lt;a name="30"&gt;&lt;/a&gt; &lt;h1&gt; &lt;/h1&gt; &lt;h1&gt;&lt;span style="color: rgb(255, 51, 0);font-size:130%;" &gt;धर्म म्हणजे केवळ शाब्दिक बडबड नव्हे, तर प्रत्यक्ष  आत्मानुभूति घेणे&lt;/span&gt;&lt;/h1&gt; &lt;p&gt;`स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थीदशेत असतांना तत्त्वज्ञान हा विषय घेतला.  त्यात `आत्मानुभूति म्हणजे काय ?' हा प्रश्‍न त्यांना पडला होता. त्यावर त्यांच्या  प्राध्यापकांनी त्यांना सांगितले, `कलकत्ता येथील दक्षिणापुरी येथे हा अनुभव  घेतलेले श्री रामकृष्ण परमहंस आहेत.' विवेकानंदांनी लगेच श्री रामकृष्णांची भेट  घेऊन त्यांची परीक्षाच घेतली. त्यांना दिसून आले, `मी ज्यांच्या शोधात होतो, ते हे  प्रत्यक्ष ईश्‍वरस्वरूप परमहंसच आहेत.' श्री रामकृष्ण परमहंस यांच्यामुळे पुढे  त्यांनाही आत्मानुभूतीचा अनुभव आला. तेव्हा धर्म म्हणजे केवळ शाब्दिक बडबड नव्हे,  तर प्रत्यक्ष आत्मानुभूति घेणे आहे, हे त्यांना कळले. परमहंस म्हणतात, `प्रथम आपले  चारित्र्य चांगले करा आणि त्याद्वारे आत्मानुभूतीचा प्रयत्‍न करा. नंतर तुम्हाला  अनुभूति येईलच.' प्रत्येक शास्त्र हे एकत्वाचा शोध लागताच थांबते; कारण त्याच्या  पलीकडे ते जाऊ शकत नाही. `मी तो आहे', या महावाक्याचा शोध लागला, तेव्हाच धर्माची  महान तत्त्वे, धर्माचे क्षेत्र व धर्माची कार्यपद्धति यांचा आविष्कार झाला. द्रष्टे  निर्माण करण्याचे हे महान कार्य आपल्या समोर आहे; कारण ते इंद्रियांच्या पलीकडे  असलेल्या सत्याचे दर्शन घेऊ शकले. यावर आपण तेव्हाच विश्‍वास ठेवू, जेव्हा आपण  स्वत: तसे करण्यास समर्थ होऊ. याकरिता धर्माचा अनुभव आताच, या जन्मी घ्यावयाचा आहे.  स्वत:चा उद्धार स्वत:च करावयाचा आहे. जेव्हा हे तुम्ही कराल, तेव्हाच तुम्हाला धर्म  प्राप्‍त होईल. धर्माचा साक्षात्कार, त्याची प्रत्यक्षानुभूति हाच एकमेव मार्ग आहे.  आपल्यापैकी प्रत्येकाला तो शोधून घ्यावा लागेल; कारण आत्मसाक्षात्कार हाच धर्म आहे.  याकरिता येणार्‍या अनुभूतीसाठी धर्मग्रंथाचा उपयोग होतो. तो धर्माच्या पद्धतीनेच  शिकावा लागतो. त्यात `मनाला सूक्ष्म अनुभवाच्या अवस्थेपर्यंत कसे पोहोचावे' हे  सांगितले आहे आणि ते जाणून घेऊन त्या अवस्थेपर्यंत पोहोचावे लागेल. माझ्यात जो  आत्मा आहे, तोच सर्वांत आहे. तो सत्- चित्-आनंदमय आहे. `मी लाचार, दुर्बल आहे', ही  भावना दुर्गतीला कारणीभूत होते; म्हणून वरीलप्रमाणे हे सर्व समजून घेऊन `मीही सबळ,  सर्वशक्‍तिमान व ज्ञानसंपन्न आहे', हे ओळखले पाहिजे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष  अनुभूतिच आहे. तो मतवाद नव्हे. `आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे'. हे जाणून तद्रूप होणे,  त्याचा साक्षात्कार करून घेणे, म्हणजेच धर्म होय.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p align="center"&gt; &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=1263642925923728783&amp;amp;postID=6439432760576241285#top"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size:180%;"&gt;&lt;span style="font-weight: bold; color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-6439432760576241285?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/6439432760576241285/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_03.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6439432760576241285'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6439432760576241285'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post_03.html' title='स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-6592766241042289721</id><published>2009-07-02T00:08:00.000-07:00</published><updated>2009-07-02T00:10:21.552-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='hindujanjagruti'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Great varkari&apos;s'/><title type='text'>संतांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांवर कारवाई करू !</title><content type='html'>&lt;h2&gt; &lt;/h2&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 102, 0);"&gt;वारकरीबंधूंनो, मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवू नका आणि  धर्मद्रोही साहित्यावर प्रत्यक्ष बंदी येईपर्यंत पाठपुरावा करा !&lt;/h2&gt;&lt;!--    &lt;p style="font-size= 10px;text-align= right"&gt;       01-07-2009 by &lt;a href="mailto:"&gt;shashi&lt;/a&gt;    &lt;/p&gt;    --&gt; &lt;p style="color: rgb(255, 102, 0);"&gt; &lt;/p&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 102, 0);"&gt;वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीपुढे शासन नमले !&lt;br /&gt;मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन&lt;/h2&gt; &lt;p&gt;पंढरपूर, १ जुलै (वार्ता.) - संतांना जातीच्या राजकारणात अडकवणारे धर्मद्रोही  साहित्य आणि वक्‍तव्ये यांवर बंदी घालण्याची मागणी वारकर्‍यांनी केली होती. ही  मागणी मान्य न झाल्यास पालख्या वाखरीतच थांबवण्याचा इशारा वारकर्‍यांनी दिला होता.  वारकर्‍यांच्या या निर्धारासमोर मुख्यमंत्री अखेर आज नमले. &lt;/p&gt; &lt;p&gt;वारकर्‍यांच्या मागण्यांविषयी योग्य ती शहानिशा करून संबंधितांवर कारवाई  करण्याचा आदेश त्यांनी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अन् सचिव  यांना दिला. याविषयीचे पत्र आज देवाच्या आळंदीचे दिंडीमालक ह.भ.प. बाळासाहेब महाराज  आरफळकर, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांच्यासह  समस्त वारकरी व फडकरी यांना प्राप्‍त झाले. आक्षेपार्ह साहित्य दहा दिवसांत  शासनाकडे जमा करावे, असे माहिती संचालनालयाने वारकर्‍यांना सांगितले. शासनाकडे  केलेल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात वारकर्‍यांनी एका स्वतंत्र समितीची स्थापना  करण्याचे निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विविध  मार्गांनी होणारे विडंबन रोखण्यासाठी शासनाने कायदा करावा, याकरता आणखी एक  कायदेविषयक समिती स्थापन करण्याचे विचाराधीन आहे. या समितीच्या माध्यमातून  विडंबनविरोधी कायदा करण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे व साहित्य जमा करण्यात  येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी  वाखरीमध्ये न थांबता नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करील, असे ज्ञानेश्‍वर  महाराज पालखीच्या समाजारतीनंतर जाहीर करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;वारकर्‍यांच्या  मागण्या &lt;/b&gt;&lt;br /&gt;१. मा.म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर यांच्या  धर्मद्रोही साहित्यावर बंदी घालावी.&lt;br /&gt;२. धर्मद्रोही लेखक करत असलेले धर्मद्रोही  लिखाण अयोग्य आहे, असे न वाटणार्‍या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विश्‍वस्तांना  काढून टाकावे.&lt;br /&gt;३. वारकरी संप्रदाय, देवता, संत, संतसाहित्य व धार्मिक विधी  यांचे विडंबन आणि विटंबना करणार्‍यांविरुद्ध कारवाई होण्यासाठी कायदा करावा. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-6592766241042289721?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/6592766241042289721/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6592766241042289721'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6592766241042289721'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='संतांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांवर कारवाई करू !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1779467952571310837</id><published>2009-06-29T08:58:00.000-07:00</published><updated>2009-06-29T08:59:42.965-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Micheal Jackson'/><title type='text'>विकृतीचा अंत !</title><content type='html'>&lt;p&gt;कोणी कितीही महान असला, तरी सामाजिक बांधिलकीशी त्याने जाणूनबुजून केलेला द्रोह  दुर्लक्षित करून चालत नाही. नुकताच मरण पावलेला पाश्चात्त्य जगतातील विकृत पॉप गायक  मायकेल जॅक्सन याच्या बाबतीही हा नियम तंतोतंत लागू पडतो. पूर्वी केवळ वेशभूषा आणि  केशभूषा यांवरून विकृत वाटणार्‍या जॅक्सनची खरी मनोविकृती जगासमोर आली ती त्याने  लहान मुलांशी केलेल्या गैरवर्तनांच्या प्रकारामुळे ! उंच इमारतीच्या सज्जात  स्वत:च्या मुलाला उलटे धरून झोके देणे, दोन वर्षांत दोन विवाह करणे, असे चाळे करून  त्याने सामाजिक बांधिलकीला सुरुंग लावला !&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;कर्णकर्कश पाश्चात्त्य संगीताच्या तालावर जॅक्सनचे किंचाळणे (म्हणजेच गाणे म्हणणे),  तेही इंग्रजीतून, हे खरोखरंच किती जणांना कितपत कळणारे आहे, हाही एक प्रश्‍नच आहे!  जॅक्सनच्या चाहत्या भारतियांना भारताच्या शास्त्रीय संगीताची कितपत ओळख आहे, हे  पहाणे म्हणजे एक संशोधन असेल ! `गाढवाला गुळाची चव काय' म्हणतात ना...! एकीकडे  भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास आज जगभर होत असतांना दुसरीकडे सतत झिंगणार्‍या  माणसाचे संगीत भारतातीलच लोकांचे आवडते बनणे, हे दुर्दैवी आहे. अर्थात `जेथे पिकते  तेथे विकले जात नाही', ही म्हण भारतात सर्वच क्षेत्रांत लागू पडते. असो !  जॅक्सनसारख्या विकृत माणसांना हल्लीच्या भाषेतील `आयडॉल' बनवणे समाजाला घातक कि  उपयुक्‍त, त्याचे लहान मुले, महाविद्यालयीन तरुण वर्ग यांच्यावर कोणते परिणाम  होतील, आधीच भरकटलेले तरुण चंगळवादाकडे वळतील कि सामाजिक बांधिलकीकडे, आदी अनेक  प्रश्‍नांची उत्तरे भारतात त्याचा उदोउदो करणार्‍यांनी द्यावयास हवीत. अन्यथा उद्या  चुकीचे वागणार्‍यांविषयी `त्यांचे अवगुण कशाला बघता ?', असा प्रश्‍न विचारला जाऊन  अशी माणसे (उदा: क्रूर असा अँडॉल्फ हिटलर हा `हुशार' म्हणून, जगातील सर्वांत मोठे  आक्रमण करूनही कोणाच्याच हाती न लागलेला ओसामा बिन लादेन `बुद्धीवान' म्हणून, तर  उभी हयात भारताविरुद्ध जिहादी युद्धाची मनीषा बाळगणारे परवेझ मुशर्रफ हे `जिगरबाज'  म्हणून) उद्याचे `आयडॉल' बनतील, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. असो. तूर्त तरी  जॅक्सनचा मृत्यू म्हणजे एका विकृतीचा अंत, असे म्हटल्यास गैर नाही. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1779467952571310837?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1779467952571310837/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_4526.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1779467952571310837'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1779467952571310837'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_4526.html' title='विकृतीचा अंत !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-5861157534689964375</id><published>2009-06-29T08:57:00.000-07:00</published><updated>2009-06-29T08:58:45.488-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Mayavati'/><title type='text'>मनमानी मायाराज !</title><content type='html'>&lt;h2&gt; &lt;/h2&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 102, 0);"&gt;विकासकामांकडे दुर्लक्ष करून नेत्यांचे पुतळे उभारण्यात कोट्यवधी रुपयांची  उधळपट्टी करणार्‍या जनताद्रोही मायावती !&lt;/h2&gt;स्वत:च्या हयातीत स्वत:च स्वत:चे मोठमोठाले पुतळे बनवणार्‍या इराकच्या सद्दाम  यांच्यासारख्या नेत्यांच्या सूचीतील भारतीय नाव म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री  मायावती ! यांनी स्वत:चे अन् त्यांचे नेता कांशीराम यांचे ४० मोठाले पुतळे  निर्माण करण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाच्या कोषातील १९४ कोटी रुपयांचा चुराडा केला !  त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीच्या ६० संगमरवरी प्रतिमा आंबेडकर  स्मारकापाशी उभारण्यासाठी ५२ कोटी रुपये पक्षनिधीतून नव्हे, तर जननिधीतून खर्च  करण्यात आले! त्यांचे नेता कांशीराम यांचे स्मारक उभारण्यासाठी ३७० कोटी रुपये  उधळण्यात आले. हा सगळा खर्च `महान नेत्यां'च्या पुतळयांच्या निर्मितीसाठी', अशी तरतूद  उत्तरप्रदेशच्या २००९-१०च्या अर्थसंकल्पात करून करण्यात आला ! या एकूण ६१६ कोटी  रुपये रकमेचा विचार केला, तर त्यातून ५ लाख रुपयांची १२ सहस्र ३२० घरे उभारता आली  असती ! निरक्षरतेत व अनारोग्यात पुढे असलेल्या उत्तरप्रदेशात शाळा व रुग्णालये  उभारता आली असती. त्यातून चौफेर विकास करता आला असता; पण मायावतींच्या दृष्टीने ही  स्मारके म्हणजे सामाजिक सबलीकरणाची प्रतिके आणि लाखोंचे प्रेरणास्रोत&lt;br /&gt;आहेत !  केवढा हा स्वत:चा उदोउदो ! ही स्मारके उभारणे म्हणजे अनेकांना रोजगार निर्माण करणे,  असे मायावतींना वाटते ! माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय काय घडू शकते, याचे हे  उत्तम उदाहरण ! विरोधकांनी याविषयी आवाज उठवल्यावर मायावती म्हणतात, हा निधी  उत्तरप्रदेशच्या विधानसभेने अर्थात जनतेने मंजूर केला आहे. आता ही उत्तरप्रदेशची  विधानसभा म्हणजे दोन तृतीयांश बसपवाले ! मायावती सांगतील, तेच यांचे मत ! `मोहनदास  गांधींचे राजधानीतील स्मारक अर्थात राजघाटासाठी जेवढा पैसा काँग्रेसवाल्यांनी  उधळला, त्यापेक्षा हा कमीच आहे', असेही मायावतींचे उद्‌गार ! म्हणजे तुम्ही पैसा  उधळा, आम्हीही उधळतो, ही मायावतींची मानसिकता ! उंदरांच्या होणार्‍या सुळसुळाटामुळे  उत्तरप्रदेश हे उंदरांचे राज्य म्हणून समजले जाते. मायावती नावाचं मांजर या  राज्याचे प्रमुख ! मग या मांजराच्या गळयात घंटा बांधणार कोण ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;!--    &lt;p style="font-size= 10px;text-align= right"&gt;       28-06-2009 by &lt;a href="mailto:joshi_keerti@yahoo.com"&gt;sanatan4_keertij&lt;/a&gt;    &lt;/p&gt;    --&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-5861157534689964375?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/5861157534689964375/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_29.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5861157534689964375'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5861157534689964375'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_29.html' title='मनमानी मायाराज !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-5078075929023833184</id><published>2009-06-28T04:25:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:25:58.823-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे भयंकर अवमूल्यन करणे</title><content type='html'>``मातृसमान स्त्रीवर या स्वतंत्र भारतात बलात्कार व्हावा ? आई-वडील, बहीण, भाऊ, आजी  अशी सगळी नाती आम्ही अबाधित ठेवली होती. आज तुमच्या या निधर्मी समाजवादी संस्कृतीने  स्त्रीवर्गाचे किती भयंकर अवमूल्यन केले ? लक्षावधी वर्षांपासून आम्ही जपलेली  संस्कृती, भक्‍ती, प्रेम, ते मातृवात्सल्य यांना तुम्ही तिलांजली दिलीत. हर हर !''  - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १३.११.२००८)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-5078075929023833184?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/5078075929023833184/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_8358.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5078075929023833184'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/5078075929023833184'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_8358.html' title='निधर्मी समाजवादी संस्कृतीने स्त्रीवर्गाचे भयंकर अवमूल्यन करणे'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-357675665616206105</id><published>2009-06-28T04:24:00.000-07:00</published><updated>2009-06-28T04:25:10.628-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='kill the congress or congress will kill you'/><title type='text'>`पब भरो' म्हणणार्‍या काँग्रेसच्या महिला (अ)कल्याण अध्यक्षा रेणुका चौधरी !</title><content type='html'>&lt;p&gt;`काँग्रेसच्या महिला कल्याण अध्यक्षा रेणुका चौधरी म्हणतात, ``पब भरो !''  त्यांचा उदोउदो केला जातो; कारण त्या सोनिया गांधी यांच्या शेजारी बसतात.  कर्नाटकातील काँग्रेसच्या सौ. निर्मला व्यंकटेश यांनी एका अहवालात केंद्र शासनाला  कळवले, `पब बंद करा.' तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. रेणुका चौधरी  यांच्यासारख्या महिला कल्याण अध्यक्षा असतील, तर हिंदु महिलांचे अकल्याण होईल !' -  श्री. प्रमोद मुतालिक &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;एका हातात मद्याचा पेला आणि एका हातात मित्राचा हात हातात घेऊन या पबमधून  बाहेर पडलेल्या मुलीला बाहेर पडलेल्या रेणुका चौधरी त्यांची सून करून घ्यायला तयार  होतील का ? &lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-357675665616206105?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/357675665616206105/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3746.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/357675665616206105'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/357675665616206105'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3746.html' title='`पब भरो&apos; म्हणणार्‍या काँग्रेसच्या महिला (अ)कल्याण अध्यक्षा रेणुका चौधरी !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-373678165336764516</id><published>2009-06-28T04:23:00.002-07:00</published><updated>2009-06-28T04:24:30.414-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Shri. Arvind Vitthal Kulkarni'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>स्त्री धर्म व पु.भा. भावे</title><content type='html'>&lt;h2&gt;&lt;span style="color: rgb(255, 102, 0);"&gt;दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता  श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे.&lt;/span&gt;&lt;/h2&gt;स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व  अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या  साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे  यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच  म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. अशा  प्रकारे स्त्रीची महती सांगणार्‍या या थोर साहित्यिकाचे `स्त्री धर्म'विषयीचे विचार  येथे देत आहोत.&lt;br /&gt;&lt;b&gt;स्त्री धर्माचा गांभिर्याने विचार&lt;/b&gt;&lt;br /&gt;स्त्री धर्माचा विचार साहित्यिकांमध्ये  पुरुषोत्तम भास्कर भावे यांनी गांभिर्याने, तळमळीने आणि सामर्थ्याने केला तसा आणखी  काही मोठ्या लेखकांनी केला असता, तर तस्लीमा नसरीन यांना आश्रय मागायला आल्या  असतांना भारतातून हाकलून देण्याचे माजोरीपण सरकारला दाखविता आले नसते. भावे यांच्या  जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. ते साजरे करण्यात स्त्रियांनी विषेशत्वाने पुढाकार  घ्यायला हवा. भाव्यांनी तेवढे त्यांच्यासाठी निश्चितपणे केले आहे. मोहनदास गांधींनी  देशाचे दोन तुकडे होतांना सोयिस्करपणे डोळे मिटून घेतले, तेव्हा अवघे आकाश हिंदु  स्त्रियांच्या आक्रंदनाने ओले झाले होते. ते आर्त स्वर ज्या अगदी मोजक्या लोकांना  ऐकू आले, त्यात भावे होते. सावरकरांना त्या किंकाळया ऐकू आल्या. मुंज्यांना ऐकू  आल्या. हेडगेवारांना त्या किंकाळया ऐकून मरणप्राय यातना झाल्या. भावे तरुण होते.  अशा वेळी शिवाजीचा मावळा जसा वागला असता, तसे भावे यांचे आचरण झाले. ते तडक नौखालीत  पोहोचले. तेथे त्यांनी अपमानीत हिंदु भगिनींची प्रत्यक्ष भेट घेतली. विचारपूस केली.  द्रौपदीच्या मोकळया केसांची जशी कृष्णाला कधीही विस्मृती झाली नाही, तसे जिहादी  प्रवृत्तीने हिंदु स्त्रियांशी जे बीभत्स वर्तन केले, ते महाराष्ट्र कधीही विसरणार  नाही. असे वचन या पुरुषोत्तमाने त्यांना दिले. हे अत्याचार अनुत्तरीत राहू देणे  म्हणजे त्या पापात वाटेकरी होणे होय, हे भावे मानीत होते. म्हणून एकेका हिंदु  स्त्रीने बंगालमध्ये काय भोगले आहे, ते महाराष्ट्राला कळवण्याचे काम या सहृदय  सारस्वताने केले. ``रक्‍त आणि अश्रू'' हा निबंधसंग्रह आणि ``नौका'' हा कथासंग्रह  साक्ष आहेत.&lt;br /&gt;तिसर्‍या पिढीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार अशा शब्दात भावे यांचा गौरव  ना.सी. फडके यांनी केला आहे. आधुनिक मराठी नवकथेच्या चार शिल्पकारांपैकी एक भावे  आहेत. ते भाषाप्रभु आहेत. भावे यांच्या लेखणीतून आपण अवतीर्ण व्हावे, असे शब्दांना  वाटत असावे, इतकी त्यांची झुंबड भावे यांनी लेखणीला हात लावला की होते. अशा या  लेखकाच्या स्त्री विषयक मतांनी मराठी साहित्यात एक तेजस्वी परंपरा निर्माण केली  आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;स्त्रीला शक्‍ती देणारे भावे यांचे लिखाण&lt;br /&gt;&lt;/b&gt;भावे यांचे  व्यक्‍तिमत्त्व एकसंध आहे. ते विघटन सहन करू शकत नाही. म्हणून स्त्रीच्या  मानमर्यादांना ते अतिशय हळूवारपणे आणि साक्षेपाने जपतात. भारताला जे स्वातंत्र्य  मिळाले ते शुचिर्भूत नाही, हे सांगण्याचे धाडस भावे करतात. ते आपले पवित्र आणि  प्रथम कर्तव्य आहे, असे भावे यांना वाटते. शत्रूच्या रक्‍ताचे सिंचन करून  स्वातंत्र्य मिळवण्याची जगरहाटी आहे. या विषयावर सावरकर आणि गांधी अशा दोन गटांत  भारताचे राजकारण स्पष्टपणे विभागले गेले आहे. `शत्रूचे रक्‍त सांडणार नाही', अशी  शपथ गांधींनी हिंदूंना घ्यावयास लावल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्याच्या सोहळयाला  त्यांच्या स्त्रियांच्या करूण आणि केविलवाण्या किंकाळयांचे पार्श्‍वसंगीत लाभले.  स्त्री भयमुक्‍त आणि मानार्ह होत नाही, तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला निर्भेळ  स्वरूप प्राप्‍त होत नाही, असे भावे मानीत होते. स्त्रीला शक्‍ती देणे या विचाराचे  अस्तर भावे यांच्या सर्व ललित आणि वैचारिक लेखनाला आहे, असे वाटते ते त्यामुळेच. &lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;लेखकाने मोठ्या चारित्र्याची माणसे निर्माण करावीत !&lt;br /&gt;&lt;/b&gt;भारतावरील  हिंदूंचे प्रभुत्व कमी किंवा नाहीसे झाले तरी चालेल; परंतु इस्लामला अप्रतिहत  प्रतिष्ठा मिळवून देण्याचा विडा गांधी या व्यक्‍तीने आणि काँग्रेस या पक्षाने  उचलल्यामुळे स्वतंत्र भारतातही मंदिर आणि महिला या दोन मानबिंदूंवर सतत तीक्ष्ण  आघात होणार, हे ओळखून भावे यांनी मोठ्या युद्धाची व्यूहरचना करावी तसे आपले लिखाण  निर्माण केले आहे. माणसाला देवत्वाची भूक असते, ती त्याची सार्वभौम आणि मूलभूत भूक  असते. ती जर जागविली, तर माणूस क्षुद्र वर्तन करणार नाही, अशी ग्वाही भावे देतात.  लेखकाने विकृत वासना चाळवू नयेत, तर मोठ्या चारित्र्याची माणसे उभी करावीत, असा  आग्रह भावे धरतात. समाजात गटारे असतात आणि त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य लेखकाला  आहे; पण गटारी साहित्याचा पंथ बनणार याची काळजी त्याने घेतली पाहिजे. त्यासाठी  समाजात गंगा आहे, ती पवित्र आहे. जीवनदायिनी आहे, हे सांगत रहाणे हे लेखकाचे काम  आहे, असे भावे टाहो फोडून सांगतात. तेव्हा फुटलेले धरण सांधण्यासाठी धौम्य साधूंचा  शिष्य आरूणी आडवा पडला आहे, असा भास होतो.&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;स्त्री जातीकडे जननी स्वरूपात  पहा !&lt;br /&gt;&lt;/b&gt;स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात.  स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे  करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या  निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही  करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून  सांगतात. स्त्री पुरुषाकडे केवळ पती म्हणून पहात नाही, तर मुलगा म्हणूनही पहाते,  स्त्रीला केवळ पलंगप्रेम नको असते, तर तिला पाळण्यातले प्रेमही हवे असते, हे  पुरुषांनी विशेषत: लेखकांनी विसरू नये, असे भावे आवर्जून लक्षात आणून देतात. जगात  ठोकरा खाऊन आपण घरी परततो, तेव्हा आपली अत्यंत आतुरतेने वाट पहाणारे आपल्या आईचे,  पत्‍नीचे डोळे उपस्थित असतात, हे आपले केवढे परमभाग्य आहे, हे भावे ध्यानात आणून  देतात आणि त्याप्रती कृतज्ञ रहा, असे बजावतात.&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;स्त्रीचा मानभंग तिच्या  जिव्हारी लागणे&lt;br /&gt;&lt;/b&gt;`सहदेवा, थोडा अग्नि आण...' हा भावे यांनी ऐन पंचविशीत  लिहिलेला आणि `रक्‍त आणि अश्रू'मध्ये समाविष्ट झालेला अजरामर लेख वाचला की,  स्त्रीचा मानभंग त्यांच्या किती जिव्हारी लागतो, हे कळते. धर्मराजाच्या  बुद्धीमांद्यामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे द्रौपदी पणाला लागली, असे भावे सांगतात  तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन भावे यांना बरेच काही सांगायचे असते. इस्लामला भारतीय  भावविश्‍वात हिंदु धर्माइतकीच प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा गांधींचा आग्रह म्हणजे न  सुटणारे व्यसन आहे आणि त्यांचा इतिहासाचा अनभ्यास म्हणजे त्यांचे बुद्धीमांद्य आहे  आणि त्यामुळे हिंदु स्त्रीचे कुलीनत्व टिकून रहाणे कठीण आहे, असे भविष्य भावे  करतात. `बंगाल, एक करपून गेलेले कुसुम' या त्याच संग्रहातील १९३६ मध्ये लिहिलेल्या  लेखात बलात्कारित हिंदु स्त्रियांच्या नेभळट, नपुंसक प्रतिक्रियांचा धिक्कार करून  परिणामी पुढील दहा वर्षांत हिंदूंना मोजता येणार नाहीत इतके बलात्कार करण्याचा  उन्माद जिहादी लोकांना चढेल, हे नमूद करून ठेवतात.&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;भावे म्हणतात `स्त्री  कधी हीन नसते !'&lt;br /&gt;&lt;/b&gt;राम गणेश गडकरी यांच्या सिंधु, लतिका, शिवांगी अशा सर्व  नायिका भावे यांना अतिशय आवडतात. सिंधूची पतिपरायणता ही अंधश्रद्धा आहे, या  टीकाकारांच्या मतांचा भावे खरपूस समाचार घेतात. गडकरी यांनी हीन पुरुष रंगवले; पण  हीन स्त्री रंगविली नाही; कारण स्त्री हीन नसते, असे भावे सांगतात. त्या दृष्टीने  या भावे जन्मशताब्दी वर्षात त्यांचे समग्र साहित्य सावकाशीने वाचले पाहिजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-373678165336764516?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/373678165336764516/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3377.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/373678165336764516'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/373678165336764516'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3377.html' title='स्त्री धर्म व पु.भा. भावे'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4443988305354567342</id><published>2009-06-28T04:23:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:23:37.329-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>आधुनिकता आणि धर्माचरण यांचा योग्य समन्वय साधा !</title><content type='html'>&lt;p&gt;आधुनिक जीवनपद्धतीमुळे धर्माने सांगितलेल्या गोष्टी बंधने वाटू शकतात. इथे  धर्माचरणामुळे मिळणारे अनन्यसाधारण लाभ लक्षात घ्या ! धर्माचरणाच्या कृती  केल्याशिवाय त्याचे लाभ अनुभवता येणार नाहीत. &lt;/p&gt; &lt;p&gt;बरेचदा परिस्थितीमुळे धर्माचरण करणे अशक्यच असल्याची काही उदाहरणे दिली जातात;  परंतु धर्माचरण करणे शक्य असूनही आपण करत नाही, कारण धर्माचरणाचे महत्त्व आपण  जाणलेले नाही ! धर्माचे महत्त्व एकदा जाणले की आधुनिकतेच्या नावाखाली धर्मातील  गोष्टी `बंधने' नसून त्या अधिक सोयीच्या व अत्यावश्यक कशा आहेत, हे लक्षात येईल. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4443988305354567342?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4443988305354567342/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_5749.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4443988305354567342'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4443988305354567342'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_5749.html' title='आधुनिकता आणि धर्माचरण यांचा योग्य समन्वय साधा !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-3921421481511005327</id><published>2009-06-28T04:21:00.000-07:00</published><updated>2009-06-28T04:22:52.388-07:00</updated><title type='text'>स्त्री : कालची अन् आजची !</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090628/sridharma450.jpg"&gt;&lt;img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer; width: 450px; height: 239px;" src="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090628/sridharma450.jpg" alt="" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;h2&gt; &lt;/h2&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 0, 0);"&gt;महालक्ष्मीकडून तेजस्विता, महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा व महाकालीकडून वीरश्री  घ्या !&lt;/h2&gt;पूर्वीच्या काळी धर्माचरणी स्त्रिया यांमुळे संस्कृती व समाज यांचे रक्षण झाले. आता  स्त्री शिकून अर्थाजन करू लागली, तरी धर्माचरण व संस्कार यांच्या अभावी तिचे  पर्यायाने कुटुंब व समाज यांचे अध:पतन होत आहे. प.पू. परशराम पांडे महाराज यांचा  याविषयीचा मार्गदर्शनपर लेख येथे देत आहोत.&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;b&gt;१. स्त्रीचे धर्मातील स्थान &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;१ अ. अर्धांगिनी, सहचारिणी, धर्मपत्‍नी,  लक्ष्मी अशा विविध नावांमुळे स्त्रीचे कुटुंबातील स्थान लक्षात येणे :&lt;/b&gt;  `भगवंताने सृष्टीची रचना करतांना पुरुष-प्रकृतीचीही रचना केली. त्यानुसार  सृष्टीरचना नियमित चालू रहावी; म्हणून स्त्रीची योजना केली आहे. `वैदिक  धर्मातसुद्धा धर्मकार्यासाठी विवाह करावा', असे सांगितले आहे. १६ संस्कारांपैकी  `विवाह' हा महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह संस्कारामुळेच पुरुष-स्त्रीमधील संबंध हा  आत्मियता आणि एकरूपता यांचा होतो. त्यामुळे तिला अर्धांगिनी, सहचारिणी, धर्मपत्‍नी,  लक्ष्मी अशी नावे मिळाली आहेत. या नावांमुळे तिचे कुटुंबातील स्थान लक्षात  येते.&lt;br /&gt;&lt;b&gt;१ आ. प्रत्येक कार्यात आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवणारी स्त्री !  :&lt;/b&gt; धर्माने तिच्याकडे केवळ भोग्य वस्तू म्हणून पाहिलेले नाही. ती प्रत्येक  कार्यात सहभागी होणारी सखी आहे. धर्मकार्यात धर्मपत्‍नी आहे. प्रजोत्पत्तीसाठी ती  भार्या आहे. ती पतिव्रता आहे. `पती हाच परमेश्‍वर' समजून ती त्याची सेवा करते. हीच  तिची साधना असते. यामुळेच तिच्यात अमोघ पातिव्रत्य तेज निर्माण होते. जेव्हा ती  सणासुदीला सुवर्णालंकारी विभूषित होते, त्या वेळी ती लक्ष्मीस्वरूप असते. '&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;२. मातृत्वाचा महिमा&lt;br /&gt;२ अ. आईला `मातृदेवोभव' म्हणण्याचे कारण :&lt;/b&gt;  भगवंताने स्त्रीमध्ये मूलत:च प्रेम, दया, सद्‌भाव, करुणा, वात्सल्य, सेवा, ममता,  आकर्षकता हे गुण दिले आहेत. त्यामुळे प्रयत्‍न केल्यास तिला भगवद्त्प्राप्‍ती लवकर  होऊ शकते. तिच्या या वृत्तीमुळेच ती मुलाला लहानाचे मोठे करू शकते. त्यामुळेच तिला  `मातृदेवोभव' म्हटले आहे. आई म्हणून तिचा महिमा सर्वांनी गायला आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ आ.  मातृप्रेमाची आवश्यकता :&lt;/b&gt; ती मुलाची प्रथम गुरु आहे. भाषेचे ज्ञान तिच्याद्वारेच  होते; म्हणून भाषेला `मातृभाषा' असे म्हणतात. आपली भारतभूमी ही आपल्याला मातेसमान  आहे; म्हणून तिला आपण `मातृभूमी' म्हणतो. जिजाईसारख्या अनेक मातांनी आपल्या मुलांना  घडवून शिवाजी निर्माण केले आहेत. मातेच्या चांगल्या-वाईट संस्कारांचा परिणाम तिच्या  बाळावर होतो. त्याचा परिणाम समाज अन् राष्ट्र यांवर होतो. म्हणूनच घरोघरी सुसंस्कार  होणे आवश्यक आहेत. ते घरातील मातेद्वारेच होत असतात. `मातृप्रेमामुळे मुले  धष्टपुष्ट अन् आनंदी असतात, तर मातृसुखाविना मुले भिकारीही असतात', असे म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;b&gt;२ इ. संस्कारांची सुरुवात कोठून होते ? :&lt;/b&gt; संत तुकाराम महाराज म्हणतात,  `शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ।' याचा अर्थ संस्कार हे पुरुष बिजापासून सुरू  होतात पुरुषावर जर चांगले संस्कार असतील आणि त्याने चांगली साधना केली असेल, तर  त्याचे वीर्यबीज हे सशक्‍त अन् शुद्ध होते. ते ज्या स्त्रीमध्ये धारण होते,  तिच्यावरही चांगले संस्कार झाल्यास तिचे बीजांड सशक्‍त संस्कारित रहाते. अशा  मीलनातून जी प्रजोत्पत्ती होते, तीसुद्धा संस्कारित आणि सशक्‍त असते. बालक  स्त्रीच्या गर्भाशयात असतांनाही आईच्या संस्कारांचा परिणाम त्यावर होतो. पुढेही  आईचे संस्कार बालकावर होत असतात. यात आईचा वाटा फार महत्त्वाचा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;३.  सात्त्विक, समृद्ध व सुरक्षित समाज&lt;br /&gt;३ अ. एकत्र कुटुंबव्यवस्था : &lt;/b&gt;पूर्वी  एकत्र व मोठी कुटुंबव्यवस्था होती. घरची सर्व कामे स्त्रियांना करावी लागत, उदा.  सडा, सारवण, विहिरीतून पाणी काढणे, धुणी-भांडी करणे, स्वयंपाक इत्यादी. अशा प्रकारे  गृहव्यवस्थापन स्त्रियांकडेच असे. त्यामुळे त्यांची प्रकृती धडधाकट होती. त्यांचे  जीवन हे त्यागमय होते. त्यांचा पोषाख साधा आणि सात्त्विक असे. त्यांच्या  पातिव्रत्यामुळे त्यांच्याकडे वाईट नजरेने कोणी पहाण्याची हिंमतही करत नसे. मोठ्या  कुटुंबात रहात असल्यामुळे प्रत्येक व्यक्‍तीस प्रत्येकाशी मिळून मिसळून रहाण्याची  आणि सहकार्याने करण्याची सवय लागत असे. वंशपरंपरेने चालत आलेला आजीचा बटवा आयुर्वेद  आणि जडीबुटीचे ज्ञान यांनी समृद्ध होता.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ आ. धार्मिक वातावरण :&lt;/b&gt;  व्रते-वैकल्ये करत असल्यामुळे त्यांच्यात सात्त्विकतेमुळे आत्मिक तेज विलसत होते.  सणवार, चातुर्मासात पोथीवाचन, तसेच इतर वेळीसुद्धा धार्मिक विचार, ग्रंथांचे वाचन  होत असल्यामुळे त्यांच्या मनावर चांगले संस्कार होत असत. त्यांचे प्रतिदिनचे  आचारविचार हेसुद्धा धार्मिकतेचे असल्यामुळे देवाचे अधिष्ठान घरी असे.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ इ.  स्त्रीचे समाजातील आदराचे स्थान :&lt;/b&gt; खेड्यातील लोक हे धार्मिक आचार-विचारांमुळे  एकमेकांशी मिळूनमिसळून प्रेमाने रहात. त्यांच्यात सहकार्याची वृत्ती होती.  लिहिण्या-वाचण्यापुरते ज्ञान बहुतेक सर्वांना असे. खर्‍या दृष्टीने समाज त्या वेळी  सुशिक्षित अन् समंजस होता. स्त्रियांना आदराचे स्थान होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;३ ई.  चारित्र्यवान स्त्रिया :&lt;/b&gt; पूर्वीच्या स्त्रिया या आपल्या शीलाला फार जपत.  म्हणूनच मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी राजस्थानी स्त्रियांनी स्वत: अग्नीसमर्पण  (अग्नीदहन, जोहार) केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;४. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण&lt;br /&gt;४ अ.  इंग्रजांच्या वेळची स्थिती :&lt;/b&gt; इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्त्य चालीरीती यांमुळे  हळूहळू धार्मिक शिक्षण अन् आचार-विचार यांचे घराघरांतून महत्त्व अल्प (कमी) होऊ  लागले. स्त्रियांनाही शिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे शहरातील स्त्रिया  शिक्षण घेऊ लागल्या. त्याही नोकरी करू लागल्या. साहजिकच त्यांच्यावर पाश्चात्त्य  संस्कृती अन् आचार-विचार यांचा परिणाम होऊ लागला. घरातही स्त्रियांमुळेच  पाश्चात्त्य संस्कृती येऊ लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;५. स्त्रियांचे अध:पतन&lt;br /&gt;५ अ.  स्वातंत्र्यानंतरची स्थिती :&lt;/b&gt; स्त्रिया घराघरातून नोकरी करावयास बाहेर पडल्या.  शहरीकरणाचा परिणाम सर्वत्र झाला. खेड्यातून शहराकडे लोंढे येऊ लागले. सर्वत्र  पाश्चात्त्य संस्कृती आणि शिक्षण यांचा परिणाम वाढून कारकुनी पेशाकडे लोक वळू  लागले. त्यातच ते धन्यता मानू लागले. साहजिकच त्यामुळे सर्वत्र शारीरिक आणि मानसिक  दुर्बलता दिसू लागली. धार्मिक आचार-विचार उणावल्याने (कमी झाल्याने) आध्यात्मिक बळ  मिळेनासे झाले. जीवनात भौतिक सुखलोलुपता वाढू लागली. बहुतेक स्त्रिया पदवीधर  झाल्या; परंतु त्या मनाने खचलेल्या आणि शारीरिक दुर्बलतेमुळे घरची कामे करण्यास  असमर्थ बनल्या. सुखसोयींच्या साधनांची विपुलता वाढल्यामुळे शारीरिक श्रम अल्प (कमी)  झाले. पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंबपद्धती न रहाता विभक्‍त कुटुंबांची वाढ होऊ लागली.  याचा परिणाम असा झाला की, त्यांना कोणाचाच आधार राहिला नाही. सर्व प्रकारची धार्मिक  आणि पारंपरिक शिकवण उणावली. दुसरीकडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण झाले. त्यामुळे  त्या मनाने हतबल अन् आत्मविश्‍वासरहित झाल्या. याचा परिणाम मुलांवर होऊन तीही अपंग,  दुर्बल, सुखलोलुप, आळशी, धर्मसत्संगांच्या आचार-विचारांचा गंध नसलेली, व्यसनी झाली.&lt;br /&gt;&lt;b&gt;५ आ. चारित्र्यहीन स्त्रिया :&lt;/b&gt; या सर्व प्रकारामुळे आणि सरकारचे धोरणही  पाश्चात्त्य संस्कृतीला पूरक असल्यामुळे (उत्तानदर्शक पोषाख घालणे) जिकडे तिकडे  व्यभिचार आणि बलात्कार वाढले आहेत. समलिंगी विवाहांना उघडउघड प्रोत्साहन मिळत आहे.  शोभा डे या बाईला तर श्रीराम सेनेला शह म्हणून वेश्या आणि बारबाला असलेली सीतासेना  उभारावीशी वाटली. तरुण मुली चंगळवादी अन् अश्लील बनल्या असून त्या उघडपणे  देहप्रदर्शन करतात. त्यांना समाजाकडून विरोध होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;६. हे सर्व कशाचे  द्योतक आहे ? :&lt;/b&gt; हिंदूंमध्ये धर्माभिमान, आचारविचार आणि धर्मशिक्षण उरलेले नाही.  त्यांना हे शिक्षण देऊन स्वाभिमानी, आत्माभिमानी, धर्म आचारविचाराने समृद्ध करणे  आवश्यक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव घराघरातून काढून तेथे आपले धार्मिक  आचार-विचार रुजवणे आवश्यक आहे. आजच्या काँग्रेसच्या शासकीय धोरणांमुळे मुसलमान अन्  ख्रिस्ती उन्मत्त झाले आहेत. एवढेच नव्हे, तर हिंदु मुलींना फसवून मुसलमान  त्यांच्याशी लग्न लावत आहेत, नव्हे त्यांना अरबस्तानात नेऊन विकत आहेत किंवा वेश्या  व्यवसायाला लावत आहेत. `आम्ही इ.स. २०५१ पर्यंत भारतावर राज्य करू म्हणजे येथील  हिंदूंना मुसलमान करू', असे म्हणण्याची त्यांची मजल गेली आहे. आजही स्त्री  स्वतंत्रतेने फिरू शकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;७. महालक्ष्मीकडून तेजस्विता,  महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा अन् महाकालीकडून वीरश्री घ्या ! :&lt;/b&gt; आपले आयुष्य  सुखासमाधानात घालवायचे असेल, तर आपल्याला धर्माचरण करून महालक्ष्मीकडून तेजस्विता,  महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा व महाकालीकडून वीरश्री घ्यावी लागेल. तेव्हाच आपण  सामर्थ्याने, अभिमानाने, आनंदाने जगू शकू. आपले राष्ट्र ताठ मानेने उभे राहील.  त्यामुळेच ईश्‍वरी राज्य येईल. स्त्री ही घर, समाज अन् राष्ट्र यांचे दैवत आहे.  तिचे संरक्षण आणि पोषण करून तिला धर्माचरणी केल्यास पुढे होणारी प्रजा ही तशीच  राहील. ही काळाची गरज आहे. स्त्री ही या सर्वांचा मूळ पाया आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;८.  सद्यस्थितीवर परिणामकारक उपाययोजना करणारी `हिंदु जनजागृती समिती' ! : &lt;/b&gt;&lt;br /&gt;या  दृष्टीने आज सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले हे प.पू. भक्‍तराज  महाराजांच्या प्रेरणेने ईश्‍वरी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने १९९० पासून  प्रयत्‍नरत आहेत. केवळ थोड्या अवधीत त्यांनी धर्मानुसार साधना व आचार-विचार यांसाठी  हिंदु जनजागृती समितीद्वारे कार्य सुरू केले असून ते भारतभर नव्हे, तर जगातही पसरत  आहे. त्याचा चांगला परिणाम होऊन हिंदु जागृत होत आहेत. समितीने स्त्रियांसाठी  `रणरागिणी' संस्था काढून स्त्रियांना धर्मशिक्षण देणे सुरू केले आहे. या कार्यास  संत आणि ईश्‍वराचा पाठिंबा आहे. आज सर्वत्र हिंदु धर्मावर होत असलेले आघात  परतवण्याचा चंग समितीने बांधला आहे. `यात यश येऊन लवकर ईश्‍वरी राज्याची स्थापना  होवो', ही प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !' &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;!--    &lt;p style="font-size= 10px;text-align= right"&gt;       27-06-2009 by &lt;a href="mailto:"&gt;shashi&lt;/a&gt;    &lt;/p&gt;    --&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-3921421481511005327?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/3921421481511005327/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_7520.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/3921421481511005327'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/3921421481511005327'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_7520.html' title='स्त्री : कालची अन् आजची !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-1649795502991307920</id><published>2009-06-28T04:13:00.000-07:00</published><updated>2009-06-28T04:14:34.888-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>पुरुषाच्या आधाराशिवाय रहाणे अशक्य असल्याचे सांगणारी तथाकथित पुरोगामी महिला !</title><content type='html'>&lt;span style="font-weight: bold; color: rgb(255, 0, 0);"&gt;सावधान ! सावधान !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;`मुंबईची एक सिनेमा नटी, नीना गुप्‍ता हिने रिचर्ड्स नावाच्या एका क्रिकेटपटूकडून  अपत्य प्राप्‍त करून घेतले आणि उजळ माथ्याने ती जगासमोर वावरू लागली. तिचा उदो उदो  झाला. वर्ष-सहा महिन्यांतच तिने आपली चूक जाहीर केली. पत्रकार परिषदेत तिने  सांगितले, ``मी भयंकर चूक केली. स्त्रीला जसे मूल हवे, तसाच पुरुषाचाही आधार  अपरिहार्य आहे. स्त्रीवर्गाने यापुढे माझ्यासारखा प्रमाद करू नये.'' &lt;br /&gt;स्त्रीमुक्‍ती आंदोलनवाल्यांची या विधानावर दातखिळी बसली, ती अजून उघडली नाही.' &lt;br /&gt;- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, वर्ष १ ले, अंक २१, पृष्ठ  २)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-1649795502991307920?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/1649795502991307920/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_783.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1649795502991307920'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/1649795502991307920'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_783.html' title='पुरुषाच्या आधाराशिवाय रहाणे अशक्य असल्याचे सांगणारी तथाकथित पुरोगामी महिला !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-3179067239111236564</id><published>2009-06-28T04:12:00.002-07:00</published><updated>2009-06-28T04:13:39.739-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>`स्त्री मुक्‍ती'</title><content type='html'>&lt;h2&gt; &lt;/h2&gt;&lt;h2 style="color: rgb(255, 102, 0);"&gt;स्त्रीधारेला पुरुषधारेत विलीन करून तिला मुक्‍तीची अधिकारिणी बनवणे, हा  विवाहसंस्थेचा एक उद्देश आहे !&lt;/h2&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;b&gt;आधुनिक स्त्रीवादी &lt;/b&gt;&lt;br /&gt;`जहाल व सौम्य स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्‍ती', हे  सर्व अर्थशून्य शब्दांचे बुडबुडे आहेत. ही सगळी साम्यवादी भाषा आहे. हा स्त्रीवादी  प्रकार, म्हणजे स्त्री-जीवन उद्ध्वस्त करणारे सगळे राजकारणच आहे. इथे कुठेही  स्त्रीचा गौरव किंवा सन्मान होत नाही. साम्यवादी व सामाजिक बांधिलकी असणार्‍यांनी  आपली संघटना आणि चळवळ यांना सोयीचे करून इतिहास व साहित्य यांचे बीभत्स विकृतीकरण  केले आहे. या विकृतीकरणालाच `इतिहासाचे पुनर्वाचन' असे मोठे गोड नाव दिले आहे. &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे ध्येय बाळगणारी सध्याच्या काळातील चळवळ !&lt;/b&gt; &lt;br /&gt;`स्त्री ही कुटुंब-व्यवस्थेचा कणा आहे. वेदकालात प्रथम पूजेचा मान `सरस्वती  (नदी), भारती (भरतकुलाची अधिष्ठात्री देवता) व इला (पहिला सम्राट मनू याची कन्या)'  या तिघींना होता. तो गणनायक गणपतीला नव्हता. सध्याच्या काळात जी `स्त्री-मुक्‍तीची'  चळवळ होत आहे, तिचे ध्येय कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे आहे, जोडण्याचे नाही.  `तिच्यावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, ती शक्‍ती आहे, याची जाणीव तिला करून  दिली पाहिजे', हे खरे; पण स्त्री-मुक्‍तीच्या नावाखाली कुटुंब-व्यवस्था मोडणे, ही  चळवळ होता कामा नये. कुटुंब-संस्था मोडली की, गृहसौख्य संपले.' - श्री. श्रीपाद  दत्तात्रय कुलकर्णी (हिंदू कोणास म्हणावे ?)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्त्रीमुक्‍तीवाल्यांनो, हे  लक्षात घ्या ! &lt;/b&gt;&lt;br /&gt;`आमची समस्या स्त्रीमुक्‍ती वा स्त्रीस्वातंत्र्य वा  स्त्रियांचे पुरुषीकरणही नाही. हे जग द्वंद्वात्मक आहे. पारतंत्र्याच्या उदरात  स्वातंत्र्य आहे, तर स्वातंत्र्याच्या पोटात पारतंत्र्य आहे. स्त्रीस्वातंत्र्य,  समान हक्क वगैरेत स्वभावसिद्ध स्त्रीचे पारतंत्र्य आम्हाला दिसू नये का ? तेव्हा  आधुनिक काळाला योग्य अशी जुने काही न सोडता, `स्त्री जीवनाची उभारणी कशी करायची',  हा विचार आम्ही केला पाहिजे. कशाला त्या पाश्चात्त्यांची उसनवारी करता ? कशाला  त्यांची थुंकी झेलता ? आमच्या थोर पूर्वजांनी जे स्त्रीजीवनाचे वळण, जे महत्त्व  प्रतिपादिले आहे, जो आचारधर्म दिला आहे, त्याचे संशोधन करा. त्या भांडवलाचा उपयोग  करा ! आमच्या उज्ज्वल स्त्रीजीवनाने सगळे जग मुग्ध होईल, असे काहीतरी करा ! जरा  विचार तर करा !'&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पुरुषप्रधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या  स्त्रियांचे समाजद्रोही भाष्य &lt;/b&gt;&lt;br /&gt;`स्त्री ही पुरुषाची दासी आहे', असे सांगून  पुरुर्षैंाधान हिंदु व्यवस्थेवर आक्रमण करतांना त्या मूर्ख, बेअकली स्त्रिया  सांगतात, `विवाहसंस्थाच कालबाह्य झाली आहे. स्त्रीला आपले व्यक्‍तीमत्व  फुलवण्याकरिता विवाहाची गरज नाही. ती स्वतंत्र आणि एकटी राहू शकते. मातृत्व हाच  तिचा जन्मसिद्ध हक्क असल्याने तिने तो बजावण्यापुरताच पुरुषाचा आधार घ्यावा.'  विश्‍वाला जाळून टाकणार्‍या कालकुटेपेक्षा भयंकर असे विषारी फुत्कार त्या टाकत  आहेत. स्त्रीमुक्‍ती, प्रगती, सुधारणा व पुरोगामित्व या आवरणाखाली अशी समाजद्रोही  भाष्ये त्या करत आहेत, इतकेच नव्हे, तर काही मस्तवाल व उन्मादी स्त्रियांनी तसा  प्रयोगही केला आहे' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्त्रीने स्वत:च्या ऐहिक  सुखासाठी तथाकथित मुक्‍तीचा विचार करणे, म्हणजे अविचारच असणे &lt;/b&gt;&lt;br /&gt;`आपल्या  राष्ट्राच्या अवनतीच्या दोन मुख्य कारणांमध्ये एक कारण `आपली भारतीय स्त्री आपले  मातृत्व विसरली', हे आहे. आपल्या महाभारत, पुराणादी इतिहासाच्या ग्रंथांवरून आणि  त्या मार्गाचा आदर्श ठेवून वागणार्‍या कलीयुगातील स्त्रियासुद्धा परमपदाला प्राप्‍त  झालेल्या दिसतात. आपल्या इतिहासात चुडाला, महालसा यांसारख्या महापतिव्रतांची फार  मोठी उदाहरणे देता येतील. त्यांनी आपला उद्धार करून घेऊन आपली पातिव्रत्याची भूमिका  किंचितसुद्धा न सोडता आपल्या पतींचा उद्धार केला आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीने  स्त्रीला केव्हाच बद्ध केलेले नाही, फक्‍त मोठमोठे संत आणि छत्रपती शिवाजी  महाराजांसारखे राष्ट्रपुरुष यांची ती जन्मदात्री असल्यामुळे तिची मानसिक उन्नती  होणे अपरिहार्य ठरते आणि ती होण्याला धर्माचरण कारणीभूत होत असते. त्यामुळे तिला  जास्तीतजास्त विधीनिषेधांनी जखडून ठेवले आहे. ही बंधने तिच्या मुक्‍तीसाठी आहेत.  असे असतांना `ती बद्ध नसून नित्य शुद्ध, बुद्ध असा आत्माच आहे', अशी तिला अनुभूती  यावी, हे कारण असतांना विनाकारण आणखी ऐहिक सुखाची आशा दृष्टीपुढे ठेवून तिच्या  तथाकथित मुक्‍तीसाठी प्रयत्‍न करणे, हा अविचारच होय.' - प.पू. काणे महाराज,  नारायणगाव&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;`स्त्री मुक्‍ती' म्हणजे काय ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;div style="padding-right: 5px; float: left; padding-bottom: 5px;"&gt;&lt;a href="images/20090628/KateSwami150.jpg" target="_blank"&gt;&lt;img src="images/20090628/KateSwami150.jpg" border="1" width="150" /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;गुरुदेव&lt;br /&gt;डॉ.  काटेस्वामीजी &lt;/b&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt; &lt;p&gt;&lt;br /&gt;१९७४ साली टोरान्टो येथे आंतरराष्ट्रीय समाज-विज्ञान परिषदेत `स्त्री  मुक्‍ती'ची कल्पना जन्माला आली. पूर्वी इंग्लडमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या  हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा त्यावर प्रभाव होता. कालांतराने हे पाश्चात्त्य  विचारांचे लोण भारतात आले.&lt;br /&gt;स्त्री व पुरुष समान आहेत, त्यामुळे त्यांच्या  कामांचे वर्गीकरण लिंगभेदाने होता कामा नये. साहित्य, कला, उद्योग, राजकारण इत्यादी  क्षेत्रांत आतापर्यंत पुरुषवादी भूमिकेतून विचार करण्यात आला, तो विचार स्त्रीवादी  भूमिकेतून होणे गरजेचे आहे, अशा प्रकारची भूमिका स्त्री मुक्‍ती चळवळीतून पुढे आली.  भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर स्त्रियाही शिकू लागल्या. हिंदु धर्मातील  धर्माचरण ही `अन्यायकारक बंधने' आहेत, असे वाटणे सुरू झाले. आगरकर, कर्वे आदी  सुधारकांनी स्त्रियांना पुढे शिकण्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर विभक्‍त  कुटुंबपद्धती, स्त्रियांचे अर्थार्जन व पुढे स्त्री-पुरुष समानता या अंगाने हा विषय  येत गेला. ताराबाई शिंदे यांचा `स्त्री-पुरुष तुलना' हा लेख इत्यादी साहित्यातून  भारतातील स्त्रीवादी लिखाणाला सुरुवात झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आधुनिक भारतीय स्त्रीवादी  दृष्टीकोन&lt;/b&gt;&lt;br /&gt;पाश्चात्त्य शिक्षणाच्या व साहित्याच्या प्रभावामुळे हिंदु धर्म  प्रतिगामी, जुनाट विचारांचा, संकुचित आहे, हिंदु धर्मात स्त्रियांवर बंधने घातली  आहेत, तिला दासी व भोग्य वस्तू बनवले आहे, स्त्रीला कोणतेही स्वातंत्र्य दिलेले  नाही, अशा प्रकारचे (गैर)समज पसरवण्यात येऊन भारतात स्त्री मुक्‍तीची चळवळ पसरली.  त्यात प्रामुख्याने साम्यवादी व समाजवादी साहित्यिक, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व  बुद्धीवादी प्राध्यापक यांचा मोठा हात होता. प्रत्यक्षात हिंदु धर्माचा कोणताही  अभ्यास न करता, कोणत्याही प्रकारचे धर्माचरण किंवा साधना न करता धर्मात  सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत, असे वारंवार सांगणे व त्यावर टीका करून त्याचे  आचरण न करणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे, बंधनांच्या पलीकडे जाणे अशा संकल्पना  स्त्रीवादी साहित्यातून आणि विचारातून रुजवण्यात आल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;मुक्‍तीऐवजी  अध:पतन !&lt;/b&gt;&lt;br /&gt;क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेणे, लग्न न करता परपुरुषाबरोबर  रहाणे, देहप्रदर्शन करणारे कपडे घालणे इ. गोष्टी करणे म्हणजे खरोखरच स्वतंत्र व  सुखी होणे आहे का ? घरात व घराबाहेर स्त्रियांवर होणारे अन्याय, अपमान, तिला सहन  करावे लागणारे दु:ख व तिला होणारे कौटुंबिक व सामाजिक त्रास, घटस्फोट, स्त्री भू्रण  हत्या, हुंडाबळी यांसारख्या अनेक समस्यांवरची उत्तरे व तिला हवे असणारे सुख तिने  सर्व नैतिक व सामाजिक बंधने जुगारून मनाला हवे तसे वागले म्हणजे मिळणार आहे का,  याचा गांभिर्याने व सखोल विचार केला पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;हिंदु धर्मातच स्त्री  `मुक्‍ती'चा खरा मार्ग सांगितला आहे !&lt;/b&gt;&lt;br /&gt;उलटपक्षी हिंदु धर्माने स्त्रीला  सांगितलेली कर्तव्ये, तिला आचारावयास सांगितलेला धर्म, यांतून तिच्यात येणारे  त्याग, नम्रता इत्यादी गुण आणि अहं व मन यांचा लय इत्यादी गोष्टी तिला कष्टदायक  वाटल्या तरी अंतिमत: तिला स्वत:ला, कुटुंबाला व पर्यायाने राष्ट्राला सुखकारक,  उन्नतीदर्शक व उद्धार करणार्‍या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;मनूने स्त्रीवर बंधने घातली का ?&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्त्रियांचा कैवारी मनु  ! :&lt;/b&gt;&lt;br /&gt;`मनु आणि स्त्री' या विषयावर अ.भा. महिला परिषदेच्या परिसंवादाला तरुण  गुरुदेव उपस्थित होते. `मनूने स्त्रीला पुरुषाची दासी केले आहे.' `स्त्रीची भयंकर  पिळवणूक करणारा मनु.....' वगैरे वगैरे, अशी आधुनिक विदुषींची भाषणे झाली.  अध्यक्षांनी गुरुदेवांना विनंतीनुसार बोलण्याची परवानगी दिली.&lt;br /&gt;गुरुदेव गंभीर  वाणीने म्हणाले, ``मनुसारखा स्त्रीवर परम र्ैंोम करणारा, परम कनवाळू महापुरुष जगात  अन्य कोणीही नाही', असे हक्ल्से, नित्से, ऑपेन्सी व अन्य पाश्चात्त्य चिंतक  सांगतात. मनु आणि अन्य सर्व स्मृतीकार पंचमहापापे सांगतात, त्यातील पाचवे महापाप,  महापातकी संसर्ग म्हणजे चार प्रकारची महापापे करणार्‍याशी संसर्ग ठेवणारा  त्यांच्यासारखाच महापापी होतो. चारही प्रकारची महापातके करणारा असा महापातकी आहे.  त्याची वयात आलेली कन्या आहे. तिचे भवितव्य काय ? तिने आजन्म अविवाहीतच रहायचे का ?  स्मृतीकार सांगतात, ``महापातक्याच्या मुलीशी कुणालाही विवाह करता येईल; मात्र तिने  विवाहाआधी तीन दिवस उपवास केला पाहिजे व पित्याकडून कोणतीही संपत्ती किंवा वस्त्रही  स्वीकारू नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिने ब्राह्मणसभेत जाहीर करावे की, तिचा यापुढे पितृकुलाशी  कोणताही संबंध&lt;br /&gt;रहाणार नाही. (मनु. ३/२६१)&lt;br /&gt;`पतित व्यक्‍तीची कन्या कधीही पतित  मानली जाऊ नये', असे स्मृतीकार नि:संदिग्ध सांगतात; कारण ती परगामिनी, म्हणजे  दुसर्‍या कुळात जाणारी आहे.&lt;br /&gt;स्त्री सद्‌भावना, मनूचा अतीउदार दृष्टीकोन असलेली  आणखी कितीतरी वचने गुरुदेवांनी सांगितली. त्यांना पाच मिनिटे वेळ दिला होता; परंतु  ते पंचवीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलले, हे कुणाच्याही ध्यानी आले नाही.' -  (घनगर्जित, जानेवारी २००७)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्त्रीसंदर्भात मनूची वचने : &lt;/b&gt;&lt;br /&gt;`ज्या  मनूवर आज आसूड उगारला आहे, तो सांगतो,&lt;br /&gt;१. `देवाच्या इच्छेने पतीला भार्या  मिळते. स्वत:च्या इच्छेने नव्हे.&lt;br /&gt;२. तिच्याशी धर्माने वागले, तर देवाच्या  इच्छेनुसार वर्तन घडते.&lt;br /&gt;३. पती पत्‍नीची उपेक्षा करीत असेल, उपजीविका चालवीत  नसेल, तर उपजीविकेकरता तिने व्यवसाय करावा.&lt;br /&gt;४. कुठलेही धर्मकार्य स्त्रीविना होऊ  शकत नाही. स्त्रीही धर्मांगी आहे, स्वामिनी आहे.&lt;br /&gt;५. पुरुषाने कमाई करायची व  पत्‍नीच्या स्वाधीन करायची. खर्चही तिनेच करायचा. (केवढी दूरदृष्टी ?)&lt;br /&gt;६.  पित्यापेक्षाही माता ही सहस्रपट श्रेष्ठ आहे.&lt;br /&gt;७. स्त्रीच्या ठिकाणी, वात्सल्य,  र्ैंोम, भाव-भक्‍ती सहज आहे.&lt;br /&gt;८. आक्रमक, अरेरावी, अहंगंड पुरुषाला भावकोमल,  र्ैंोमळ, वत्सल स्त्रीच वळणावर आणू शकते.&lt;br /&gt;स्त्री-मुक्‍तीचा महिमा धर्माने,  महापुरुषांनी मुक्‍तकंठाने गायिला आहे.'&lt;br /&gt;- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( घनगर्जित,  एप्रिल, २००७) &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;!--    &lt;p style="font-size= 10px;text-align= right"&gt;       27-06-2009 by &lt;a href="mailto:"&gt;shashi&lt;/a&gt;    &lt;/p&gt;    --&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-3179067239111236564?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/3179067239111236564/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9378.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/3179067239111236564'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/3179067239111236564'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9378.html' title='`स्त्री मुक्‍ती&apos;'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-591447711641240781</id><published>2009-06-28T04:12:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:12:41.592-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>स्त्रीने आपले मातृत्वसामर्थ्य गमवू नये</title><content type='html'>आधुनिक विज्ञानही असेच मानते की, जगातल्या औद्योगिक व व्यावसायिक बजबजपुरीत उतरून  स्त्रीने आपले मातृत्वसामर्थ्य गमवू नये. स्त्री पुरुर्षौंामाणे काम करू शकेल.  पैलवानगिरीसुद्धा करू शकेल; परंतु त्यासाठी तिची निर्मिती आहे का ? - (भारतीय  समाजशास्त्र - गो. रा. राजोपाध्ये)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-591447711641240781?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/591447711641240781/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_407.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/591447711641240781'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/591447711641240781'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_407.html' title='स्त्रीने आपले मातृत्वसामर्थ्य गमवू नये'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-2255056581828699662</id><published>2009-06-28T04:10:00.002-07:00</published><updated>2009-06-28T04:11:36.782-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>कुठे पूर्वीच्या श्रद्धावान स्त्रिया, तर कुठे हल्लीच्या मनाने खचलेल्या व अमेरिकन स्त्री-जीवनाची विलक्षण तहान लागलेल्या स्त्रिया !</title><content type='html'>&lt;p&gt;अमेरिकेत समाजशास्त्रज्ञ किन्से याने स्त्रियांची दु:खे समजून घेण्याकरिता पाहणी  करून `ऊप एाम्दह् ेंदर्स्ीह' या अहवालात ९९ टक्के अमेरिकन स्त्रियांचे दु:ख `आपला  नवरा दुसर्‍या बाईच्या नादी आहे', असा त्याने निष्कर्ष काढला. तो समस्या सांगतो; पण  त्याला उपाय सांगता येत नाही. जगातील यच्चयावत न्युक्लीअर शक्‍ती एकवटली, तरी त्या  शक्‍तीने ही समस्या सोडवता यायची नाही. आमची वैदिक संस्कृती ही समस्या सोडवते.  अमेरिकेने भारतीय संस्कृतीचे वळण गिरवले, तर ही समस्याच उरणार नाही.'&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आजचा पुरुष भ्याड आहेच; पण स्त्रीदेखील. तिच्यात साहस नाही. पूर्वीच्या स्त्रीतील  धैर्याचा अंशही नाही. वेणाबाई १६ वर्षांची तरुणी ! रामदास भिक्षेला येतात, तेव्हा  भिक्षा घालतांना ती विचारते, ``तुम्हाला जो परमात्मा प्राप्‍त झाला, तो मला कसा  मिळेल ? मिळेल का ?'' रामदास गंभीरपणे म्हणतात, ``सोड सगळे आणि चल माझ्याबरोबर.''  वेणाबाई तशीच तरण्याबांड फकिराबरोबर निघून जाते. घरात जाऊन सासूबाईंनाही विचारीत  नाही की, मी जाऊ का किंवा `मी जाते', असेही सांगत नाही. तशीच निघून जाते. आजची  स्त्री मनाने खचली आहे. भंगली आहे. वरवर ती स्वस्थ दिसते; पण आतून पोखरली आहे.  स्त्री-दास्य, स्त्री-मुक्‍ती अशा सततच्या प्रचाराने, वातावरणाने ती विलक्षण खचली  आहे, तृप्‍ती गमावून बसली आहे. तिचा तिच्यावरचाच विश्‍वास उडून गेला आहे.  आत्मविश्‍वास नष्ट झाला आहे. पाश्चात्त्य स्त्रीची तिला भुरळ पडली आहे. तिला  अमेरिकन स्त्री-जीवनाची विलक्षण तहान लागली आहे.  विवेकानंदांची शिष्या अमेरिकन  युवती निवेदिता, अरविंदांच्या फ्रेंच शिष्या माताजी, रामतिर्थांची सूर्यानंदा ही  अमेरिकन शिष्या, अशा समर्पित स्त्रियांनी गुरुदेवांचे धर्मकार्य विश्‍वाच्या  टोकाटोकाला पोहोचवले आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामी &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-2255056581828699662?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/2255056581828699662/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9292.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/2255056581828699662'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/2255056581828699662'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9292.html' title='कुठे पूर्वीच्या श्रद्धावान स्त्रिया, तर कुठे हल्लीच्या मनाने खचलेल्या व अमेरिकन स्त्री-जीवनाची विलक्षण तहान लागलेल्या स्त्रिया !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-8358564310616037951</id><published>2009-06-28T04:10:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:10:45.382-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>मुलांमध्ये प्रखर राष्ट्रतेज निर्माण करा !</title><content type='html'>&lt;p&gt;समाजनिर्मितीत स्त्रीचा वाटा अतिशय मोलाचा आहे. स्त्रिच्या हातात असलेले हे  क्रांतीचे शस्त्र वापरून प्रत्येकीनेच आपली भूमिका पार पाडली, तरच समाज सुधारू  शकतो. स्त्रियांनी तेजस्वी व पराक्रमी भावी पिढी निर्माण केली, तर राष्ट्र पुन्हा  वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही. यासाठी स्त्रीने आपले सामर्थ्य लक्षात  घेऊन त्यानुसार पावले उचलायला हवीत. &lt;/p&gt; &lt;p&gt;महिलांनो, मुलांच्या मनात राष्ट्रभक्‍तीचे बीज पेरणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य  समजा ! प्रत्येक कुटुंबातील स्त्रीने आपल्या मुलांमध्ये ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण  करून साधनेचे संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये प्रखर राष्ट्रतेज निर्माण  करण्याची आज गरज आहे. चहुबाजूंनी संकटग्रस्त असलेल्या आपल्या राष्ट्राची स्थिती  पहाता प्रत्येक कुटुंबात तेजस्वी, पराक्रमी, युयुत्सु व राष्ट्रहिताचा विचार करणारी  मुले निर्माण करण्याची गरज आहे ! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-8358564310616037951?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/8358564310616037951/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_886.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/8358564310616037951'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/8358564310616037951'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_886.html' title='मुलांमध्ये प्रखर राष्ट्रतेज निर्माण करा !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-6933166835911713595</id><published>2009-06-28T04:09:00.002-07:00</published><updated>2009-06-28T04:10:18.115-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>युवतींनो, रणरागिणी बना !</title><content type='html'>हिंदूंनो, मुसलमानांचे हिंदु स्त्रियांवरील हल्ले व त्यांना फसवण्याचे षडयंत्र ओळखा  ! उद्या ही वेळ आपल्या प्रत्येकीवर येऊ शकते, हे जाणा. युवतींनो, यासाठी स्वसंरक्षण  प्रशिक्षण घ्या ! पराक्रमी हिंदु स्त्रियांचा आदर्श डोळयासमोर ठेवून क्षात्रतेज  वाढवण्यासाठी प्रयत्‍न करा. राजा व प्रजा या दोघेही धर्मनिष्ठ नसल्यामुळे आज समाज व  राष्ट्र दोन्ही संकटात आहे. युवतींनो, स्वत:मध्ये राष्ट्राभिमान व धर्माभिमान  निर्माण करा आणि आपल्या कुटुंबातही करा. धर्म जगला तर राष्ट्र व समाज जगेल व तरच  आपण जगू हे ध्यानात घ्या !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-6933166835911713595?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/6933166835911713595/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9112.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6933166835911713595'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/6933166835911713595'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9112.html' title='युवतींनो, रणरागिणी बना !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4613828573425320854</id><published>2009-06-28T04:09:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:09:42.209-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>धर्मासाठी समर्पित व्हा !</title><content type='html'>&lt;p&gt;स्त्रियांनी त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणार्‍या व्यवहारचातुर्य व  स्त्रीसुलभता या गुणांना संसारगाड्याच्या मर्यादित क्षेत्रापुरते जखडून न ठेवता या  गुणांना आध्यात्मिक क्षेत्र पादाक्रांत करण्यासाठी मोकळे ठेवले पाहिजे. सुलभा,  गार्गी, भगिनी निवेदिता अशा धर्मयोध्या स्त्रियांप्रमाणे धर्मासाठी समर्पित व्हा !  साड्या, सोफासेट, टी.व्ही, गाडी यांतच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही.  &lt;/p&gt; &lt;p&gt;समाज व धर्म यांचे काही ऋण आहे. कर्तव्य आहे. ते स्त्रीने बजावले पाहिजे. ते  उपेक्षिले, तर सर्वनाश अटळ आहे. स्त्रीने धर्माकरता समर्पित झाले पाहिजे. त्यातच  तिचा, राष्ट्राचा व विश्‍वाचाही उत्कर्ष आहे, कल्याण आहे आणि मुक्‍तीही ! धर्माकरता  बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4613828573425320854?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4613828573425320854/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3741.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4613828573425320854'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4613828573425320854'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_3741.html' title='धर्मासाठी समर्पित व्हा !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4410627477566109993</id><published>2009-06-28T04:06:00.002-07:00</published><updated>2009-06-28T04:09:03.976-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>हिंदुंनो आपल्या मुलीना हा पराकम सांगा !</title><content type='html'>&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090628/Ranaragini_450.jpg"&gt;&lt;img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer; width: 450px; height: 431px;" src="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090628/Ranaragini_450.jpg" alt="" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;अल्लाउद्दीन खिलजीने चितौडवर स्वारी केली. राणी पद्मीनीच्या सौंदर्याची ख्याती  त्याला माहीत होती. त्याने तिला भेटायला येण्याचा आदेश दिला. तिने सांगितले, मी  भेटायला येईन; पण बरोबर हजार दासींना घेऊन येईन. हजार मेणे आणि त्यांना वाहणारे चार  जण जेव्हा खिलजीच्या दारात आले, तेव्हा त्या मेण्यांतून कोणी सुंदर्‍या नव्हे, तर  सैनिक आणि चार वाहून नेणारे यांची शस्त्रे बाहेर पडली आणि त्याच्यावर हल्ला केला !  दुसर्‍यांदा खिलजीने चितौडवर हल्ला केला. तेव्हा ती म्हणाली प्राणपणाने लढा !  जेव्हा गड हातचा जाणार असे दिसू लागले, तेव्हा राणी पद्मिनीने आठ हजार स्त्रियांसह  अग्नीसमर्पण केले !&lt;/p&gt; &lt;p&gt; &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;br /&gt;नाशिक येथे आपल्या जावेवर महजबखानाने केलेले अत्याचार जिजाऊंनी पाहिले. ज्या  राज्यात हिंदु स्त्री सुरक्षित राहू शकेल, असे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी  क्षात्र व धर्म तेज असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवले. स्त्रियांवर भीषण  अत्याचार होत असतांना हिंदु स्त्रियांनी आपल्या कुटुंबाचे संगोपन करून त्या  कुटुंबातील पुरुषांचे मनोधैर्य वाढवून त्यांना शत्रूनाशार्थ उद्युक्‍त केले. सर्व  हिंदु सरदार मुसलमान सुलतानाकडे नांग्या टाकून लाचार झाले असतांना केवळ एक जिजाऊ  पुढे आली. तिने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने शिवबाची शारीरिक व मानसिक जडणघडण केली.  त्याची प्राणांतिक लढा देण्याची तयारी करवून घेतल्यामुळे त्याने स्वत:ला संघर्षमय  जीवनात झोकून दिले. सदैव क्षात्रधर्म जागवणार्‍या या माऊलीने कर्तबगार पुत्र  घडवण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. पुढे हिंदवी स्वराज्यात एकाही मुगल सरदाराची  हिंदु स्त्रीकडे मान वर करून बघण्याची हिंमत झाली नाही !&lt;br /&gt;केवळ स्वत:चे राज्य  टिकवण्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या आणि धर्माच्या अस्मितेसाठी प्राणार्पणाने लढून  केवळ २३ व्या वर्षी कुडीत प्राण असतांना स्वत:ला अग्नीसमर्पण करणारी झाशीची राणी !  झाशीच्या राणीने मरतांना सांगितलं, ``हा भारतीय स्त्रीचा देह आहे. याची विटंबना होऊ  देऊ नका. या देहाला कुणाचाही स्पर्श होऊ देऊ नका !'' आणि तिने चीतेत उडी घेतली.  तोफांची सलामी नाही. भा.रा. तांबे म्हणतात `रे हिंद बांधवा, थांब या स्थळी । अश्रू  दोन ढाळी, ही पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशीवाली ।।' (संदर्भ : सोलापूर येथील  हिंदु जनजागृती समितीच्या `रणरागिणी' या महिला शाखेच्या उद्घाटन सोहळयातील  वक्‍त्यांचे मार्गदर्शन)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;स्वातंत्र्यसेनानी स्त्रियांचे सशस्त्र लढ्यातील बलिदान विसरू नका !  &lt;/b&gt;&lt;br /&gt;१९२० ते १९३० या दशकात शेकडो मुलींनी स्वातंत्र्याच्या सशस्त्र चळवळीत  स्वत:ला झोकून दिले. न्यायाधीश मि. स्टिव्हनसन स्त्रियांची छळवणूक करण्यात पटाईत  होता. शांती बोस आणि सुनीती चौधरी शांतपणे त्याच्या कचेरीत गेल्या आणि त्यांनी  स्वबळावर या टिप्परच्या जिल्हा न्यायाधिशावर गोळया झाडल्या. बीना दासने १९२२ साली  बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सनवर गोळया झाडण्याचा प्रयत्‍न केला. तिला नऊ वर्षे  सक्‍तमजुरीची शिक्षा झाली. १९३२ मध्ये चितगाँग सशस्त्र लुटीच्या खटल्यात  क्रांतीकारांना शिक्षा झाली. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रीतीलता वाडेदार व तिच्या  सहकार्‍यांनी क्लबवर बाँब टाकून गोळीबार करून आक्रमण केले. तिचे साथीदार पळून जाऊ  शकले. मात्र पुरुषी पोषाख केलेली प्रीतीलता क्लबबाहेर मृत स्थितीत सापडली. तिने  सायनाईड खाल्ले होते. यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र लढ्यातील स्त्रियांचा  सहभाग वाढतच गेला. अंबिका चक्रवर्ती व कल्पना दत्त यांना आजन्म कारवासाची शिक्षा  झाली. कौंटुंबिक सुखाला तिलांजली देऊन स्वेच्छेने असिधाराकात स्वीकारलेल्या अशा या  क्रांतीकारक स्त्रियांचे बलिदान भारतीय मुलींना नेहमीच प्रेरणादायी ठरेल ! -  (संदर्भ : क्षितीजावरील शलाका, लेखिका : शारदा साठे)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;अत्याचार सोसूनही नैतिकता शाबूत राखणार्‍या काश्मिरी हिंदु महिला म्हणजे  भारताच्या आदर्श इतिहासातील सोनेरी पान !&lt;/b&gt;&lt;br /&gt;`काश्मिरी हिंदूंवर इस्लामी  भयोत्पादाची अनेक संकटे कोसळली. निर्वासितांच्या छावण्यांतील जीवनाने तर सर्वांची  परवड केली, तरी आमच्या हिंदु स्त्रियांनी, विशेषत: तरुण मुलींनी आपली नैतिकता शाबूत  राखली. कोणाला त्याबद्दल बोलायलासुद्धा काही वाव ठेवला नाही.' - डॉ. (सौ.) शक्‍ती  भान खन्ना, उपाध्यक्षा, पनून कश्मीर. (दैनिक सनातन प्रभात, १४.१०.२००७)&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;hr /&gt;  &lt;p&gt;&lt;br /&gt;`२०० रुपये घ्या आणि हिंदु मुलींना बाटवा' असा आदेश मुसलमानांकडून काढण्यात  आला आहे. संभाजीनगरमध्ये नुकताच एका शिक्षिकेजवळ कबुलीजबाब देतांना एका मुसलमान  विद्यार्थ्यांने हे उघड केले. हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवण्यासाठी  त्यांनी `लव्ह जिहाद' पुकारले आहे. हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांचे  धर्मांतर करण्यासाठी मुसलमानांनी मोठी चळवळ उभारली आहे आणि त्याला शेकडो हिंदु मुली  बळी पडत आहेत. त्यासाठी त्यांना लाखांहून अधिक किमतीची गाडी, हवे तेव्हा इंधन व  पैसे दिले जातात. ३०० हून अधिक मुली अशा धर्मांतरीत झाल्या आहेत.&lt;br /&gt;मुसलमान  चित्रपट अभिनेत्यांचे अंधानुकरण केले जात आहे. कोल्हापूर येथे हनिफ नावाच्या मुलाने  बहिणीच्या हिंदु मैत्रिणीशी संधान साधून तिच्या नावाने `क्रेडीट कार्ड' काढून अनेक  व्यापार्‍यांना गंडा घातला. आता तो व ती हिंदु मुलगी तुरुंगात आहेत. विदर्भात  कपड्यांच्या दुकानात कपडे बदलण्याच्या खोलीत छुपे छायाचित्रक बसवून हिंदु मुलींची  अब्रू विकली जात आहे. जळगावमध्ये १३ मुसलमान मुलांना हिंदु मुलींना फसवल्याबद्दल  अटक करण्यात आली आहे. नांदेडमध्ये हिंदूंनी `बहना भाग मत जाना' असे आंदोलन सुरू  केले आहे. हिंदु मुलींना फसवून लग्न झाल्यावर त्यांना मोलकरीण म्हणून घरात ठेवले  जात आहे. अशा अत्याचारग्रस्त महिला आता बाहेर पडून पत्रकार परिषदा घेत आहेत. हे  केवळ भारतातच सुरू आहे, असे नव्हे, तर अशा प्रकारचा आदेश लंडनमध्येही काढल्याने  तेथील पोलिसांनी पालकांना सतर्क केले आहे व `हिंदु मुलींनो, सापळयात अडकू नका' असे  आवाहन केले आहे ! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4410627477566109993?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4410627477566109993/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9220.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4410627477566109993'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4410627477566109993'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_9220.html' title='हिंदुंनो आपल्या मुलीना हा पराकम सांगा !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4763423273392919941</id><published>2009-06-28T04:06:00.001-07:00</published><updated>2009-06-28T04:06:43.392-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>घटस्फोट !</title><content type='html'>&lt;p&gt;चार महिन्यातून सासरी गेलेल्या मुली क्षुल्लक कारणावरून घरी परत येतात आणि  सांगतात ``नवर्‍याचा स्वभाव आवडत नाही !'' आईने ठणकावून बजावायला पाहिजे. आपले  आई-वडील नोकरी करतात नां. त्यांना वाटतं आम्ही आमची मुलगी सांभाळू. नवर्‍याने सोडून  दिलेली आणि नवर्‍याच्या घरातून परत आलेली मुलगी सांभाळणं सोपं आहे ? कितीही पैसा  असू देत तुमच्याजवळ. जिच्यावर खरोखरच अन्याय होतो, मला मान्य आहे, तिला मी सांभाळते  आहे, स्वावलंबी बनवते आहे. पण घरातल्यांचे दायित्व आहे, त्यांनी तिला ठामपणे  समजावलं पाहिजे. - अधिवक्‍त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर &lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;घटस्फोट स्वीकारा, असे सांगणार्‍या विदुषी &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भक्‍त :  &lt;/b&gt;`गुरुदेव, युरोपमधील विद्यापिठांमधून डॉक्टरेट झालेल्या विदुषी कमला म्हणतात,  ``घटस्फोटाची अटळता आपण का उपेक्षिता ? म्हणजे का स्वीकारू नये ? आपण ती स्वीकारली  पाहिजे.''&lt;br /&gt;&lt;b&gt;गुरुदेव : &lt;/b&gt;ज्या युरोप, अमेरिकेने घटस्फोट सर्रास स्वीकारला,  त्यांचे समाजजीवन उद्ध्वस्त झाले नाही का ? पाश्चात्त्यांची छाया बनू नका.'&lt;br /&gt;-  प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, २२ नोव्हेंबर २००७, अंक ४१)  &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1263642925923728783-4763423273392919941?l=shashipawar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://shashipawar.blogspot.com/feeds/4763423273392919941/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_580.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4763423273392919941'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1263642925923728783/posts/default/4763423273392919941'/><link rel='alternate' type='text/html' href='http://shashipawar.blogspot.com/2009/06/blog-post_580.html' title='घटस्फोट !'/><author><name>shashi pawar</name><uri>http://www.blogger.com/profile/01619186178701985924</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1263642925923728783.post-4334893326985496364</id><published>2009-06-28T04:05:00.000-07:00</published><updated>2009-06-28T04:06:06.014-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='dainik sanatan prabhat'/><title type='text'>मुलीना सुसंस्कारीत करा !</title><content type='html'>३ जून रोजी सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या `हिंदु रणरागिणी' या महिलांच्या  शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी प्रवचनकार व सामाजिक कार्यकर्त्या  अधिवक्‍त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मुलींवर  चांगले संस्कार होणे कसे आवश्यक आहे़. सुसंस्कारीत माताच चांगला बालक घडवू शकते व  घर चांगले करू शकते, याविषयी स्पष्ट केलेली परखड मते त्यांच्याच शब्दांत पाहूया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आई चांगली झाली पाहिजे !&lt;/b&gt;&lt;br /&gt;घरातली आई चांगली पाहिजे. आई धर्माचे रक्षण  करणारी हवी आहे. आई म्हणजे काही नटी आहे, नटून हिंडायला ? जी खरी नाही, ती नखरे  करते. आम्हाला आई चांगली हवी आहे. घराघरातली आई जर चांगली असेल, तर धर्मसंकटाची वेळ  आपल्यावर कधीच येणार नाही. माझं पोर अन् पोर हिंदु धर्माचे रक्षण करेल. बाळ जन्माला  आल्यानंतर पहिला श्‍वास घेत त्याला हृदयाशी लावाल, त्या वेळला त्याला सांगा ``बाळा,  या परम पूजनीय अशा भारतभूमीवर तू `हिंदू' म्हणून जन्माला आलेला आहेस !''&lt;br /&gt;हल्ली  लहानपणापासून एकच गोष्ट आई-वडील सांगतात, `तुला चांगले शिकायचे आहे. तुला डॉक्टर  व्हायचे आहे, तुला इंजिनिअर व्हायचे आहे, करीअर करायचे आहे. तुला अमेरिकेत जाऊन  स्थायिक व्हायचे आहे.' हे सांगता येत नाही का की, ``तुला सृजनशील माणूस व्हायचे आहे  आणि `धर्माभिमानी हिंदु व्हायचे आहे !''&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;सुकन्या, सुगृहिणी, सुपत्‍नी,  सुमाता !&lt;br /&gt;&lt;/b&gt;आज काय आहे घराची परिस्थिती ? काय आहे मुलींची परिस्थिती ? अहो,  जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला सांगितले, ``तू या चार भिंतींचा  विश्‍वास आहेस. तू आमच्या दोघांची प्रतिष्ठा आहेस. तू `सुकन्या' असली पाहिजेस. ज्या  वेळेला तुझ्या डोक्यावर अक्षता टाकून मी तुला दुसर्‍याच्या घरात पाठवीन, त्या  वेळेला तू त्या घराची प्रतिष्ठा आहेस. त्या वेळला तू `सुगृहिणी' असली पाहिजेस. तू  ज्याच्याशी लग्न करणार आहेस आणि जो तुझा नवरा आहे, हे शिवशक्‍तीचं मिलन म्हणजे  संसार आहे, तर तू `चांगली पत्‍नी' असली पाहिजेस आणि ज्या वेळेला तुला बाळ होईल,  तेव्हा ते गुणवंत बनवणारी तु `सुमाता' असली पाहिजेस !'' आपल्या मुलींना केवळ पैसा  मिळवणारी यंत्र बनवू नका.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भाकरी करता आली पाहिजे !&lt;/b&gt;&lt;br /&gt;आईने आणखी एक  गोष्ट प्रामुख्याने सांगितली होती की, `तू डॉक्टर हो, इंजिनिअर हो, वकील हो,  कुठल्याही क्षेत्रात जा. अंतराळात जा, नाहीतर पाताळात जा, भाकरी करता आली पाहिजे !'  सुगरण असले पाहिजे. पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मुलगी सुगरण असली  पाहिजे. सांगा, इथे बसलेल्या आयांनो, दहावीपासून मुली हॉस्टेलला घालत आहात.  त्यांच्यापुढे हॉस्टेलचे आयते ताट येते. नवर्‍याला आयते ताट देणार का त्या मुली ?  सांगा हे कुठले धर्माचरण आहे ?&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;`ब्युटीपार्लर'ने धर्म ओढून नेला  !&lt;br /&gt;&lt;/b&gt;सगळे धर्म सांभाळता आले पाहिजेत. पतीधर्म सांभाळता आला पाहिजे. आईने  मुलीच्या संसारात लक्ष घालायला नको. कुठे चाललो आहोत आपण ? सगळया आईंनी मिळून विचार  करा या गोष्टीचा. लग्नामध्ये पाच-पाच लाख रुपये खर्च करतात. गौरीहर पूजायला वेळ  नाही. परवा माझ्या भाचीच्या लग्नात `ब्युटीपार्लर'वाली येऊन उभी राहिली आणि म्हणते  `पटपट आवरा.' मी म्हटले, ``हे बघ, गौरीहर पूजल्याशिवाय शालू नेसायला माझी भाची  येणार नाही.'' ती म्हणाली, ``... मग ते'', मी म्हटले, ``र
